वर्ष: वाय
-
पंडित नेहरू: आत्मनिर्भरतेचे प्रणेते

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८ ५०८ ३० २९०) थोर स्वातंत्र्य सेनानी आणि स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू भारतात संसदीय लोकशाही समाजवादाचा पाया घालणारे थोर नेते होते. १४ नोव्हेंबर १८८९ रोजी एका संपन्न कुटुंबात अलाहाबाद येथे त्यांचा जन्म झाला. २७ मे १९६४ रोजी ते कालवश झाले.आज त्यांचा ५८ वा स्मृतिदिन आहे. देशाचा सर्वांगीण विकास करायचा…
-
महागाई : हतबलता नव्हे निर्दयता

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९०) गेल्या आठ वर्षातील महागाईने उच्चांक गाठला हे डोळे उघडे ठेवून बघितले की दिसतेच.पण आता ते सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने १२ मे २२ रोजी अधिकृत आकडेवारी जाहीर केली त्यावरूनही हे स्पष्ट झाले आहे.पेट्रोल, गॅस, खाद्यपदार्थ, दूध,भाजीपाला,औषधे यासह साऱ्याच वस्तू कमालीच्या महाग होत आहेत. सरकारी नितीने आंतरराष्ट्रीय पातळीवर…
-
हेरवाडच्या ग्रामसभेचा विधवांबाबत अभिनंदनीय निर्णय
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८ ५०८ ३० २९०) हेरवाड ( ता.शिरोळ जि. कोल्हापूर ) या गावाने ग्रामसभेमध्ये विधवांबाबतच्या अनिष्ट बंद करण्याचा घेतलेला निर्णय अतिशय अभिनंदनीय व स्वागतार्ह आहे.एक माणूस म्हणून स्त्रियांवर अन्याय करणाऱ्या अनेक प्रथांपैकी काही प्रथा पती निधनानंतर स्त्रियांवर लादल्या जातात हे सत्य आहे. एकीकडे काही विचारधारा पुनरुज्जीवनवाद वाढविण्याचा ,संस्कृतीच्या नावाखाली विकृतीला उत्तेजन देण्याचा प्रयत्न…
-
राजद्रोह कायद्याची ( १२४-अ ) ची कालबाह्यता

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८ ५०८ ३० २९०) भारतीय दंडविधानातील कलम १२४ (अ ) अर्थात राजद्रोहाच्या कायद्याची चर्चा पुन्हा नव्याने सुरु झाली आहे. सोमवार ता.९ मे रोजी या कलमाचा फेरविचार करण्याची तयारी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखविली आहे.तसे प्रतिज्ञापत्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केले आहे. दिवसापूर्वी या कलमाचे केंद्र सरकारच्या वतीने ॲटर्नी जनरल ली समर्थन केले…
-
समाजवादी प्रबोधिनीचा ४५ वा वर्धापनदिन
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८ ५०८ ३० २९०) बुधवार ता. ११ मे २०२१ रोजी समाजवादी प्रबोधिनीचा ४५ वा वर्धापन दिन आहे. आज प्रबोधिनी सेहेचाळीसाव्या वर्षात पदार्पण करत आहे. गेली दोन वर्षे कोव्हिडच्या थैमानाने मोठी वैश्विक हानी झाली आहे. मनमानी व अशास्त्रीय लॉकडाऊनी व थाळ्या बजावू तुघलकी निर्णयांनी मनुष्यहानी,वित्तहानी अपरिमित झाली. जगाच्या इतर देशांच्या तुलनेत भारताची हानी…
-
स्वातंत्र्य सैनिक कालवश आमदार कॉ.एस.पी.पाटील

प्रसाद माधव कुलकर्णी,इचलकरंजी(९८ ५०८ ३० २९०) भारतीय स्वातंत्र्याचे हे अमृत महोत्सवी वर्ष आहे. या अमृतमहोत्सवी वर्षांमध्ये ज्यांनी या स्वातंत्र्य आंदोलनात सहभाग घेतला, आपलं सर्वस्व दिलं त्या स्वातंत्र्यसैनिकां प्रती कृतज्ञभाव जपणं,तो विचार वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे अतिशय महत्वाचे आहे. हेच औचित्य साधून इचलकरंजीतील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक कालवश माजी आमदार कॉम्रेड शिवगोंडा पिरगोंडा तथा एस.पी. पाटील यांचा कार्यजागर…
-
लोकराजाची स्मृतीशताब्दी

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८ ५० ८३ ०२ ९०) शुक्रवार ता. ६ मे २०२२ रोजी लोकराजे छत्रपती शाहू महाराज यांची स्मृतीशताब्दी आहे. या स्मृतीशताब्दीच्या निमित्ताने ‘ कृतज्ञता पर्व ,वंदन लोकराजाला ‘ सह विविध उपक्रमांतून शाहू विचार जागराचे विविध कार्यक्रम लोकपातळीवर राबविण्यात आले. शाहुराजांना सामूहिक आदरांजली वाहण्यासाठी शुक्रवार ता. ६ मे २०२२ रोजी सकाळी दहा वाजता…
-
बासष्ठावा महाराष्ट्र दिन
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८ ५०८ ३० २९०) रविवार ता.१ मे २०२२रोजी बासष्ठावा महाराष्ट्र दिन आहे. गेली दोन वर्षे या दिनाला कोरोना विषाणूच्या हाहाकाराची एक विषारी,विखारी व जीवघेणी किनार होती. कोणतीही संकटे काही काळ वेदनादायी होत धुमाकूळ घालतात हे खरं .पण ते सारे कालांतराने ओसरते हे ही सार्वकालिक सत्य आहे.अर्थात ते आपली किंमत वसूल करूनच जाते.कोरोनाने…
-
समान नागरी कायदा हवाच
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८ ५०८ ३० २९०) भोपाळ येथे भाजप पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना केंद्रीय गृहमंत्री मा.अमित शहा यांनी २२ एप्रिल २०२२ रोजी केंद्र सरकारकडून समान नागरी कायदा आणण्याची तयारी सुरु असल्याचे सुतोवाच केले. ते म्हणाले समान नागरी कायद्याची अंमलबजावणी उत्तराखंडमध्ये सर्वप्रथम केली जाईल. तेथे कायदा लागू केल्यानंतर परिस्थितीचे आकलन केले जाईल. आणि त्यानंतरच देशात हा…
-
नितीन : तू अमर आहेस
२२/०४/ २०२२ ——————- नितीनला जाऊन उद्या एक वर्ष होतय.त्याचं अकाली जाणं आपल्या सर्वांसाठीच धक्कादायक होत,आहे आणि राहील.सायली वहिनी मला म्हणाल्या, तुम्ही यांच्या लहानपणा पासून फ़ार जवळ होतात.तुमच नात किती घट्ट होत हे मला माहित आहे.कारण हे एक दिवसासाठी जरी मुंबईहुन इचलकरंजीला आले तरी तुम्हाला भेटल्याशिवाय कधीही राहिले नाहीत. इचलकरंजी दौऱ्याच्या प्लॅनिंगमध्ये तुमच्यासाठीचा वेळ कायम राखीव…