कॅटेगरी: Uncategorized
-
छत्रपती शिवरायांची पानसरे यांनी केलेली वास्तववादी मांडणी

१९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि २० फेब्रुवारी शहीद गोविंद पानसरे यांचा स्मृतीदिन असतो. कॉ.पानसरे यांनी ” शिवाजी कोण होता ? “या पुस्तकाद्वारे शिवरायांबाबतचे अभ्यासपूर्ण लोकप्रबोधन केले आहे. यानिमित्ताने त्या पुस्तकाच्या आधारे लेख रूपाने शिवाजी महाराज समजून घेणे हे औचित्यपूर्ण ठरेल……. ———————————————- प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com शिवाजी…
-
शांताराम बापूंच्या ९७ व्या जन्मदिना निमित्ताने…

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com गुरुवार ता.१५ फेब्रुवारी २०२४ रोजी समाजवादी प्रबोधिनीचे संस्थापक सरचिटणीस आणि महाराष्ट्रातील ख्यातनाम विचारवंत ,स्वातंत्र्यसैनिक आचार्य शांतारामबापू गरुड यांचा ९७ वा जन्मदिन आह.१५ फेब्रुवारी १९२७ रोजी जन्मलेले शांताराम बापू वृद्धापकाळाने शनिवार ता.३ सप्टेंबर २०११ रोजी कालवश झाले. महाराष्ट्राच्या समाजकारणात, राजकारणात,विचारविश्वात ते तब्बल सात दशके कार्यरत…
-
भारतीय संस्कृती

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com अलीकडे राजकारणाच्या भाषणबाजीमध्ये संस्कृतीचा अभिमान, दुराअभिमान, गर्व ,लाज वगैरे शब्द घाऊक प्रमाणात येत आहेत.मात्र खरी भारतीय संस्कृती काय आहे ?हे समजून न घेता ही विधाने केली जातात. संस्कृती या शब्दाचा अर्थ चांगले करणे असा आहे .जीवनाच्या अंतर्बाह्य उन्नत अवस्थेसाठी संस्कृती हा शब्द वापरला जातो.…
-
पद्मविभूषण मोहन धारिया

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com भारतीय राजकारणातील व समाजकारणातील एक लोभस , सालस आणि ऋषितुल्य व्यक्तिमत्व पद्मविभूषण डॉ. मोहन माणिकचंद धारिया यांची जन्मशताब्दी सुरू होत आहे. १४ फेब्रुवारी १९२५ रोजी रायगड जिल्ह्यातील नाते या गावी जन्मलेले मोहन धारिया १४ ऑक्टोबर २०१३ रोजी पुण्यात कालवश झाले. हे कुटुंब मूळचे गुजरातचे…
-
कविवर्य पु. शि. रेगे

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com १७ फेब्रुवारी हा कविवर्य पु.शि.रेगे रेगे यांचा जन्मदिन. २ ऑगस्ट १९१० रोजी जन्मलेले रेगे १७ फेब्रुवारी १९७८ मुंबई येथे रोजी कालवश झाले. कविता, कथा, कादंबरी ,समीक्षा आदी वांग्मय प्रकारात विपुल आणि सकस अशी साहित्य निर्मिती त्यांनी केली. अनेक ग्रंथांचे संपादनही केले. स्वातंत्र्यानंतर मराठी कवितेला…
-
ज्ञानतपस्विनी दुर्गा भागवत

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com ” प्रतीत होत असलेलं सत्य आणि सौंदर्य बेडरपणे व्यक्त करणे आणि तसं करताना कायदेकानू वगैरे आडवे येत असतील तर ते मोडणं हीच लेखकाची कमिटमेंट. आणि हे सारं करताना त्यांन स्वतःच्या लाभाचा विचार करता कामा नये. स्वार्थ नसला की शान येते.” असे लेखकाच्या बांधिलकीबद्दल ठाम…
-
अंतरीम अर्थसंकल्प

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १ फेब्रुवारी २०२४रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. आता काही दिवसातच लोकसभा निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प असल्याने त्यातील घोषणा या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आहेत यात शंका नाही.’ राष्ट्र प्रथम या दृढविश्वासावर सरकार यशस्वी झाले आहे.…
-
मूकनायकचा वर्धापन दिन

——————- प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ३१ जानेवारी १९२० रोजी ‘ मूकनायक ‘हे वृत्तपत्र सुरू केले.त्याचा आज १०४ था वर्धापन दिन आहे. डॉ.आंबेडकर यांनी बहिष्कृत भारत (१९२७) , जनता (१९३०), प्रबुद्ध भारत ( १९५६ )अशी चार वृत्तपत्र सुरू केली. जनताचे नाव पुढे प्रबुद्ध भारत असे…
-
प्रा. डॉ. एन. डी. पाटील: समस्त प्रबोधन चळवळींचे अग्रणी

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० ) समाजवादी प्रबोधिनीचे संस्थापक सदस्य आणि विद्यमान अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत , शिक्षणतज्ज्ञ,महाराष्ट्रातील सर्व पुरोगामी – प्रबोधन – विज्ञानवादी – साम्यवादी – विवेकवादी -चळवळीचे नेते, शेतकऱ्यांचे- वंचितांचे- कष्टकऱ्यांचे – सर्वहारा वर्गाचे तारणहार आणि आपल्या अफाट कार्यकर्तृत्वातून महाराष्ट्राच्या स्थापनेपासून महाराष्ट्राच्या जडणघडणीत अनमोल योगदान देणारे आणि महाराष्ट्राच्या राजकारणात व समाजकारणात…
-
सर्वोच्च न्यायालयाचा अमृत महोत्सव आणि प्रलंबित खटल्यांचा प्रश्न
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com सर्वोच्च न्यायालयाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त एक कार्यक्रम रविवार ता.२८ जानेवारी २०२४ रोजी सर्वोच्च न्यायालयाने नवी दिल्लीत आयोजित केला होता. या कार्यक्रमाला मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे होते. या कार्यक्रमात बोलतांना सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी न्यायव्यवस्थे संदर्भातील अनेक बाबींवर भाष्य केले. न्यायपालिकेने एक संस्था म्हणून…