-
प्रो.डॉ.त्रिशला कदम : कार्यकर्तीचा पिंड असणारी अर्थशास्त्राची अभ्यासक

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co प्रोफेसर डॉ.त्रिशला वसंतराव कदम या स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेमधून अर्थशास्त्र विषयाच्या अध्यापक म्हणून ३७ वर्षाची सेवा बजावून निवृत्त होत आहेत. सर्वप्रथम या ३७ वर्षांच्या अविरत उत्तम सेवेबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. त्यांची निवृत्तीनंतरची वाटचालही त्यांच्या स्वभावाप्रमाणे अधिकाधिक समाजाभिमुख होवो, नोकरीच्या कार्यकाळामध्ये उसंत न मिळाल्याने राहून गेलेल्या…
-
इराक – अमेरिका युद्ध १९९१: पहिले पंधरा दिवस

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co ( पूर्व प्रसिद्धी : प्रबोधन प्रकाशन माला : वर्ष दुसरे १९९१ – पुस्तक पहिले अर्थात जानेवारी १९९१ चा अंक ) आखातामध्ये सध्या सुरू असलेले युद्ध टाळण्यासाठी फ्रान्सने सुचवलेल्या सहा कलमी तोडग्यावर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळामध्ये मंगळवार ता.१५ जानेवारी १९९१ रोजी बराच वेळ विचार विनिमय सुरू होता. परंतु…
-
एनसीईआरटी आणि नृत्यांगना

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co एनसीईआरटीने अर्थात राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने इयत्ता नववीच्या ‘ मधुरिमा ‘ या कला विषयाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये ‘ हिस्टरी ऑफ आर्ट्स ‘या धड्यामध्ये मोहेंजोदडो येथील सुमारे साडेचार हजार वर्षे जुन्या तांब्याच्या मूर्तीचे अर्थात डान्सिंग गर्ल ( नृत्यांगना) चे मूळचित्र बदलून त्याच्यात फेरफार केला. ही मूर्ती मूळ…
-
महात्मा फुले : शेती आणि शेतकरी चळवळ

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८५०८ ३०२९० )prasad.kulkarni65@gmail.co हे वर्ष महात्मा ज्योतिबा फुले यांचे दोनशेवे जन्म वर्ष आहे.११एप्रिल १८२७ ते २८ नोव्हेंबर १८९० हा महात्मा फुले यांचा कालखंड.महात्मा फुले यांनी ‘ शेतकऱ्याचा आसूड ‘ हा ग्रंथ १८ जुलै १८८३ रोजी लिहून पूर्ण केला. त्यानंतर सात वर्षांनी फुले कालवश झाले. म्हणजे या पुस्तकालाही आता १४३ वर्षे होऊन गेलेली…
-
नेहरू आणि मोदी : पंतप्रधान पदाची बारा वर्षे

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८५०८ ३०२९० )prasad.kulkarni65@gmail.co तौलनिक अभ्यासात कोणताही विषय, घडामोड, साहित्य आदीमध्ये दोन किंवा दोनहून अधिक घटकांची तुलना करून त्यातील समानता आणि असमानता यांचा अभ्यास करणे गृहीत असते. सध्या भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि पंधरावे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकर्तुत्वाची तुलनात्मक चर्चा घडते आहे. घडवून आणली जात आहे. या पार्श्वभूमीवर पुढील काही…
-
क्रांतिकारी विचारवंत चे गेव्हारा

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co ” जर प्रत्येक अन्याय पाहिल्यावर तुम्हाला संताप येत असेल तर तुम्ही माझे साथीदार आहात…. माणसाकडून माणसाने केलेल्या शोषणाचे निर्मूलन याशिवाय समाजवादाची दुसरी कोणतीही व्याख्या आम्ही मानत नाही…. क्रांती म्हणजे पिकल्यावर खाली पडणारं सफरचंद नाही. त्याला तुम्हाला खाली पाडावं लागतं…..जोपर्यंत आपण एखाद्या गोष्टीसाठी मरायला तयार होत नाही, तोपर्यंत…
-
शेतकऱ्याचा आसूड आणि शेतकरी चळवळ

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८५०८ ३०२९० )prasad.kulkarni65@gmail.co आजच्या या तिसऱ्या नांगरट साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शेतकरी नेते माजी खासदार मा.राजू शेट्टीसाहेब ,संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक मा.आसारामजी लोमटे, संमेलनाचे उद्घाटक व जीवनगौरव पुरस्कारप्राप्त आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ लेखक,पत्रकार पी. साईनाथ तसेच त्यांच्याबरोबरच ज्यांना आज स्वाभिमानी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले आहे ते ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. मोहन पाटील आणि ज्येष्ठ…
-
धर्मानंद कोसंबी

जागतिक कीर्तीचे बौद्ध अभ्यासक धर्मानंद कोसंबी यांचा ४ जून हा स्मृतिदिन.धर्मानंद कोसंबी ९ ऑक्टोबर १८७६ रोजी गोवा येथे जन्मले आणि ४ जून १९४७ रोजी वर्धा कालवश झाले. प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co धर्मानंद कोसंबी हे जागतिक कीर्तीचे बौद्ध अभ्यासक होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण गोव्यात झाले. त्याकाळच्या रुढीप्रमाणे वयाच्या पंधराव्या वर्षीच त्यांचा विवाह…
-
थोर विचारवंत तुकारामतात्या पडवळ

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co ३ जून हा दिवस ‘ जातिभेदविवेकसार ‘ हा अतिशय महत्त्वाचा ग्रंथ लिहिणारे आणि ‘ एक हिंदू ‘या टोपण नावाने लेखन करणारे तुकारामतात्या पडवळ यांचा स्मृतिदिन. त्यांचा जन्म १८३६ साली रत्नागिरी जिल्ह्यातील वडावरे या गावी झाला.तर ३ जून, १८९८ रोजी ते कालवश झाले. सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते असलेल्या तुकारामतात्या…
-
मूल्यनिष्ठ – मूल्याग्रही नेते : यशवंतराव मोहिते

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८५०८ ३०२९० )prasad.kulkarni65@gmail.co भाऊ म्हणून सर्व परिचित असलेल्या यशवंतराव जिजोबा मोहिते यांचा जन्म ७ नोव्हेंबर १९२० रोजी झाला आणि २२ ऑगस्ट २००९ रोजी ते कालवश झाले. त्यांच्या १०६ व्या जन्मदिनाच्या निमित्ताने ” ध्यासपर्व ” या ग्रंथाद्वारे एका परिवर्तनाच्या ध्यास घेतलेल्या पर्वाचा अर्थात भाऊंच्या कार्याचा आढावा घेतला जात आहे ही अतिशय महत्त्वाची बाब…