वर्ष: वाय
-
अर्थव्यवस्थेवर खरंच श्वेतपत्रिका काढावी
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९०) Prasad.kulkarni65@gmail.com संसदेचे अधिवेशन सुरू होऊन सोळा दिवस उलटल्यानंतर चर्चेच्या पटलावर महागाईचा विषय घेतला गेला. वास्तविक महागाई,बेरोजगारी हे आजचे खरे राष्ट्रीय आपत्तीचे प्रश्न आहेत.पण त्यावर पुरेशा गंभीरपणे सदनात चर्चा न होणे हेच फार गंभीर आहे.देश महागाईत होरपळून निघत असताना केंद्र सरकारने या विषयाची अग्रक्रमाने चर्चा करण्यापेक्षा तो टाळण्याकडे,…
-
राज्यघटनेची जनजागृती सरन्यायाधीशांची भूमिका
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com भारताचे सरन्यायाधीश एन.व्ही.रमणा यांनी शनिवार ता.३० जुलै २०२२ रोजी छत्तीसगडची राजधानी रायपूर येथील हिदायतुल्ला राष्ट्रीय विधी महाविद्यालयाच्या दीक्षांत सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना राज्यघटनेच्या जनजागृतीची प्रकर्षाने गरज असल्याची भूमिका मांडली ती अतिशय स्वागतार्ह आणि महत्त्वपूर्ण आहे. सरन्यायाधीश रमणा म्हणाले, देशाला विकासाच्या मार्गावर पुढे घेऊन…
-
प्रस्तावना: कमालीची संदर्भसूचक सशक्त कविता
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० ) ‘ संदर्भाशिवाय जगायचं आहे मला ‘ हा वृषाली कुलकर्णी यांचा पहिलाच कवितासंग्रह.संग्रह पहिलाच असला तरी यात नवखेपणाच्या खुणा नाहीत तर प्रगल्भतेचा कसदारपणा प्रत्येक ओळीत प्रत्ययाला येतो. याचे कारण त्यांची लेखणी अनुभवी आहे.या लेखिका म्हणून सुपरिचित आहेत. दोन कादंबऱ्या, दोन कथासंग्रह ,एक ललित लेखसंग्रह त्यांच्या नावावर आहेत.…
-
लोकनेते भाई गणपतराव देशमुख : प्रथम स्मृतीदिन
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० )Prasad.kulkarni65@gmail.com लोकनेते भाई गणपतराव देशमुख यांचा शनिवार ता.३० जुलै रोजी पहिला स्मृतीदिन. १० ऑगस्ट १९२७ रोजी जन्मलेले भाई गणपतराव देशमुख हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक लढाऊ व कर्मयोगी नेतृत्व होतं. महाराष्ट्राच्या विधानसभेत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून तब्बल अकरा वेळा ते आमदार म्हणून निवडून गेले.महाराष्ट्र सरकारमध्ये विविध खात्यांचे मंत्रीपद,…
-
पॅन हेल्थकेअर,चेतन भगत आणि आपण
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० ) ‘पॅन हेल्थकेअर’ या संस्थेने ‘दि लिबर्टी इन लाईफ ऑफ ओल्डर पिपल २०२२ ‘ हे सूत्र घेऊन नुकतेच एक सर्वेक्षण केले. त्यामध्ये दिल्ली, मुंबई ,कोलकत्ता, बेंगलोर ,हैदराबाद, चेन्नई, लखनऊ ,पाटणा, पुणे ,अहमदाबाद अशा काही महानगरातील लोकांशी संवाद साधला. त्यातील ६५ टक्के ज्येष्ठांनी मोबाईल वापराचा अतिरेक आणि इतर…
-
प्रलंबित खटल्यांचा प्रश्न तीव्र होतोय
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० )Prasad.kulkarni65@gmail.com ‘कोर्टाचं काम आणि सहा महिने थांब ‘अशी एक म्हण आहे. ती म्हण ‘ कोर्टाचं काम आणि एक- दोन पिढ्या थांब ‘अशी करावी लागेल असं वास्तव आहे कोर्टाची पायरी शहाण्याने चढू नये असे म्हणतात.वेळेवर न मिळणारा न्याय शेवटी अन्यायच ठरत असतो. ताज्याकडेवारीनुसार भारतात सर्वोच्च न्यायालय ते जिल्हा…
-
विकासाचे समाजकारण करावे लागेल
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com भारतीय स्वातंत्र्याचे हे अमृत महोत्सवी वर्ष आहे. स्वतंत्र भारताच्या सर्वांगीण उभारणीमध्ये समाजकारणाचे योगदानही अतिशय मोठे आहे.देशाचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना देशाला पुढे घेऊन जाणाऱ्या सर्वच क्षेत्रांमध्ये आपण स्वातंत्र्याचा शतकमहोत्सव साजरा करताना कोठे असू याचा विचार केला पाहिजे. तसेच पुढील पंचवीस वर्षाची दिशा घेऊन,उद्दिष्ट निश्चीती…
-
राष्टध्वज मान्यता दिनाचा अमृतमहोत्सव

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८ ५०८ ३० २९०) शुक्रवार ता. २२जुलै २०२२रोजी आपला तिरंगा स्वीकारून पंच्याहत्तर वर्षे झाली .स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने’ हर घर तिरंगा ‘पासून ‘स्वराज महोत्सव’ पर्यंतचे अनेक उपक्रम आयोजित केले जात आहेत. या निमित्ताने आपण आपल्या तिरंगा ध्वजाचा इतिहास जाणून घेतला पाहिजे.कारण तो स्वीकारल्याचाही आज अमृत महोत्सव आहे. राष्ट्रीय आदर्शाचे प्रतीक म्हणून राष्ट्रध्वजाचे…
-
लोकशाहीर आण्णा भाऊ साठे
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९०) आज लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा स्मृतिदिन.विलक्षण प्रतिभावंत असलेल्या अण्णा भाऊ साठे यांचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी झाला.वयाची पन्नाशी पूर्ण होण्यापूर्वीच १८ जुलै १९६९ रोजी ते कालवश झाले.पण आपल्या अल्प आयुष्यात त्यांनी फार मोठी स्तिमित करणारी कामगिरी केली.अण्णा भाऊ हे एक कलंदर व्यक्तिमत्व होते.सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव…
-
आणीबाणीच्या विरोधकांना पेन्शन : साकल्याने विचार गरजेचा
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० ) गुरुवार ता.१४ जुलै २०२२ रोजी मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आणीबाणीत कारावास भोगलेल्यांना मानधन देण्याची योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असे असे उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. अर्थात हा निर्णय घेताना मंत्रिमंडळाचा विस्तार व्हायचा होता.पण आमच्या…