कॅटेगरी: Uncategorized
-
खासदारांकडुन अपेक्षा

हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवार ता. ७ मे रोजी मतदार आपला मताधिकार बजावणार आहेत. संसदीय लोकशाही व्यवस्था मजबूत करण्यासाठी सर्वच मतदारांनी आपल्या मताधिकाराचा वापर करावा ही अपेक्षा आहे. आपला हा मतदारसंघ कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील काही तालुक्यांचा बनलेला आहे. अन्य भागापेक्षा काहीसा विकसित असलेल्या या मतदारसंघाचे काही प्रश्न आहेत. पण आपण प्रामुख्याने इचलकरंजीचा विचार केला तर…
-
प्रचाराची घसरती पातळी , असभ्यता व खोटेपणा

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com अठराव्या लोकसभेसाठी आतापर्यंत जवळ जवळ दोनशे जागांवर लोकांनी मताधिकार बजावलेला आहे. एक तृतीयांशहून अधिक जागांवरील निकाल ईव्हीएम मध्ये बंद आहेत. उर्वरित जागांसाठी प्रचार जोरात सुरू आहे. या साऱ्याचाच निकाल बरोबर एक महिन्यानी म्हणजे ४ जूनला लागणार आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने होत असलेल्या प्रचाराची पातळी…
-
जागतिक कामगार दिना पुढील आव्हाने

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com एक मे हा दिवस जागतिक कामगार दिन असतो. यावर्षी १३४ वा जागतिक कामगार दिन आहे. ‘जगातील कामगारांनो एक व्हा’ असा कामगार दिनाचा नारा आहे.औद्योगिक क्रांतीनंतर कामगार आणि मालक या दोन वर्गात मानवी समाज विभागला गेला. उद्योगासाठी भांडवल असणारे मालक बनले. त्यांच्या हजारो – लाखो…
-
‘गर्जा महाराष्ट्र माझा’….

—————– प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com बुधवार ता.१ मे २०२४ रोजी पासष्ठावा महाराष्ट्र दिन आहे. महाराष्ट्राच्या स्थापनेला ६४ वर्षे पूर्ण झाली आहेत. सध्या देशभर लोकसभा निवडणुकीची घाई गडबड सुरू आहे. आपल्या देशामध्ये महाराष्ट्राचे महत्त्व आगळेवेगळे आहे. सह्याद्रीचे स्थान ऐतिहासिक आहे. गतवर्षी महाराष्ट्र राज्याला स्वतःचे गीत मिळालेले आहे. १९ फेब्रुवारी…
-
शेक्सपियर आणि जागतिक पुस्तक दिन

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com विल्यम शेक्सपियर म्हणजे आपल्या वाङ्मयांने जगभर गेली चार शतके गारुड केलेला एक प्रतिभावंत साहित्यिक. १५६४ रोजी जन्मलेले शेक्सपियर २३ एप्रिल १६१६ रोजी कालवश झाले. छपाईचा शोध लागल्यानंतर जगातील सर्वाधिक छापला गेलेला, वाचला गेलेला, चर्चा झालेला ,आपल्या साहित्यावर लिहिला गेलेला, अनुवाद झालेला हा सर्वात लोकप्रिय…
-
महर्षी शिंदे यांच्या १५१ व्या जन्मदिना निमित्त

——————————- प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com एकीकडे अठराव्या लोकसभा निवडणुकांचा गदारोळ सुरू आहे. तर दुसरीकडे आर्थिक, राजकीय, सामाजिक ,सांस्कृतिक असे सर्व क्षेत्रीय प्रदूषण वाढत आहे. राजकारण हे फक्त आणि फक्त सत्ताकारण बनत चाललेले आहे. सर्वसामान्यांच्या उद्धाराची ,त्यांचे जीवनमान सुधारण्याची राजकीय, आर्थिक धोरणे राबवण्यासाठी लोकचळवळ उभी राहण्यासाठी लोक जागृती करणे…
-
भारतीय लोकशाही आव्हाने आणि भविष्य

आज शनिवार ता. २० एप्रिल रोजी कोल्हापूर येथे शिवाजी विद्यापीठ राज्यशास्त्र परिषद आणि विचारशलाका त्रैमासिक यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ विचारवंत प्रा.डॉ.अशोक चौसाळकर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गौरव अंक म्हणून ‘भारतीय लोकशाही आव्हाने व भविष्य ” या विशेषांकाचे प्रकाशन होते आहे. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ . टी.जी.शिर्के या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. प्रा.डॉ. जयसिंगराव पवार हे…
-
राज्यकर्त्यांची जनतेप्रती बांधिलकी

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com लोकसभा निवडणुकांचा गदारोळ सुरू आहे .आपण स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला. राज्यघटनेचे अमृत महोत्सवी वर्ष सुरू आहे. गेल्या ७५ वर्षांमध्ये या देशाची वाटचाल हे निश्चित पणाने उभारणीच्या दिशेने जाणारी राहिली आहे. याचे मुख्य कारण या देशांमध्ये पहिली सादर सहा दशके वेगवेगळ्या विचारधारांची, आघाडीची सरकारे आली.…
-
मराठी गझल विद्यापीठाचे संस्थापक कुलपती: कविवर्य सुरेश भट

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८ ५०८ ३० २९०) “उष :काल होता होता काळ रात्र झालीअरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली “…अशी क्रांतीज्योत मनात पेटवणाऱ्या सुरेश भट यांचा जन्म १५ एप्रिल १९३२ रोजी अमरावती येथे झाला .आणि १४ मार्च २००३ रोजी ते कालवश झाले.सुरेश भट त्यांच्या मित्रपरिवारात, शिष्य परिवारात आणि साहित्यवर्तुळात” दादा ” या नावाने ओळखले जात…
-
फुले -आंबेडकरांचा जाती-अंत विचार

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९०) महात्मा ज्योतिबा फुले यांचा ११ एप्रिल तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १४ एप्रिल हा जन्मदिन. महात्मा फुले यांना डॉ.आंबेडकर आपले गुरु मानत होते. महात्मा फुले १८२७ साली जन्मले तर डॉ.आंबेडकर १८९१ साली. त्यांच्यात तब्बल ६४ वर्षांचे अंतर होते. महात्मा फुले कालवश झाल्यानंतर ( २८.११.१८९० )पाच महिन्यांनी…