-
रेवडी संस्कृती वर सर्वोच्च फटकारे

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co गुरुवार ता.१९ फेब्रुवारी २०२६ रोजी सर्वोच्च न्यायालयाने रेवडी संस्कृतीवर गंभीर टीका केली. भारतातील बहुतेक राज्ये महसुली तूट असलेली राज्ये आहेत. तरीही ती विकासाकडे दुर्लक्ष करून मोफत गोष्टी देण्यात धन्यता मानत आहेत. हे अतिशय चुकीचे आहे व त्याचा फेरविचार झाला पाहिजे अशा शब्दात सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमल्ल्या…
-
राईट टू रिकॉल आणि निवडणूक सुधारणा

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com बुधवार ता. ११ फेब्रुवारी २०२६ रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनात शून्य प्रहरात बोलतानाआम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी काम न करणाऱ्या आणि आश्वासने पाळणाऱ्या लोकप्रतिनिधींना मतदारांनी परत बोलावण्याचा अर्थात ‘राईट टू रिकॉल’ कायदा देशात लागू करण्यात यावा अशी मागणी संसदेत केली.लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी…
-
१२ फेब्रुवारीचा देशव्यापी संप

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com गुरुवार ता. १२फेब्रुवारी २०२६ रोजी केंद्रीय कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने देशव्यापी संप पुकारला गेला आहे. केंद्र सरकारने केलेल्या कामगार विरोधी चार श्रमसंहिता रद्द करा, व्हीबी ग्रामजी कायदा रद्द करा, वीजक्षेत्र ,बँक, विमा, सरकारी कंपन्या यासह सर्वक्षेत्री बेबंद खाजगीकरण थांबवा या प्रमुख मागण्यांसह…
-
पुतळा कापून गांधीजी मरत नसतात

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे ‘ऑस्ट्रेलियन इंडियन कम्युनिटी सेंटर ‘ च्या प्रवेशद्वारात बसवण्यात आलेला राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा भव्य ब्राँझचा पुतळा गांधीजींच्या ७८ व्या स्मृतिदिनाच्या अर्थात हुतात्मा दिनानंतर दोन दिवसात सोमवार ता.२ फेब्रुवारी २०२६ रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यानी पायांच्या घोट्यापासून कापून चोरून नेल्याची अतिशय निंदनीय व संतापजनक…
-
शांताराम बापूंच्या जन्मशताब्दी निमित्ताने….

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com रविवार ता.१५ फेब्रुवारी २०२६ रोजी समाजवादी प्रबोधिनीचे संस्थापक सरचिटणीस आणि महाराष्ट्रातील ख्यातनाम विचारवंत ,स्वातंत्र्यसैनिक आचार्य शांतारामबापू गरुड यांची जन्मशताब्दी सुरू होत आहे.१५ फेब्रुवारी १९२७ रोजी जन्मलेले शांताराम बापू वृद्धापकाळाने शनिवार ता.३ सप्टेंबर २०११ रोजी कालवश झाले. महाराष्ट्राच्या समाजकारणात, राजकारणात,विचारविश्वात ते तब्बल सात दशके कार्यरत…
-
संपादक ‘पदाची दोन तपे

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com प्रबोधन प्रकाशन ज्योती मासिकाच्या फेब्रुवारी २०२६ च्या अंकाबरोबरच माझी या मासिकाचा मुख्य संपादक या नात्याने चोवीस वर्षाची अर्थात दोन तपांची वाटचाल पूर्ण होत आहे. तसेच यावर्षी मला समाजवादी प्रबोधिनीचा पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणूनही ४१ वर्षे पूर्ण होत आहेत. या माझ्या संपूर्ण वाटचालीमध्ये समाजवादी प्रबोधिनीचे संस्थापक…
-
अजित नावाचा दादामाणूस

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार बुधवार ता. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे विमान दुर्घटनेत कालवश झाले. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्यानंतर दादा हे विशेषण ज्यांना सर्वर्थाने शोभून दिसले असे अजित दादाच होते. या दादामाणसाचे असे…
-
आर्थिक पाहणी अहवाल आणि अर्थसंकल्प

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com गुरुवार ता. २९ जानेवारी २०२६ रोजी संसदेमध्ये आर्थिक पाहणी अहवाल मांडण्यात आला. प्रथेनुसार आर्थिक पाहणी अहवाल अर्थसंकल्पाच्या आधी एक दिवस मांडला जातो. यावेळी ती प्रथा मोडून तो दोन दिवस आधी सादर केला गेला. अर्थात याला काही ठोस कारण असेल असे वाटत नाही. प्रथा व…
-
सरलेले वर्ष व नवी आव्हाने

———————— प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com २०२५ हे सरलेले वर्ष अनेक आव्हाने ठेऊन गेलेले आहे. भारताच्या अंतर्गत आणि बहिर्गत स्वरूपाच्या संकटांची वाहनांची मालिका वाढती आहे. घोषणा आणि वल्गना यांच्या पलीकडे जाऊन राष्ट्रीय हित जपले पाहिजे.सामाजिक, राजकीय,आर्थिक, सांस्कृतिक अशा सर्व क्षेत्रात मोठी आव्हाने आहेत. अर्थव्यवस्था तिसऱ्या स्थानी आल्याचा गवगवा मोठा…
-
मताचा अधिकार ‘सजगपणे बजावूया

——————————— प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) prasad.kulkarni65@gmail.com महाराष्ट्रातील नगरपरिषदांच्या निवडणुका झाल्या. सध्या महापालिका निवडणुकांचा धुराळा उडतो आहे. आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घातलेली आहे. महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी आपण मताधिकार बजावणार आहोत. निरनिराळे राजकीय पक्ष आणि उमेदवारांकडून प्रचार यंत्रणा जोरात सुरू आहे. लोकशाहीचा…