कॅटेगरी: Uncategorized
-
जागतिक महिला दिन आणि सावित्रीबाई स्मृतीदिन

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com ८ मार्च हा दिवस दरवर्षी ‘जागतिक महिला दिन’ म्हणून साजरा केला जातो .तर १० मार्च हा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा स्मृतिदिन असतो. जागतिक महिला दिनाचा आशय आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा जीवन संदेश जाणून घेऊन, त्याचा आजच्या संदर्भात अन्वयार्थ लावून आपला वर्तन व्यवहार करणे…
-
एक देश एक निवडणूक ‘ : घटनादुरुस्तीची चर्चा

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) prasad.kulkarni65@gmail.com निवृत्त न्यायमूर्ती ऋतुराज अवस्थी यांच्या नेतृत्वाखालील विधी आयोगाने बुधवार ता. २७ फेब्रुवारी २०२४ रोजी एकत्रित निवडणुका लगेच शक्य नसल्या तरी २०२९ सालाच्या मध्यापर्यंत देशात लोकसभा विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित घेण्यात याव्यात अशी शिफारस विधी आयोगाकडून केली जाऊ शकते. यासाठी घटनादुरुस्ती करावी…
-
स्वस्थतेच्या काल्पनिक दुकानात अस्वस्थतेचे वर्तमान विकले जाते

————————– प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० )Prasad.kulkarni65@gmail.com आता अठराव्या लोकसभेची अधिसूचना कर कोणत्याही क्षणी जाहीर होईल. या पार्श्वभूमीवर सतराव्या लोकसभेचे कामकाज तपासले तर या पाच वर्षात एकूण पंधरा अधिवेशने झाली. २७४ बैठका झाल्या आणि दरवर्षी सरासरी ५५ दिवस कामकाज चालले. पूर्ण पाच वर्षे कामकाज करण्याची संधी मिळालेल्या लोकसभेतील कामकाजाचा हा नीचांक…
-
प्रा.डॉ.अशोक चौसाळकर : प्रबोधन चळवळीशी नाळ असलेले विचारवंत राज्य शास्त्रज्ञ

———————————————- प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत,नामवंत राज्यशास्त्रज्ञ, राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय राजकारणाचे – समाजकारणाचे विश्लेषक, समाजवादी प्रबोधिनीचे अध्यक्ष आणि गेल्या चाळीस वर्षापासूनचे माझे जेष्ठ स्नेही, मार्गदर्शक प्रा.डॉ.अशोक चौसाळकर १५ मार्च २०२४ रोजी अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहेत.या निमीत्ताने ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार संपादक…
-
महाराष्ट्र कवी पद्मविभूषण यशवंत :१२५ वा जन्मदिन

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com ‘आई!’ म्हणोनी कोणी। आईस हाक मारी ती हाक येई कानी। मज होय शोककारी नोहेच हाक माते। मारी कुणी कुठारी आई कुणा म्हणू मी?। आई घरी न दारी! ही न्यूनता सुखाची। चित्ता सदा विदारी स्वामी तिन्ही जगाचा। आईविना भिकारी… चारा मुखी पिलांच्या। चिमणी हळूच देई…
-
काळाराम मंदिर सत्याग्रह व आजचे वास्तव

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com शनिवार ता.२ मार्च २०२४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नाशिकच्या काळाराम मंदिर प्रवेशाची चळवळ सुरू केली त्याला ९४ वर्ष पूर्ण झाली. अस्पृश्यांना काळाराम मंदिरामध्ये प्रवेश मिळावा यासाठी हा सत्याग्रह होता. त्यामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर, दादासाहेब गायकवाड व इतर शेकडो सत्याग्रही सहभागी झाले होते. तत्पूर्वी ऑक्टोबर १९२९…
-
मराठीला अभिजात दर्जा कधी मिळणार ?

प्रसाद माधव कुलकर्णी (९८ ५०८ ३० २९०) ५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेट समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजी ता.हातकणंगलेे जि .कोल्हापूर पिन -४१६ ११५ ( महाराष्ट्र) prasad.kulkarni65@gmail.com महाराष्ट्र शासनाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याकरता केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी एक समिती बुधवार ता.१४ फेब्रुवारी २०२४ रोजी जाहीर केली आहे. या समितीचे अध्यक्ष भारतीय विदेश सेवेतील ज्येष्ठ निवृत्त अधिकारी आणि नामवंत लेखक मा.ज्ञानेश्वर…
-
निवडणुक रोखे घटनाबाह्य-सर्वोच्य निर्णय

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० )Prasad.kulkarni65@gmail.com ‘निवडणूक रोखे योजना ही घटनाबाह्य आहे ‘असा निर्वाळा अखेर सर्वोच्च न्यायालयाने गुरुवार ता.१५ फेब्रुवारी २०२४ रोजी दिला आहे. निवडणुकांचे राजकारण आणि त्यासाठीचा पैसा यापेक्षा लोकशाही व्यवस्था फार महत्त्वाची आहे असा स्पष्ट शब्दात संदेश दिला आहे. तसेच राजकीय पक्षांना मिळालेल्या रोख्यांचा तपशील सहा मार्चपर्यंत निवडणूक…
-
मराठीला अभिजात भाषा दर्जा कधी?

अभिजात मराठी भाषेचा प्रश्न सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचा ———————————— प्रसाद माधव कुलकर्णी (९८ ५०८ ३० २९०) ५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेट समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजी ता.हातकणंगलेे जि .कोल्हापूर पिन -४१६ ११५ ( महाराष्ट्र) prasad.kulkarni65@gmail.com महाराष्ट्र शासनाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याकरता केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी एक समिती बुधवार ता.१४ फेब्रुवारी २०२४ रोजी जाहीर केली आहे. या समितीचे अध्यक्ष भारतीय विदेश…
-
स्वामी दयानंद सरस्वती

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com स्वामी दयानंद सरस्वती यांचे दोनशेवे जन्मवर्ष नुकतेच साजरे झाले. गुजरात मधील मोरबी जिल्ह्यातील टंकारा या गावी या दोनशेव्या जयंतीच्या सोहळा झाला. त्याला मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणाली द्वारे संबोधित केले होते. त्यात स्वामी दयानंद सरस्वती केवळ वैदिक कृषी नव्हते तर राष्ट्रचेतनेचे ऋषी होतेअसे…