वर्ष: वाय
-
प्रसार माध्यमांची स्वायत्तता
प्रसाद माधव कुलकर्णी,इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९०)Prasad.kulkarni65@gmail.com ‘लोकशाही वाचवा ‘ या बीज विषयाची चर्चा करतांना संविधान बचावो, हुकूमशाहीचे ग्रहण, जागतिक भांडवलशाही आणि भारतीय अर्थव्यवस्था, सनातन धर्म आणि आधुनिक समाज , बहूसांस्कृतिकता आणि बहुसंख्यांकवाद, सावध ऐका आजच्या हाका या पोटविषयां प्रमाणेच ‘ प्रसारमाध्यमांची स्वायत्तता ‘ हा विषयही अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे त्याची सखोल चर्चा होणे क्रमप्राप्त…
-
साने गुरुजींचे १२५ वे जन्मवर्ष
प्रसाद माधव कुलकर्णी,इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९०)Prasad.kulkarni65@gmail.com रविवार ता.२४ डिसेंबर २०२३ रोजी पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजींचे १२५ वे जन्म वर्ष सुरू होत आहे .महाराष्ट्राच्या जनमानसावर साने गुरुजींचा मोठा प्रभाव होता आणि आजही आहे.त्यांचा जन्म २४ डिसेंबर १८९९ रोजी झाला आणि ११ जून १९५० रोजी गुरुजींनी आपली जीवनयात्रा स्वतःहून थांबवली.साने गुरुजींची एक थोर साहित्यिक…
-
श्री. म. माटे यांच्या स्मृतिदिना निमित्ताने….
प्रसाद माधव कुलकर्णी,इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९०)Prasad.kulkarni65@gmail.com २५ डिसेंबर हा श्री. म .माटे यांचा स्मृतिदिन. मराठी वाङ्मयात आणि विचारधारेत कालवश श्रीपाद महादेव माटे यांचे योगदान फार मोठे आहे. ३१ ऑगस्ट १८८६ रोजी त्यांचा जन्म झाला. तर २५ डिसेंबर १९५७ रोजी ते कालवश झाले.मराठीतील एक थोर विचारवंत, कथालेखक,निबंधकार आणि ग्रंथलेखक म्हणून त्यांचा मोठा लौकिक होता.श्री.म .माटे…
-
डॉ.आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० ) आज सोमवार दि.११ डिसेंबर २०२३ रोजी ज्येष्ठ नेते डॉ. आप्पासाहेब पाटील यांचा १०२ वा जन्मदिन आहे.स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये ज्या नेतेमंडळींनी सहकारातून समाजवाद आणण्याचा प्रयत्न केला आणि भारतीय संविधानाच्या मूल्यांना रुजविण्याचा प्रयत्न केला किंबहूना त्यासाठी आयुष्य वेचले त्यामध्ये डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे…
-
माझी शतकोत्तर रौप्यमहोत्सवी प्रशाला : गोविंदराव हायस्कूल
प्रसाद माधव कुलकर्णी,इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९०)Prasad.kulkarni65@gmail.com श्रीमंत नारायणराव बाबासाहेब एज्युकेशन सोसायटीचे गोविंदराव हायस्कूल व ज्युनियर कॉलेज या मातब्बर प्रशालेचे हे १२५ वे अर्थात शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष आहे ही अतिशय आनंदाची व अभिमानाची बाब आहे. आपण ज्या शाळेमध्ये शिकलो त्या शाळेचा असा प्रदीर्घ प्रवाससोहळा पाहायला,अनुभवायला मिळणे ही मोठी आनंददायक गोष्ट आहे. इचलकरंजीच्या सर्वांगीण विकासाला अतिशय…
-
संविधानाचा गाभा,केशवानंद भारती निकाल व सरन्यायाधीश
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० ) भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत तत्त्वज्ञानाबाबत अत्यंत प्रभावी असणाऱ्या केशवानंद भारती खटल्याच्या निकालास यावर्षी ५० वर्षे पूर्ण झाली .यानिमित्ताने या खटल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर दहा भारतीय भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे अशी माहिती भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी ७ डिसेंबर २०२३ रोजी दिली. हा अतिशय महत्त्वाचा…
-
सुब्रह्मण्य भारती आणि भारतीय भाषा दिवस
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० ) ११ डिसेंबर हा थोर तमिळ कवी आणि स्वातंत्र्यसैनिक सुब्रमण्यम भारती यांचा जन्मदिन. हा दिवस ‘भारतीय भाषा दिन ‘ म्हणून साजरा केला जातो.सुब्रह्मण्य भारती हे ११ डिसेंबर १८८२ रोजी जन्मले आणि१२ सप्टेंबर १९२१ रोजी कालवश झाले. अवघ्या ३९ वर्षाचे आयुष्य त्यांना लाभले. तमिळ कवितेमध्ये एक नवयुग निर्माण…
-
डॉ.आंबेडकर : समता , समानता आणि समाजवाद
प्रसाद माधव कुलकर्णी,इचलकरंजी(९८५०८ ३०२९०) बुधवार ता.६ डिसेंबर२०२३ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे. त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन! बाबासाहेबांनी दिलेल्या दिशेनेच हा देश चालला पाहिजे या हेतूनेच कदाचित भारताच्या सर्वोच्च न्यायालयात बाबासाहेबांचा पुतळा उभा केला आहे. तसेच दक्षिण अमेरिकेतील मेरीलँड या भागात बाबासाहेबांचा जगातील सर्वात उंच असा पुतळा ही याच वर्षी १४ ऑक्टोबर…
-
संत ज्ञानेश्वर
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० ) सोमवार ता. ११ डिसेंबर २०२३रोजी संत ज्ञानेश्वरांचा संजीवन समाधी दिन आहे.१२७५ साली जन्मलेल्या ज्ञानेश्वरांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी आळंदीत इंद्रायणीच्या काठी १२९६ साली ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली होती.”संतकृपा झाली | इमारत फळा आली !!’ज्ञानदेवे रचिला पाया! उभारले देवालया !! नामा त्याचा किंकर ! तेणे केला हा विस्तार !!…
-
क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी.बापू लाड
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० ) सोमवार ता. ४ डिसेंबर २०२३ रोजी क्रांतीअग्रणी डॉ. जी. डी बापू लाड यांचा १०१ वा जन्मदिन आहे.ऐन तारुण्यामध्ये म्हणजे वयाच्या पंचविशीत ज्यांना भारत स्वतंत्र होताना पाहता आला ,त्या स्वातंत्र्य आंदोलनात सर्वस्व झोकून देऊन सहभाग घेता आला ती पिढी स्वातंत्र समराच्या धगधगत्या इतिहासाची अखेरची साक्षीदार पिढी आहे.…