-
रोजगार हमीचे जनक: वि. स. पागे

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co १६ मार्च हा महाराष्ट्रातील रोजगार हमी योजनेचे जनक, थोर स्वातंत्र्यसैनिक , ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत ,संत वाङ्मयांपासून शेतीच्या अर्थशास्त्राचे गाढे अभ्यासक ,महाराष्ट्र विधान परिषदेचे पहिले सभापती अशी विविधांगी ओळख असलेल्या विठ्ठल सखाराम पागे यांचा स्मृतिदिन. २१ जुलै १९१० रोजी जन्मलेले वि. स .पागे १६ मार्च १९९०रोजी कालवश झाले.…
-
प्रतिज्ञा, प्रास्ताविका, मुलभूत कर्तव्ये आणि आपण

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co ” भारत माझा देश आहे.सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन.मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी…
-
दांडी यात्रा

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co दांडी यात्रा ही भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक मार्गदर्शक आणि स्फूर्तीदायक अशी घटना आहे. गुजरात मधील साबरमती आश्रमापासून १२ मार्च १९३० रोजी गांधीजीनी दांडीयात्रेला प्रारंभ केला. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील कायदेभंगाच्या चळवळीचा तो श्रीगणेशा होता.१९२८ साली सायमन परत जाअशा घोषणा देत सायमन कमिशनचा भारतीय जनतेने निषेध केला होता. त्यावेळी…
-
विचारांचे पर्यावरण

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co विज्ञान आणि समाज यांचा परस्परसंबंध अतिशय जवळचा आहे .त्याच पद्धतीने निसर्ग आणि मानव यांचे सहजीवनही अनादी काळापासून अस्तित्वात आहे .एकात्म जीवनाचे ते घटक आहेत.माणूस निसर्गावर मात करण्याचे प्रयत्न जसे करू लागला तसे तसे पर्यावरण विरुद्ध प्रदूषण हे द्वंद तयार झाले.माणसाचे निसर्गावरील हल्ले आणि निसर्गाचे माणसावरील हल्ले यांच्यात…
-
संतांची समता-ममता

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co मराठी संतांचे साहित्य अत्यंत विपुल आहे. वैविध्यपूर्ण आहे. अशिक्षित वारकऱ्यापासूनच ते उच्च विद्या विभूषितांपर्यंत गेली सातशे वर्षे या साहित्याने सर्वतोमुखी स्थान स्थान प्राप्त केले आहे . गेल्या सातशे वर्षाच्या काळात महाराष्ट्रात अनेक घडामोडी घडल्या .गेल्या सात शतकातील सामजिक ,राजकीय, सांसृतिक घडामोडींवर संत साहित्याचा प्रभाव पडला. संत साहित्यातही…
-
चार्वाक दर्शन

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co भारतीय तत्त्वज्ञानामध्ये चार्वाक दर्शन हे प्रसिद्ध तत्त्वज्ञान आहे.या तत्त्वज्ञानाचा बार्हस्पत्य ,लोकायत किंवा लोकायतिक नावाने उल्लेख केला जातो. चार्वाक नावाची कोणी एक व्यक्ती होती असे दाखले इतिहासात नाहीत. अभ्यासक देखील असे मानत नाहीत .प्राचीन काळी जे भौतिकवादी, नास्तिकवादी तत्वज्ञान होते त्यातील एका विचारसरणीचे तत्त्वज्ञान म्हणजे चार्वाक दर्शन होय…
-
यशवंतराव चव्हाण : प्रभावी व प्रगल्भ नेते

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co महाराष्ट्राच्या राजकारणावर स्वतःची अशी मुद्रा उमटवणारे , असामान्य सुसंस्कृत नेते म्हणजे कालवश यशवंतराव चव्हाण. १२ मार्च १९१३ रोजी तत्कालीन सातारा आणि सध्याच्या सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे या गावी त्यांचा जन्म झाला. आणि २५ नोव्हेंबर १९८४ रोजी नवी दिल्ली ते कालवश झाले. आपल्या ७१ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी अतिशय उत्तुंग…
-
असगरअली इंजिनियर :सामाजिक ऐक्याचा सेतू बांधणारा अभियंता

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co १० मार्च हा असगरअली इंजिनियर यांचा जन्मदिन.असगरअली इंजिनियर हे जागतिक कीर्तीचे थोर विचारवंत होते. १० मार्च १९३९ रोजी राजस्थानातील सलुंबर या गावी एका दाउदी बोहरा कुटुंबात त्यांचा जन्म झाला. बाल वयातच त्यांनी कुराणाचे सखोल अध्ययन केले. त्यांनी फारसी ,अरबी भाषा आत्मसात केल्या.प्रचंड वाचन, अफत बुद्धिमत्ता आणि सामाजिक…
-
सामाजिकता आणि नैतिकता
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co जीवाची निर्मिती कधी झाली आणि त्यापूर्वी पृथ्वीची निर्मिती कधी झाली याबाबत अनेक मतप्रवाह, विचार प्रवाह आहेत.विज्ञानाने जी प्रगती केली त्यातील किरणोत्सर्गी धातू म्हणजे रेडिओॲक्टिव्ह या कालमापन साधनाने सिद्ध केले की पृथ्वीचे वय हे किमान चारशे कोटी वर्षे आहे .तर पृथ्वीवरील मानवाचा जन्म हा साधारणता दहा लाख वर्षांपूर्वीचा…
-
हयुगो चावेझ : आशावाद पेरणारा नेता

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co ५ मार्च हा आशावाद पेरणारा नेता हयुगो चावेझ याचा स्मृतिदिन. भांडवलशाही अर्थव्यवस्थेने वारंवार जागतिक मंदीचा फास विकसनशील राष्ट्रांभोवती अडकवून गुदमरायला, घुसमटायला लावण्याचा काळ गेली तीन दशके सुरू आहे.या काळात जगभरच्या शोषितांना वंचितांना आधार वाटावा असा समाजवादी क्रांतीचा बुलंद आवाज हयुगो राफेल चावेझ हे ५ मार्च २०१३ रोजी…