-
पद्मश्री ग्रँनव्हील ऑस्टिन

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co ”भारतीय राज्यघटना हा सामाजिक दस्तऐवज आहे “हे विधान करणाऱ्या ‘ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन कॉर्नर स्टोन ऑफ ए नेशन ” या भारतीय राज्यघटनेचा इतिहास सांगणाऱ्या पुस्तकाचे लेखक ख्यातनाम इतिहासकार म्हणजे पद्मश्री ग्रँनव्हील ऑस्टिन. त्यांचा जन्म अमेरिकेतील ईशान्येकडील व्हॉरमॉट राज्यातील नॉर्वेच च्या गावी १९२७ रोजी झाला. तर ते वॉशिंग्टन…
-
संतांचा मानवधर्म

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co मराठी संत साहित्य हे केवळ मराठी लोकभाषेचेच नव्हे तर जागतिक वाङ्मयाचे एक अलौकिक लेणे आहे .मराठी संत साहित्य हे अत्यंत विपुल आणि विविध स्वरूपाचे आहे. ज्याला लोकाभिमुख साहित्य म्हणतात याचे उत्तम उदाहरण म्हणून संत साहित्याकडे पाहावे लागेल. समाजाच्या सर्व थरातून या साहित्याचा स्वीकार झाला. सर्व स्तरावरती…
-
संतांचा कर्म,नीती,सक्रियता व सत्यक्रिया विचार

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co एकीकडे अध्यात्म तर दुसरीकडे मानवतावादी सामाजिक दृष्टिकोन या बाबीवर आधारलेला कर्मयोग व नीती विचार संतांनी दिला. श्रेष्ठ दर्जाचे अध्यात्म आणि उच्च दर्जाची नीती एकाच ठिकाणी नांदतात हा विचार संतांनी आपल्या राहाणी, वाणी व लेखणी द्वारे मांडला.अध्यात्म व नीती एकच आहेत अशी त्यांची धारणा बनलेली होती. आता विश्वात्मके…
-
निर्गुण निराकार की सगुण साकार

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co ( ता. क. हा लेख वीस वर्षांपूर्वी दैनिक महासत्ता मध्ये २० मार्च २००५ रोजी प्रकाशित झालेला आहे याची नोंद घ्यावी ही विनंती.) निर्गुण निराकार की सगुण साकार अमेरिकेमध्ये शालेय अभ्यासक्रमात इंटेलिजंट डिझाईन या संकल्पनेचा समावेश केला गेला आहे. त्याबाबत जगभर चर्चा घडत आहे. कारण ही संकल्पना जीवसृष्टीच्या…
-
वीस वर्षांपूर्वीचा धर्म प्रकटन सोहळा व तत्कालीन मत मतांतरे

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co १२ जानेवारी २००५ रोजी राजमाता जिजाऊंच्या जन्मदिनी सिंदखेडराजा येथे नुकताच शिवधर्म प्रकटन सोहळा भव्य प्रमाणात साजरा झाला. मराठी राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावावरून शिवधर्म हे नाव घेण्यात आले आहे हे स्पष्ट आहे. या सोहळ्याला हजारो वाहनातून लाखो लोक तेथे आले होते. हा कार्यक्रम शिवधर्म स्थापनेचा…
-
फॅसिझम वाढणे देश विघातक

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co लोकशाहीची चौकट ढीली होत गेली की फॅसीझम बळकट होत असतो असे इतिहास सांगतो. फॅसीझम युद्धाची अंगभूत खुमखुमी घेऊन वावरत असतो. अमेरिका फॅसिझमशी मुकाबला करण्याचे नाटक करून स्वतः फॅसिस्ट पद्धतीने वागत असते.पण गेल्या काही दशकात जगभरची शस्त्रास्त स्पर्धा वाढवण्याचे काम अमेरिका नेटाने करत आली आहे. त्यातून लहान मोठी…
-
इहवादाचे महत्व

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान किंवा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा यासारखी गाणी, ओव्या आपल्याला त्यातील लय ,ताल ,संगीत, स्वर यामुळे आकर्षून घेतात. गुणगुणायला लावतात हे खरे .पण त्यातील अर्थ बारकाईने ऐकत , वाचत नाही.वाचला की आपल्याला पराधीनता, कर्मविपाक सिद्धांत वगैरेचा…
-
द्रष्टा युगपुरुष राजा राममोहन रॉय

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co २२ मे हा राजा राममोहन रॉय यांचा जन्मदिन.राजा राममोहन रॉय म्हणजे भारतातील आधुनिक विचारांच्या आणि सामाजिक सुधारणांच्या चळवळीचे आद्य प्रवर्तक. २२ मे १७७२ रोजी बंगाल प्रांतातील हुगळी जिल्ह्यातील राधानगर गावात एका सधन कुटुंबात त्यांचा जन्म झाला.२७ सप्टेंबर १८३३ रोजी इंग्लंड मधील ब्रिस्टल येथे ते कालवश झाले. रवींद्रनाथ…
-
झोपडपट्ट्यांचा प्रश्न

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co मुंबईसह भारतातील अनेक महानगरे आणि लहान-मोठी शहरे यामधून गेल्या काही वर्षात झोपडपट्टीची समस्या अतिशय उग्र बनलेली आहे. त्याचे परिणाम झोपडपट्टीत राहाव्या लागणाऱ्या करोडो रहिवासी बंधू भगिनींपासून सर्व समाजाला भेडसावत आहेत .या प्रश्नांची योग्य पद्धतीने सोडवणूक करणे हा एक मोठा सामाजिक, राजकीय मुद्दा आहे. एकीकडे अर्थव्यवस्थेचा आकार वाढत…
-
जॉन स्टुअर्ट मिलचा स्वातंत्र्य विचार

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co २० मे हा आधुनिक उदारमतवादाचा प्रणेता मानला गेलेल्या जॉन स्टुअर्ट मिल यांचा जन्मदिन. एकोणिसाव्या शतकातील एक प्रमुख तत्वज्ञ, अर्थशास्त्रज्ञ आणि राजकीय विचारवंत असलेल्या जॉन स्टुअर्ट मिल यांचा जन्म इंग्लंडमध्ये २० मे १८०६ रोजी झाला. आणि ७ मे १८७३ रोजी ते कालवश झाले. भांडवलशाही व्यवस्थेच्या संक्रमणकाळात नवे राजकीय…