-
भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co १८ एप्रिल हा भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा जन्मदिन. आधुनिक भारतातील थोर कर्ते सुधारक म्हणून त्यांना ओळखले जाते. १८ एप्रिल १८५८रोजी कोकणातील मुरुड या गावी एका गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मुरुड व रत्नागिरी येथे झाले. १८८१ साली मॅट्रिक झाल्यानंतर त्यांनी…
-
आरती प्रभू : गेले द्यायचे राहून म्हणत भरभरून देणारा कवी

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co गेले द्यायचे राहून, तुझे नक्षत्रांचे देणे; माझ्यापास आता कळ्या आणि थोडी ओली पाने आलो होतो हासत मी, काही श्वासांसाठी फक्त दिवसांचे ओझे आता, रात्र रात्र शोषी रक्त, आता मनाचा दगड, घेतो कण्हत उशाला; होते कळ्यांचे निर्माल्य आणि पानांचा पाचोळा असे लिहिणाऱ्या थोर साहित्यिक चिंतामण त्र्यंबक खानोलकर उर्फ…
-
पंडित पन्नालाल घोष

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co २० एप्रिल हा ख्यातनाम बासरी वादक पंडित पन्नालाल घोष यांचा स्मृतिदिन.पंडित पन्नालाल घोष यांनी भारतीय संगीतात बासरी वादनाला एक अनोखे स्थान प्राप्त करून दिले.बासरी हे त्या अर्थाने एक लोकवाद्य म्हणून परिचित होते .पण त्यामध्ये अमुलाग्र असा बदल पंडित पन्नालाल घोष यांनी घडवून आणला. परिणामी बासरीला एक स्वतंत्र…
-
झुंझार नेत्या कॉ.अहिल्याताई रांगणेकर

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co १९ एप्रिल हा कॉ.अहिल्याताई रागणेकर यांचा स्मृतिदिन. झुंजार कम्युनिस्ट नेत्या म्हणून कॉम्रेड अहिल्या रागणेकर सर्वपरिचित होत्या.कम्युनिस्ट विचारधारेने सहा दशके काम करू एक आदर्श निर्माण करणाऱ्या अहिल्याताई सर्वसामान्य कष्टकरी जनतेच्या नेत्या होत्या.८ जुलै १९२३ रोजी जन्मलेल्या अहिल्याताई १९ एप्रिल २००९ रोजी कालवश झाल्या. अहिल्याताईंवर त्यांचा ज्येष्ठ बंधू थोर…
-
भारतरत्न डॉ. पां.वा. काणे

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co १८ एप्रिल हा प्रकांड पंडित महामहोपाध्याय भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे यांचा स्मृतिदिन. ‘ हिस्टरी ऑफ धर्मशास्त्रा ‘ या नावाचा महाग्रंथ इंग्रजीतून त्यांनी लिहिला होता. साडेसहा हजार पानांचा हा ग्रंथ पाच खंडामध्ये आहे. हा ग्रंथ पूर्ण करण्यासाठी डॉ. काणे यांनी १९३० ते १९६२ अशी ३२ वर्षे खर्च…
-
महापंडित राहुल सांस्कृत्यायन

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co १४ एप्रिल हा ‘ व्होल्गा ते गंगा ‘महापंडित राहुल सांस्कृत्यायन स्मृतिदिन. अर्थात हा दिवस भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिनही आहे. बाबासाहेबांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन. विसाव्या शतकामध्ये जागतिक कीर्तीचे जे भारतीय महापंडित होऊन गेले त्यामध्ये राहुल संस्कृत्यायन यांचा अग्रक्रमाने उल्लेख करावा लागेल. उत्तर प्रदेशात अजमगड…
-
महान कलाकार चार्ली चॅप्लिन

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co १६ एप्रिल हा जगप्रसिद्ध कलाकार चार्ली चॅप्लिन यांचा जन्मदिन. १६ एप्रिल १८८९ रोजी लंडन येथे जन्मलेले चार्ली चॅप्लिन जगावर आपली अमिट मुद्रा उमटवून स्वित्झर्लंडमध्ये २५ डिसेंबर १९७७ रोजी कालवश झाले . अघळपघळ असलेली ढगळी विजार, त्यावर तंग भासावा असा कोट ,पायात फाटके बूट आणि डोक्यावर डर्बी हॅट,…
-
कॉ.बी.टी.रणदिवे

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co ६ एप्रिल हा ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते व विचारवंत कॉ. बी . टी.रणदिवे यांचा स्मृतिदिन. १९ डिसेंबर १९०४ रोजी जन्मलेले रणदिवे ६ एप्रिल १९९० रोजी कालवश झाले. भालचंद्र त्र्यंबक रणदिवे अर्थात बीतीआर हे कम्युनिस्ट पक्षाचे अग्रणी नेते होते.ते सेंटर फॉर इंडियन ट्रेड युनियन म्हणजे (सिटू) चे संस्थापक अध्यक्ष…
-
जीवनवादी कलावंत खलील जिब्रान

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co जीवनवादी कलावंत खलील जिब्रान याचा १० एप्रिल हा स्मृतिदिन. खलील जिब्रान हा क्रांतीदर्शी कलावंत आणि जीवनवादी दृष्टिकोनाचा एक महान सिरीयन कवी होता. त्याच्या लेखनावर महात्मा गौतम बुद्धांचा प्रभाव होता. पौर्वाच्य संस्कृतीबद्दल त्याला प्रचंड आस्था होती. त्याने एके ठिकाणी म्हटले आहे की ,ज्या ज्ञानाच्या गोष्टी फक्त भारतात अवतरल्या…
-
बंकिमचंद्र चटर्जी

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co वंदे मातरम हे भारताचे राष्ट्रगान थोर बंगाली साहित्यिक बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेले आहे. ते काँग्रेस अधिवेशनाच्या वेळी सर्वप्रथम म्हटले गेले. तर जनगणमन हे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले राष्ट्रगीत काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात २७ डिसेंबर १९११ रोजी सर्वप्रथम गायले गेले. भारताच्या राष्ट्रगाना संदर्भात घटना समितीचे अध्यक्ष व भारताचे…