कॅटेगरी: Uncategorized
-
फुले -आंबेडकरांचा जाती-अंत विचार

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९०) महात्मा ज्योतिबा फुले यांचा ११ एप्रिल तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १४ एप्रिल हा जन्मदिन. महात्मा फुले यांना डॉ.आंबेडकर आपले गुरु मानत होते. महात्मा फुले १८२७ साली जन्मले तर डॉ.आंबेडकर १८९१ साली. त्यांच्यात तब्बल ६४ वर्षांचे अंतर होते. महात्मा फुले कालवश झाल्यानंतर ( २८.११.१८९० )पाच महिन्यांनी…
-
एक एप्रिल आणि मूर्खाची लक्षणे

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) prasad.kulkarni65@gmail.com एक एप्रिल हा दिवस एप्रिल फूल बनवण्याचा आणि बनवण्याचाही दिवस मानला जातो. अर्थात राजकारणी मंडळी तशी जनतेला रोजच एप्रिल फूल करत असतात हे आपण पाहतोच. तसेच एक एप्रिल हा दिवस नवे आर्थिक वर्ष सुरू होण्याचाही असतो.एप्रिल फुल बनवण्यात आणि बनण्यातही एक आनंद ,मजा लपलेली…
-
भ्रमाची अंधभक्ती नको

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) prasad.kulkarni65@gmail.com भारतात लोकसभा निवडणूकांच गदारोळ सुरू आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानंतर आपण सत्य, अहिंसा आदीपासून दूर जात आहोत की काय अशी शंका येण्यासारखी सार्वत्रिक परिस्थिती आहे.अलिकडे भारतीय राजकारण ,समाजकारण,अर्थकारण वास्तवापासून पासून भ्रामकतेकडे वेगाने वाटचाल करत आहे.चोविस तास व्यापून राहिलेल्या माध्यमांची त्याला सक्रिय साथ आहे. बातम्या,चर्चा,…
-
मीनाकुमारीच्या स्मृतीदिनानिमित्त

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) prasad.kulkarni65@gmail.com हिंदी चित्रपट सृष्टीतील अतिशय सात्विक व शालीन सोंदर्य असलेली व अभिनयाची असामान्य प्रतिभा असलेली अभिनेत्री म्हणून मीनाकुमारी यांनी आपला ठसा उमटवला आहे.१ ऑगस्ट१९३३ रोजी मुंबईत जन्मलेल्या मीनाकुमारी यांना अवघ्या एकोणचाळीस वर्षाचं आयुष्य लाभलं.अर्थात काहींनी त्यांच जन्मसाल असही लिहिलंय.३१ मार्च १९७२ रोजी त्या मुंबईतच कालवश…
-
कणिक निती : महाभारतातील व वर्तमानातील

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) prasad.kulkarni65@gmail.com पांडवांचा विनाश कसा होईल याबाबत सल्ला विचारण्यासाठी गौरवांच्या अंधपित्याने म्हणजे धृतराष्ट्राने राजनीतीत निपुण असलेल्या कणिक ऋषिला बोलावले.कणिक ऋषीने धृतराष्ट्राला आपली सत्ता टिकवण्यासाठी सर्व कुटील कारवायांचे मार्गदर्शन केले . कणिक ऋषीने आपल्या राजकीय विचारांची चर्चा कशी केली आहे याचे एक प्रकरणच महाभारत या ग्रंथात आहे…
-
प्रा.डॉ.अशोक चौसाळकर : प्रबोधन चळवळीशी नाळ असलेले विचारवंत राज्य शास्त्रज्ञ

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत,नामवंत राज्यशास्त्रज्ञ, राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय राजकारणाचे – समाजकारणाचे विश्लेषक, समाजवादी प्रबोधिनीचे अध्यक्ष आणि गेल्या चाळीस वर्षापासूनचे माझे जेष्ठ स्नेही, मार्गदर्शक प्रा.डॉ.अशोक चौसाळकर १५ मार्च २०२४ रोजी अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहेत. त्यांना समाजवादी प्रबोधिनी परिवाराच्या मनःपूर्वक शुभेच्छा..! १५ मार्च १९५०…
-
सीएए : मतांच्या ध्रुवीकरणाचा आणखी एक प्रयत्न

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) prasad.kulkarni65@gmail.com संसदेने मंजुरी दिल्यानंतर तब्बल सव्वा चार वर्षांनी नागरिकत्व दुरुस्ती कायदा केंद्र सरकारने सोमवार ता.११ मार्च २०२४ रोजी अधिसूचना काढून लागू केला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतांच्या ध्रुवीकरणासाठी हा आणखी एक प्रयत्न केंद्र सरकारने केलेला आहे. भले त्यासाठी देशाच्या काही भागांमध्ये विरोध झाला, दंगली उसळल्या तरी…
-
शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) prasad.kulkarni65@gmail.com शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू या तीन महान क्रांतिकारकांना ब्रिटिशांनी २३ मार्च १९३१ रोजी फाशी दिली. त्या घटनेला ९३ वर्षे पूर्ण होत आहेत .गेली नऊ-साडेनऊ दशके या क्रांतिकारकांचे शौर्य सर्वांनाच प्रेरणादायी वाटत आले आहे.शहीद भगतसिंग हे स्वतंत्र प्रज्ञेचे तरुण विचारवंत देशभक्त होते.देशप्रेमाची जाज्वल्य प्रेरणा…
-
मत ‘ दान’नाही,तो आपला अधिकार आहे

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com लोकसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होईल असे दिसते. राजकीय पक्षांची युती, आघाडी ,जागावाटप , उमेदवारी यादी, प्रचार यंत्रणा हे सारे सुरू आहे. लोकशाहीचा कणा असलेल्या मतदाराला वेगवेगळ्या मार्गाने त्याच्या उज्वल भवितव्याच्या विचाराचा भडीमार केला जात आहे. दिलेली आश्वासनेही न पाळता येणारे विविध राजकीय पक्ष…
-
स्वातंत्र्य सैनिक आणि गांधीवादी नेते दौलतराव निकम

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com थोर स्वातंत्र्य सैनिक आणि गांधीवादी नेते दौलतराव निकम जन्मशताब्दी समितीच्या वतीने शुक्रवार ता.८ मार्च २०२४ रोजी ‘स्वातंत्र्य सेनानी दौलतरावजी निकम जीवन गौरव पुरस्कार ‘ समारंभपूर्वक मला सपत्नीक प्रदान करण्यात आला याबद्दल मी कृतज्ञ आहे…. ————————- थोर स्वातंत्र्य सैनिक आणि गांधीवादी नेते दौलतराव निकम…