वर्ष: वाय
-
थोर समाजसेवक भाई माधवराव बागल

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८ ५०८ ३० २९०) थोर समाज सेवक पद्मभूषण भाई माधवराव बागल यांचा ६ मार्च हा स्मृतिदिन.२८ मे १८९५ रोजी जन्मलेले भाई माधवराव बागल ६ मार्च १९८६ रोजी वयाच्या एक्याणव्या वर्षी कालवश झाले.कोल्हापूरच्या इतिहासमध्ये विसाव्या शतकातील एक प्रमुख व्यक्तिमत्व म्हणून भाई माधवराव बागल यांच्याकडे पाहावे लागते. कोल्हापूर आणि परिसराच्या विकासासाठी त्यांनी आपले आयुष्य…
-
राष्ट्रीय विज्ञान दिनाचा अन्वयार्थ

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० ) २८ फेब्रुवारी हा दिवस दरवर्षी राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो . नोबेल विजेते भारतीय शास्त्रज्ञ डॉ.सी.व्ही.रामन यांच्या सन्मानार्थ हा दिन साजरा केला जातो. विज्ञानाचा शब्दशः स्फोट म्हणता येईल अशा युगात आपण आज वावरत आहोत.अगदी पाच,दहा वर्षांपूर्वी आश्चर्यजनक वाटणाऱ्या बाबी आज आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग…
-
मराठी अभिजात भाषा आहेच

प्रसाद माधव कुलकर्णी (९८ ५०८ ३० २९०)५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेटसमाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीता.हातकणंगलेे जि .कोल्हापूरपिन -४१६ ११५ ( महाराष्ट्र) २७ फेब्रुवारी हा दिवस प्रतिभावंत कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिन असतो.हा दिवस ‘ मराठी राजभाषा दिन ‘ म्हणून साजरा केला जातो.मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अशी मागणी गेले दशकभर सुरू आहे. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबतच्या प्रश्नाला उत्तर देतांन केंद्रीय…
-
पानसरेंनी मांडलेले छत्रपती शिवराय
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८ ५०८ ३० २९०) शिवाजी कोण होता ? हे पुस्तक१९८८ साली शहीद गोविंद पानसरे यांनी लिहिले.ते इचलकरंजीच्या समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने प्रकाशित झाले होते.त्यानंतर त्या पुस्तकात वेळोवेळी अभ्यासाअंती भर घालत पानसरे यांनी ते अधिक परिपूर्ण केले. नंतर अन्य प्रकाशनसंस्थांनी ते प्रकाशित केले.गेल्या चौतीस वर्षात त्याच्या अनेक आवृत्त्या व लाखो प्रती लोकांपर्यंत पोहोचल्या.…
-
” गझल प्रेमऋतूची ” : मराठी गझलेतील महत्वाचा संग्रह
‘ गझल प्रेमऋतूची ‘ या संग्रहाला करवीर साहित्य परिषद, कोल्हापूरचा सर्वोत्कृष्ट काव्यसंग्रहाचा ‘प्रथम ‘ पुरस्कार जाहीर झाला.या निमित्ताने आणि व्हॅलेन्टाईन डे अर्थात प्रेमदिवसाच्या पार्श्वभूमीवर या संग्रहाचा संक्षिप्त परिचय…
-
कॅप्टन रामभाऊ श्रीपती लाड : तुफानी स्वातंत्र्य सेनानी
ज्यांच्या कर्तृत्वापुढे नतमस्तक व्हावे आणि आणि ज्यांच्या धगधगत्या मशालीतून समकालीन परिवर्तनाच्या चळवळीसाठी काही प्रेरक ठिणग्या घ्याव्यात अशी माणसे फार कमी आहेत. म्हणूनच कॅप्टन रामभाऊंचे प्रेरणादायी शतकीय अस्तित्व अतिशय महत्त्वाचे होते. वयाच्या शंभराव्या वर्षी शनिवार ता. ०५ फेब्रुवारी २०२२ रोजी हा तुफानी स्वातंत्र सेनानी कालवश झाला…
-
पंचवीस वर्षापूर्वीचे प्रबोधन -फेब्रुवारी १९९७
वाचकांचा पत्रव्यवहार : लोकजागृतीचे एक माध्यम प्रबोधन प्रकाशन माला वर्ष आठवे- अंक दुसरा अर्थात फेब्रुवारी १९९७ मध्ये प्रसाद कुलकर्णी यांनी लिहिलेली ‘ वाचकांचा पत्रव्यवहार : लोकजागृतीचे एक माध्यम ‘ ही ६८ पृष्ठांची पुस्तिका समाजवादी प्रबोधिनी, इचलकरंजीच्या वतीने प्रकाशित केली होती. वाचकांचा पत्रव्यवहार हे प्रत्येक वृत्तपत्रातील एक महत्त्वाचे वाचनीय सदर असते. जागृत, वाचक, नागरिक ,कार्यकर्ते यांना…
-
अनिल अवचट : जीवनाचा कलासक्त भाष्यकार

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० ) अनिल त्र्यंबक अवचट यांचा जन्म पुणे येथे २६ ऑगस्ट १९४४ रोजी झाला.आणि पुण्यातच ते २७ जानेवारी २०२२ रोजी कालवश झाले. बी.जे. मेडिकल कॉलेजमधून एम.बी.बी.एस. झाल्यानंतरही जे वैद्यकीय प्रॅक्टिस न करता समाजकार्याकडे वळले. कारण त्यांचा पिंड अभ्यासू चळवळ्या कार्यकर्त्याचा होता.सामाजिक चळवळीत काम करत असताना आलेल्या अनुभवांच्या आणि…
-
एन.डी.सरांनी स्वीकारलेला प्रबोधनाचा रस्ताच सर्वांगीण समता प्रस्थापनेच्या दिशेने नेऊ शकतो…
समाजवादी प्रबोधिनीचे संस्थापक सदस्य आणि विद्यमान अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत , शिक्षणतज्ज्ञ,महाराष्ट्रातील सर्व पुरोगामी – प्रबोधन – विज्ञानवादी – साम्यवादी – विवेकवादी -चळवळीचे नेते, शेतकऱ्यांचे- वंचितांचे- कष्टकऱ्यांचे – सर्वहारा वर्गाचे तारणहार आणि आपल्या अफाट कार्यकर्तृत्वातून महाराष्ट्राच्या स्थापनेपासून महाराष्ट्राच्या जडणघडणीत अनमोल योगदान देणारे आणि महाराष्ट्राच्या राजकारणात व समाजकारणात नैतिक धाक व अंकुश म्हणून ज्यांचा आदरपूर्वक उल्लेख करावा…
-
पदकी बंधू : निरलस व व्रतस्थ समाजसेवी कुटुंब
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० ) गेले जवळ-जवळ अर्धशतक सामाजिक कार्यात सहभागी असलेले पदकी कुटुंब म्हणजे समाजसेवेचं आगळवेगळं उदाहरण आहे. या कुटुंबातील शंकर नारायण पदकी हे वयाच्या ७३ व्यावर्षी १९ जानेवारी २०२२रोजी हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने कालवश झाले. यांचे ज्येष्ठ बंधू डॉ.एस.एन.पदकी काही वर्षांपूर्वी निवर्तले.तसेच एक बहीणही गेली.तीन भाऊ आणि दोन बहिणी…