वर्ष: वाय
-
वर्तमान व सामाजिकता
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com कोणत्याही काळामध्ये सामाजिकतेला फार मोठे महत्त्व असते.जर अस्वस्थ वर्तमान असेल तर त्या सामाजिकतेचा मुद्दा अधिक व्यापक व महत्वाचा बनतो. अलीकडे समाज, सामाजिक आंदोलने, सामाजिक एकात्मता, सामाजिक गतिशीलता, सामाजिक जीवन ,सामाजिक नियंत्रण,सामाजिक क्रांती याची चर्चा भरपूर चालते. पण खऱ्या अर्थाने सामाजिकतेचा जो विकास अपेक्षित आहे…
-
राज्यकर्त्यांची जनतेप्रती बांधिलकी
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० )Prasad.kulkarni65@gmail.com यावर्षी आपण स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला. गेल्या ७५ वर्षांमध्ये या देशाची वाटचाल हे निश्चित पणाने उभारणीच्या दिशेने जाणारी राहिली आहे. याचे मुख्य कारण या देशांमध्ये पहिली सादर सहा दशके वेगवेगळ्या विचारधारांची, आघाडीची सरकारे आली. त्यांच्यात तत्त्वज्ञानात्मक मतभेद जरूर असतील पण भारतीय राज्यघटनेची मूल्यव्यवस्था मानून हे पक्ष…
-
सत्यशोधक समाजाचे दीडशेवे वर्ष
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com महात्मा ज्योतिराव फुले यांनी २४ सप्टेंबर १८७३ रोजी पुण्यामध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्याचे १५० वे वर्ष सुरू होत आहे. अमेरिकेतील विचारी मानवतावादी लोकांनी निग्रोंना गुलामगिरीतून मुक्त केले. त्याच पद्धतीने पुरोहित वर्गाच्या बौद्धिक दास्यातून या देशातील विचारवंतांनी शूद्रातीक्षुद्राना मुक्त केले पाहिजे ही भूमिका महात्मा…
-
लिओ टॉलस्टॉय
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com नऊ सप्टेंबर हा सार्वकालिक महान साहित्यिक लिओ टॉलस्टॉय यांचा जन्मदिन. विश्वबंधुत्वाचा संदेश देणाऱ्या या जगप्रसिद्ध रशियन साहित्यिकाच्या साहित्याने गेले दीड शतक जगावर मोहिनी घातलेली आहे.राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पासून रोमा रोलापर्यंत सर्वांना प्रभावित करणारे ते एक असामान्य प्रतिभावंत होते. त्यांचा जन्म ९ सप्टेंबर १८२८ रोजी…
-
ग्रंथालय चळवळ : आश्वासन नको श्वास हवाय

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com १८ ऑगस्ट २०२२ रोजी महाराष्ट्रातील शासनमान्य अनुदानित ग्रंथालयाचे अनुदानात ६०/- वाढ केली जाईल अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.ती खरोखरीच सरकारने अंमलात आणावी.वास्तविक ग्रंथालयांच्या अनुदानात किमान तिप्पट वाढ करण्याची गरज आहे.पण सरकार विचार करतेय हेही कमी नाही. तीन वर्षांपूर्वी तत्कालीन…
-
शांताराम बापूंच्या अकराव्या स्मृतिदिना निमित्ताने…
समाजवादी प्रबोधिनीचे संस्थापक सरचिटणीस आणि महाराष्ट्रातील ख्यातनाम विचारवंत ,स्वातंत्र्यसैनिक आचार्य शांतारामबापू गरुड यांचा शनिवार ता. ३ सप्टेंबर २०२२ रोजी अकरावा स्मृतिदिन आहे.त्या निमित्ताने बापू,प्रबोधिनी व चळवळ याविषयी…
-
‘समाज शिक्षक’ प्रधान मास्तर

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com शुक्रवार ता. २६ ऑगस्ट २०२२ रोजी समाज शिक्षक’ प्रधान मास्तर ‘ यांची जन्मशताब्दी आहे. स्वीकारलेल्या मूल्यांवर प्रखरनिष्ठा ठेवून आणि आदर्श व त्यागमय जीवनाचा एक वस्तू पाठ प्रा.ग.प्र. प्रधान म्हणजेच ‘प्रधान मास्तर ‘यांनी घालून दिला. १६ ऑगस्ट १९२२ रोजी जन्मलेले प्रधान मास्तर २९ मे २०१०…
-
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८ ५०८ ३० २९०) सोमवार ता. १५ ऑगस्ट २०२२रोजी आपण स्वातंत्र्यदिनाचा अमृतमहोत्सव साजरा करत आहोत. मंगळवार ता.९ ऑगस्ट २०२२ रोजी आपला ८० वा क्रांतिदिन साजरा झाला.क्रांतिदिन आणि स्वातंत्र्य दिन चिरायू होवो…! भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना ‘हर घर तिरंगा’ ,’ स्वराज्य महोत्सव ‘ सारखे विविध उपक्रम राबविले जात आहेत हे चांगले…
-
विसर्जन : विवेकाने करू विवेकाचे नको

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com काही वर्षांपूर्वी पंचगंगा नदीच्या प्रदूषणामुळे इचलकरंजीत चाळीसावर नागरिकांचा कावीळीमुळे बळी गेला होता. दहा हजारांवर लोक कावीळग्रस्त झालेले होते. अर्थात त्या आधीपासूनही पंचगंगेच्या प्रदूषणाचा प्रश्न अतिशय गंभीर बनलेला होता व आहेही. आपल्या गावातून नदी वाहते पण आपण तिचे पाणी पिऊ शकत नाही हे भयाण वास्तव…
-
‘हर मन संविधान’ सर्वात महत्त्वाचे
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com ‘हर घर तिरंगा ‘ इतकाच ‘ घर घर संविधान ‘ या नाऱ्याचे महत्त्व फार मोठे आहेत..वास्तविक’ हर मन संविधान ‘ हा नारा बुलंद केला असता तर ते अधिक भक्कम राष्ट्रप्रेम ठरले असते. तिरंगा ध्वज फडकवण्यात जरूर देशभक्ती व्यक्त होते यात शंका नाही.मात्र त्याच बरोबर…