-
प्रा. वांगारी मथाई : ग्रीन बेल्टची जनक

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com १ एप्रिल हा प्रा. वांगारी मथाई यांचा जन्मदिन. आफ्रिकी संघाच्या आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक परिषदेच्या माजी अध्यक्ष आणि पर्यावरण रक्षण, मानवाधिकार आणि महिलांना अधिकार मिळवून देण्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्रा. वांगारी मथाई या एक फार मोठ्या विदुषी होत्या. त्यांचा जन्म १ एप्रिल १९४० रोजी…
-
भाई वैद्य : सजग समाजवादी

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co २ एप्रिल हा ज्येष्ठ नेते भाई वैद्य यांचा स्मृतिदिन. ज्येष्ठ समाजवादी नेते, व्यसंगी अभ्यासक ,उत्तम वक्ते, साक्षेपी विचारवंत,महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री भाई वैद्य उर्फ भालचंद्र सदाशिव वैद्य हे २९ जून १९२८रोजी जन्मले तर २ एप्रिल २०१८ रोजी कालवश झाले. महाराष्ट्रासह देशभराच्या समाजवादी चळवळीचा ते आधारवड होते. वयाच्या चौदाव्या…
-
शमशाद बेगम: अनुनासिक स्वरातील कसदार आवाज

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co २३ एप्रिल हा शमशाद बेगम यांचा स्मृतिदिन. शमशाद बेगम म्हणजे हिंदी चित्रपट सुट्टीतील एक अनुनासिक स्वरातील कसदार अनोखा व दमदार आवाज होता.१९४० ते १९७० ही तीन दशके त्यांच्या स्वरांनी रसिकांना वेड लावले होते. ते गारूड आजही आहेच. लेके पहिला पहिला प्यार भरके आखो मे खुमार ,मेरे पिया…
-
मोनालिसा ‘ कार लिओनार्दो द व्हिंची

‘प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co ‘मोनालीसा ‘ हे चित्र आणि त्या चित्रातील गूढ हास्य आणि त्यातील विविध छटा गेली पाच दशके जगभरातील चित्रकारांचा, रसिकांचा, आणि कलावंतांचा एक महत्त्वाचा चर्चाविषय राहिलेला आहे .आजही अनेकदा मोनालिसाचे चित्र समोर आले की त्याविषयीच्या खऱ्या खोट्या चर्चा आपल्याला आठवू लागतात.या जगप्रसिद्ध चित्राचा चित्रकार लिओनार्दो आहे . हा…
-
उत्क्रांतीवादाचा जनक चार्ल्स डार्विन

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co १९ एप्रिल हा चार्ल्स डार्विनचा स्मृतिदिन. ब्रिटिश निसर्गतज्ञ आणि उत्क्रांतीवादाचा जनक असलेला चार्ल्स डार्विन १२ फेब्रुवारी १८०९ रोजी इंग्लंड मधील श्रूजबरी या गावी जन्मला आणि १९ एप्रिल १८८२ रोजी कालवश झाला. केंब्रिज विद्यापीठातून त्यांनी पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांना मानद निसर्ग निरीक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळाली.…
-
नीलम प्रभू उर्फ करुणा देव

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co २६ एप्रिल हा आकाशवाणीवरील आवाजाची सम्राज्ञी नीलम प्रभू उर्फ करुणा देव यांचा जन्मदिन. दूरचित्रवाणीची कितीही चॅनल्स आणि लोकांना दृकश्राव्य माध्यमाची सवय झाली असे आपण कितीही म्हणत असलो तरी आकाशवाणीची लोकप्रियता तशी अजूनही टिकून आहे. काळानुरूप नव्या पिढीलाही तिने आपला श्रोता बनवलेल आहे .इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी ही खाजगी…
-
जालियनवाला बागेतील निर्दयता

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co १३ एप्रिल हा दिवस ब्रिटिशांनी जालियनवाला बागेत जे निर्दयी हत्याकांड केले त्या गोळीबारात मारल्या गेलेल्या निष्पापांचा स्मृतिदिन. इंग्रजांनी भारतीय जनतेवर अनन्वित अत्याचार केले.त्यातील एक ठळक दुर्घटना म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांड.पहिल्या महायुद्धात जिंकण्यासाठी भारतीय जनतेने ब्रिटिश सरकारला सर्व प्रकारचे सहकार्य केले होते. युद्धात विजय मिळवल्यावर भारतीय जनतेला राजकीय…
-
डॉ.पंजाबराव देशमुख

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co १० एप्रिल हा स्वतंत्र भारताचे पहिले कृषीमंत्री डॉ.पंजाबराव देशमुख यांचा स्मृतिदिन. भारतीय राजकारणातील आणि समाजकारणातील स्वातंत्र पूर्व व स्वातंत्र्योत्तर कालखंडातील एक धडाडीचे नेते म्हणून त्यांची ओळख आहे.ते कृतिशील विचारवंतही होते. अमरावती जिल्ह्यातील पापळ या गावी २७ डिसेंबर १८८९ रोजी जन्मलेले डॉ. पंडितराव देशमुख उर्फ भाऊसाहेब १० एप्रिल…
-
क्रांतिकारक बसवण्णा

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co ३० एप्रिलला ला अक्षय तृतीया तसेच महात्मा बसवेश्वर यांची जयंती आहे. बसवेश्वर उर्फ बसवण्णा यांच्या विचारधारेचा प्रभाव गेली साडेआठ शतके समाज मानसावर टिकून आहे.याचे मुख्य कारण सार्वकालीन सत्य आणि समाजाला नेहमीच उपयुक्त ठरणारी मूल्ये त्यांनी दिली. त्यांचा जन्म वैशाख अक्षय तृतीयेला ११३१ साली झाला. पूर्वीच्या विजापूर आणि…
-
पद्मभूषण डॉ. धनंजय कीर

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co २३ एप्रिल हा पद्मभूषण डॉ.धनंजय कीर यांचा जन्मदिन.आधुनिक महाराष्ट्र आणि भारताची वाटचाल कशी झाली याचा एक सूत्रबद्ध आलेख आपल्या विविध चरित्र लेखनातून त्यांनी अतिशय प्रभावीपणे मांडला. ” कलाकृतीची निर्मिती होत असताना कलाकाराने तटस्थ वृत्तीने वागणे अशक्य असते. कारण पूर्ण तटस्थतेचे पर्यावसान चैतन्यहीन व कलाहीन आलेखात व घटनांच्या…