वर्ष: वाय
-
उपेक्षित महात्मा: महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८ ५०८ ३० २९०) ” महर्षी विठ्ठल रामजी उर्फ अण्णासाहेब शिंदे हे एक झाकलेल माणिक! अण्णासाहेबांच जीवन म्हणजे सातत्याने धगधगत राहिलेल यज्ञकुंडच.अण्णासाहेबांनी संपूर्ण जीवनभर कणाकणाने जळत राहून आपल्या आयुष्याच्या यज्ञकुंडातला वन्ही सतत प्रज्वलित ठेवला.विसाव्या शतकातील समाज परिवर्तनाच्या चळवळचा मागोवा घेतल्यास महाराष्ट्राच्या सामाजिक ,सांस्कृतिक व राजकीय जीवनावर जबरदस्त प्रभाव टाकणाऱ्या अण्णासाहेबांच्या वाट्याला…
-
महागाईचा आगडोंब आणि राष्ट्रीय कर्जाचा विळखा
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८ ५०८ ३० २९०) इंधन दरवाढीने एकशेवीसची पातळी गाठली आहे आणि ती वाढतेच आहे. पाच राज्यांच्या निवडणुकीच्या काळात तब्बल चार महिने इंधनाचे दर स्थिर होते. अर्थात तेल कंपन्यांना इंधन दर न वाढविण्याच्या सूचना केंद्रीय सत्ताधाऱ्यांनी दिल्या होत्या. यात शंका नाही नाही. एरवी ‘ इंधन दर वाढीवर आमचे नियंत्रण नाही’ असे म्हणणारे…
-
माणगाव परिषद आणि डॉ.आंबेडकर
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) आज भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा १३१ वा जन्मदिन आहे. बाबासाहेबांच्या जीवनातील अनेक महत्त्वाच्या घटनांपैकी माणगाव परिषद एक महत्त्वाची घटना आहे.एकशे दोन वर्षांपूर्वी २१ व २२ मार्च १९२० रोजी कोल्हापूर संस्थानातील माणगाव येथे अखिल महाराष्ट्र अस्पृश्य वर्गाची परिषद झाली. त्या परिषदेचे अध्यक्ष डॉ.बाबासाहेब आंबेडकर होते .तर प्रमुख…
-
फुले -आंबेडकरांचा जाती-अंत विचार
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९०) महात्मा ज्योतिबा फुले यांचा ११ एप्रिल तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १४ एप्रिल हा जन्मदिन. महात्मा फुले यांना डॉ.आंबेडकर आपले गुरु मानत होते. महात्मा फुले १८२३ साली जन्मले तर डॉ.आंबेडकर १८८९ साली. त्यांच्यात तब्बल ६६ वर्षांचे अंतर होते. फुले कालवश झाले तेव्हा बाबासाहेब तीन वर्षाचे होते.…
-
महान चित्रकार पाब्लो पिकासो

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० ) ८ एप्रिल २०२२ रोजी महान चित्रकार ,शिल्पकार पाब्लो पिकासो यांचे पन्नासाव स्मृतीवर्ष सुरू होत आहे. पाब्लो पिकासो हे विसाव्या शतकातील महान चित्रकार होत. ” चित्र रंगवणे म्हणजे एखाद्याच आत्मचरित्र लिहिण्यासारखं होय ” असं म्हणणारा हा महान चित्रकार एका अफलातून व्यक्तिमत्व होत.२५ ऑक्टोबर १८८१ रोजी स्पेन मधील…
-
मीनाकुमारीच्या पन्नासाव्या स्मृतीदिनानिमित्त

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९०) हिंदी चित्रपट सृष्टीतील अतिशय सात्विक व शालीन सोंदर्य असलेली व अभिनयाची असामान्य प्रतिभा असलेली अभिनेत्री म्हणून मीनाकुमारी यांनी आपला ठसा उमटवला आहे.१ ऑगस्ट१९३३ रोजी मुंबईत जन्मलेल्या मीनाकुमारी यांना अवघ्या एकोणचाळीस वर्षाचं आयुष्य लाभलं.अर्थात काहींनी त्यांच जन्मसाल असही लिहिलंय.३१ मार्च १९७२ रोजी त्या मुंबईतच कालवश झाल्या. त्यांचे उर्दू…
-
‘ काळ ‘ चा २२५ वा वर्धापनदिन

धार्मिक ,ऐतिहासिक, राजकीय, सामाजिक व वाङ्मयीन विषयांची नि:पक्षपातीपणे व निर्भयपणे चिकित्सा करण्यासाठी ‘ काळ ‘हे राष्ट्रवादी विचारप्रणालीचे साप्ताहिक आपण सुरू केले.’ लोकात दृढमूल व रुढ झालेल्या कित्येक राजकीय कल्पनांच्या उच्छेदानासाठी काळचा जन्म झाला आहे ‘हे उद्दिष्ट जाहीर करून २५ मार्च १८९८ रोजी शिवराम महादेव परांजपे यांनी ‘काळ.हे वर्तमानपत्र सुरू केले. त्याचा आज २२५ वा वर्धापनदिन…
-
आव्हानांच्या विळख्यातील लोकशाही

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९०) समकालीन आर्थिक,सामाजिक, राजकीय प्रश्नांचा उल्लेख न करता,आपण घेतलेल्या निर्णयांची इष्ट- अनिष्टता यांची चर्चा न करता,धादांत खोटेपणा,लबाडी,व्यक्तिद्वेष,समूहद्वेष यावर आधारित राजकारण होत आहे.आणि तिला संसदीय मार्गाने प्रस्थापित करण्याचा प्रयत्न होतो आहे.भारतीय लोकशाही व्यवस्थेत होत असलेला हा बदल अतिशय चिंताजनक आहे.लोकशाहीची वाढ ही तिच्या अंगभूत सक्रीयतेतून होणे अपेक्षित असते.पण आज…
-
संहारक युध्दज्वर

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८ ५०८ ३० २९०) रशियाचे युक्रेन वरील आक्रमण अत्यंत जोरदार पद्धतीने गेले दहा दिवस सुरू आहे. रशियाच्या बॉम्बहल्ल्यामुळे युरोप मधील सर्वात मोठ्या अणुप्रकल्पाला आग लागली. अर्थात ती आटोक्यात आणली गेली. या प्रकल्पावर रशियाने ताबा मिळवला आहे. युक्रेनच्या दक्षिणेकडील खेरसन हे पहिले मोठे शहर रशियाने ताब्यात घेतले आहे. तसेच युक्रेन व रशिया यांच्या…
-
वस्त्रनगरी : श्रमसंस्कृतीचे शहर

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९०) दैनिक सकाळच्या इचलकरंजी कार्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त ‘ संस्कृती ‘ही पुरवणी शनिवार ता. ५ मार्च २०२२ रोजी प्रकाशित झाली त्यातील लेख —–—————— प्रत्येक शहराला एक संस्कृती असते.अर्थातच ती एकूण व्यापक भारतीय संस्कृतीचाच एक घटक असते. अनेकदा ही संस्कृती विविधतेच्या मिश्रणातून तयार होत असते. दै. सकाळ च्या वतीने आज…