कॅटेगरी: Uncategorized
-
राष्ट्रीय मतदार दिवस

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com २५ जानेवारी हा दिवस ‘राष्ट्रीय मतदार दिन ‘ म्हणून २०११ सालापासून साजरा केला जातो. त्यावेळी निवडणूक आयोगाने या निमित्ताने देशभर म्हणून मतदार जागृती मोहीम हाती घ्यायची ठरविले होते. या मतदार दिवसाकडे मतदारांनी गांभीर्याने पाळण्याची गरज आहे. मताधिकार बजावणे हे लोकशाहीच्या अनमोल ठेव्याच्या जोपासनेसाठी आणि…
-
गांधीजी मारूनही मरत नाहीत

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com मंगळवार ता.३० जानेवारी २०२४ रोजी महात्मा गांधी यांचा ७६ वा स्मृतिदिन अर्थात हुतात्मा दिन आहे. भारत स्वतंत्र झाल्यावर अवघ्या साडेपाच महिन्यांनी म्हणजे ३० जानेवारी १९४८रोजी संध्याकाळी पाच वाजता गांधीजींचा निर्घृण पद्धतीने खून करण्यात आला.नथुराम विनायक गोडसे याने दिल्लीतील बिर्लाभवनच्या परिसरातील सार्वजनिक प्रार्थना स्थळाजवळ बंदुकीतून…
-
साहित्य आणि समाज प्रबोधन

साहित्य आणि समाज प्रबोधन ———————– प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८ ५०८ ३० २९०) prasad.Kulkarni65@gmail.com २७ ते २९ जानेवारी २०२४ रोजी महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे मुंबईमध्ये विश्व मराठी साहित्य संमेलन होत आहे.’ मराठी भाषेची वैश्विक व्याप्ती ‘ या संमेलनाची मध्यवर्ती संकल्पना आहे. त्यापाठोपाठ या आठवडयात अमळनेरला ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरत आहे.…
-
लोकसत्ताकाचे अमृतमहोत्सवी पदार्पण

लोकसत्ताकाचे अमृतमहोत्सवी पदार्पण लोकसत्ताकाचे अमृतमहोत्सवी पदार्पण प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.com शुक्रवार ता. २६ जानेवारी २०२४ रोजी आपला ‘लोकसत्ताक दिन ‘आहे. संविधान अंमलबजावणीच्या अमृत महोत्सवी वर्षाला सुरुवात होत आहे. तसेच दोन महिन्यांपूर्वी संविधान दिनी २६ नोव्हेंबर २०२३ रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा भारताच्या सर्वोच्च न्यायालयात स्थापीत झाला आहे.…
-
भारत जोडो न्याय्य यात्रेच्या निमित्ताने…

भारत जोडो न्याय यात्रेच्या निमित्ताने प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com २२ जानेवारीलाआयोध्येतील श्रीराम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला. देशातील सर्वच नागरिकांची प्रभू श्रीरामाच्या या जयघोषाबरोबरच सर्वांगीण समतावादी राज्य यावे ही अपेक्षा आहे ती पूर्ण सुभाष जावो,आणि प्रत्येक मानवप्राण्याला प्रतिष्ठा मिळो ही शुभेच्छा…!ज्यांच्या मनात राम आहे अथवा आपापले श्रद्धास्थान आहे…
-
सुभाषबाबूंच्या स्वप्नातील स्वतंत्र भारत
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८ ५०८ ३० २९०) सोमवार ता. २३ जानेवारी २०२४ रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा १२७ वा जन्मदिन आहे. आज सुभाष बाबूंच्या योगदानाबद्दल, त्यागाबद्दल, शौर्याबद्दल गल्ली ते दिल्ली पर्यंत बरेच काही बोलले जाईल ते निश्चितच महत्वाचे आहे. पण स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा केल्यानंतर सुभाषबाबूंच्या स्वप्नातील भारत आपण उभा करू शकलो का ? त्या…
-
बुलंद कर्मयोगी प्रा.डॉ.एन.डी.पाटील
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० )Prasad.kulkarni65@gmail.com समाजवादी प्रबोधिनीचे संस्थापक सदस्य आणि माजी अध्यक्ष, ज्येष्ठ विचारवंत , शिक्षणतज्ज्ञ,महाराष्ट्रातील सर्व पुरोगामी – प्रबोधन – विज्ञानवादी – साम्यवादी – विवेकवादी -चळवळीचे नेते, शेतकऱ्यांचे- वंचितांचे- कष्टकऱ्यांचे – सर्वहारा वर्गाचे तारणहार आणि आपल्या अफाट कार्यकर्तृत्वातून महाराष्ट्राच्या स्थापनेपासून महाराष्ट्राच्या जडणघडणीत अनमोल योगदान देणारे आणि महाराष्ट्राच्या राजकारणात व समाजकारणात…
-
कॉ. लेनिन यांची स्मृतीशताब्दी
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८ ५०८ ३० २९०)prasad.Kulkarni65@gmail.com रविवार ता.२१ जानेवारी २०२४ या दिवशी जगातील पहिल्या कामगार क्रांतीचे अर्थातच रशियन राज्यक्रांतीचे नेते कॉ.लेनिन यांची स्मृती शताब्दी आहे. जागतिक इतिहासात ठळक नोंद असलेल्या लेनिन यांचा जन्म १२ एप्रिल १८७० रोजी झाला. आणि २१ जानेवारी १९२४ रोजी ते कालवश झाले. त्यांचे मूळ नाव ब्लादिमिर ऊल्यानोव्ह असे होते पण…
-
गांधीमार्गी डॉ. मार्टिन ल्यूथर किंग
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८ ५०८ ३० २९०)prasad.Kulkarni65@gmail.com १५ जानेवारी हा डॉ .मार्टीन ल्युथर किंग यांचा जन्मदिन.’अमेरिकन कृष्णवर्णीयांचे गांधी ‘ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या महामानवाने १९६० च्या दशकात वर्णभेदाविरुद्ध अभिनव पद्धतीने लढा उभारला. आणि त्याद्वारे अमेरिकन समाजाच्या दृष्टिकोनात महत्वपूर्ण बदल घडवून आणला.अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच कृष्णवर्णीय अध्यक्ष होण्याचा मान २००८ साली बराक ओबामा यांना मिळाला हे खरे…
-
थोर क्रांतिवीर निजामुद्दीन काझी
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८ ५०८ ३० २९०)prasad.Kulkarni65@gmail.com भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव होऊन गेला आहे.आता भारतीय राज्यघटनेच्या अमृत महोत्सवी वर्षाला सुरुवात होते आहे .या पार्श्वभूमीवर आपण पुन्हा एकदा स्वातंत्र्याच्या इतिहासाचे अवलोकन, वर्तमानाचे वास्तव आणि भविष्याची दिशा यांचा एकत्रित विचार करण्याची गरज आहे.भारताचा स्वातंत्र्यलढा हा जगातील एक असामान्य स्वातंत्र्यलढा आहे.व्यापारी म्हणून आलेले इंग्रज येथे राज्यकर्ते बनले.१५० वर्षे…