-
मणिपूरला सर्वोच्च न्यायाधीशांच्या शिष्टमंडळाचे शांतता प्रयत्न

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे शिष्टमंडळ मणिपूरमध्ये शांततेचे प्रयत्न करण्यासाठी २२ मार्च २०२५ रोजी मणिपूर मध्ये गेले आणि त्यांनी विस्थापितांशी संवाद साधला. न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या नेतृत्वाखाली न्यायमूर्ती सूर्यकांता ,न्यायमूर्ती विक्रम नाथ, न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश न्यायमूर्ती के.व्ही. विश्वनाथन आणि न्यायमूर्ती एन. कोटीश्वर सिंह यांचा या शिष्टमंडळात समावेश होता.…
-
सर्वोच्च न्यायालयाचे अभिव्यक्ती निर्देश

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co शुक्रवार ता. २८ मार्च २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती उज्वल भुयान यांच्या खंडपीठाने अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत जे निर्देश दिले आहेत त्याचे महत्त्व आजच्या समकालीन वास्तवात फार मोठे आहे.” एखादी कविता, नाटक ,चित्रपट किंवा विडंबन यामुळे किंवा कोणत्याही कला प्रकारामुळे दोन समुदायांमध्ये द्वेषभावना किंवा वैर…
-
पेट से बडा खेत न देना अशी प्रार्थना करणारे ज्ञानपीठ विजेते कवी विनोद कुमार शुक्ल

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co ” एक माणूस हताशपणे बसला होता,मी त्याला ओळखत नव्हतो, पण त्याची निराशा ओळखून होतो ,म्हणून मी त्याच्या जवळ गेलो, माझा हात पुढं केला , तो माझा हात धरून उभा राहिला, तोही मला ओळखत नव्हता पण,माझं हात पुढं करणं त्यानं ओळखलं,आम्ही दोघं सोबत चालायला लागलो ,दोघं एकमेकांना ओळखत…
-
डॉ.आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील आणि समाजवाद

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co सहकारातून समाजवाद जपता येतो याचे उत्तम उदाहरण समोर ठेवणाऱ्या ज्येष्ठ नेते माजी आमदार कालवश डॉ. आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील यांचा मंगळवार ता.१ एप्रिल २०२५ रोजी दहावा स्मृतीदिन आहे.स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये ज्या नेतेमंडळींनी सहकारातून समाजवाद आणण्याचा प्रयत्न केला आणि भारतीय संविधानाच्या मूल्यांना रुजविण्याचा प्रयत्न केला किंबहूना त्यासाठी आयुष्य वेचले त्यामध्ये…
-
जागतिक जलदिन आणि भारत

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co २२ मार्च हा दिवस दरवर्षी जागतिक पाणी दिन म्हणून साजरा केला जातो.स्वच्छ आणि ताज्या पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांची काळजी घेणे व त्यांच्या शाश्वत संरक्षणासाठी कार्यरत राहणे त्यासाठी कटिबद्ध राहणे हे आपले प्रत्येकाचे कर्तव्य आहे याची आठवण देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. पाण्याचा प्रश्न आज गाव ,शहर, तालुका,…
-
प्रार्थना समाज : प्रबोधन परंपरेतील संस्था

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co ३१ मार्च हा प्रार्थना समाजाचा स्थापना दिन. भारतीय प्रबोधन परंपरेत ज्या अनेक संस्था निर्माण झाल्या त्यापैकीच एक म्हणजे प्रार्थना समाज. महाराष्ट्रात पेशव्यांची सत्ता लयाला जाऊन इंग्रजी सत्तेची रीतसर सुरुवात झाली ती १८१८ मध्ये. त्यावेळी पेशव्यांच्या दरबारात असलेला इंग्रजांचा वकील एलफिस्टन मुंबईचा पहिला गव्हर्नर झाला. इंग्रजी सत्तेच्या स्थापनेमुळे…
-
जगप्रसिद्ध लेखक मॅक्झिम गॉर्की

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co ‘आई ‘या आजरामर कादंबरीमुळे मॅक्झिम गॉर्की गेले शतकभर जगप्रसिद्ध साहित्यिकांच्या मांदियाळीत अढळ स्थानावर आहेत. कॉम्रेड लेनिन यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या रशियन राज्यक्रांतीतील एक कृतिशील लेखक ,कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे अलेक्सई मॅक्झिमो वीच पेस्काव असे मूळ नाव असलेले घe व्यक्तिमत्व मॅक्झिम गॉर्की याच नावाने ओळखले जाते. २८ मार्च…
-
कादंबरीकार श्री.ना.पेंडसे

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co २३ मार्च श्री. ना .पेंडसे यांचा स्मृतीदिन. मराठी कादंबरीच्या.इतिहासात श्री.नां.चे असे महत्त्वाचे स्थान आहे. सर्वसाधारणपणे मराठी कादंबरीच्या विकासाची चर्चा करताना तीन टप्पे पडले जातात. त्यातील पहिला टप्पा म्हणजे हरि नारायण आपटे, श्रीधर व्यंकटेश केतकर, वा.म. जोशी ,वि. वा .हडप , श्री.कृ.कोल्हटकर आदींचा. दुसरा टप्पा म्हणजे वरेरकर ,वि.…
-
कर्मयोगी क्रांतिवीर नागनाथअण्णा

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co इतिहासाची रचना करत करत इतिहास घडवणारे एक महान व्यक्तिमत्व म्हणजे क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी. १५ जुलै १९२२ रोजी जन्मलेले नागनाथअण्णा २२ मार्च २०१२ रोजी कालवश झाले. आयुष्यभर संघर्षाचे धगधगत जीवन जगणारा हा लढवय्या मृत्यूलाही सहजासहजी शरण गेला नाही. अखेरचे आठ महिने त्यांनी त्याच्याशी ही निकराची लढा दिला. पण…
-
महाराजा सयाजीराव गायकवाड

———————– प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी सामाजिक क्रांतीचे मोठे काम केले.११ मार्च १८३६ रोजी जन्मलेले महाराजा सयाजीराव ६ फेब्रुवारी १९३९ मुंबई येथे रोजी कालवश झाले.इतिहासावर आपली छाप पाडणारा हा राजा फार मोठी कामगिरी करून गेला. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी ज्या पद्धतीने सामाजिक क्रांतीचे अग्रणी म्हणून आपल्या संस्थानात काम…