-
संत साहित्यातील पर्यावरण विचार

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co मराठी संतांनी पर्यावरणाचा प्रश्न अतिशय नेमक्या पद्धतीने त्याकाळी मांडलेला आपल्याला. आज ग्लोबल वॉर्मिंग पासून सुनामी पर्यंतच्या अनेक घटना आपण पाहतो. एकीकडे पाण्याचे दुर्भिक्ष आहे तर दुसरीकडे महापुराची दहशत आहे. माणसाला मोकळा श्वास घेणे अवघड झाले आहे.अशा वातावरणामध्ये आज आपण जगत आहोत. पण व्यक्ती म्हणून ,समाज म्हणून आपल्यापैकी…
-
संत साहित्यातील समाज चित्रण

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co ज्ञानेश्वरांना वेदाचे समर्थ मान्य होते पण त्यातील कृपणता अमान्य होती .त्यामुळे शास्त्र प्रामाण्याची रूढ चौकट त्यांनी काहीशी शिथिल केली .तिला सर्वसमावेशक करण्याचा प्रयत्न केला. सर्वसामान्य माणसाला वेदांनी अगदी भक्तीपासूनही दूर ठेवले याचे शल्य त्यांच्या मनात होते. शूद्र , अतीशूद्र आणि स्त्रिया यांच्यावरील अन्याय ज्ञानेश्वरांनी पाहिला होता.त्यामुळे वेदप्रामाण्य…
-
पद्मश्री कैफी आझमी

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co १० मे हा कैफीआझमीयांचास्मृतिदिन.’ इतना तो जिंदगी में किसी को खलाल पडे ‘ अशी पहिली रचना वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी करणारे कैफी आझमी हे एक महान शायर होते,कवी होते अख्तर हुसेन रिझवी होते.कैफी हे त्यांचे टोपणनाव होते. १४ जानेवारी १९१९ उत्तर प्रदेशातील अझमगड जिल्ह्यातील मिझवा या गावी…
-

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co १० मे हा कैफीआझमीयांचास्मृतिदिन.’ इतना तो जिंदगी में किसी को खलाल पडे ‘ अशी पहिली रचना वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी करणारे कैफी आझमी हे एक महान शायर होते,कवी होते अख्तर हुसेन रिझवी होते.कैफी हे त्यांचे टोपणनाव होते. १४ जानेवारी १९१९ उत्तर प्रदेशातील अझमगड जिल्ह्यातील मिझवा या गावी…
-
संतांची अज्ञान दूरता चळवळ

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co जनतेचे अज्ञान दूर केल्याखेरी कोणतीही चळवळ यशस्वी होऊ शकत नाही.संतांना वागण्यातून सामाजिक चळवळ उभी करायची असल्यामुळे त्यांनाही ज्ञानाचे ,त्याच्या प्रचाराचे महत्त्व पटलेले होते .वर्ण व्यवस्थेने ज्ञानाचे दरवाजे मूठभर उच्चवर्णीयांसाठीच खुले ठेवल्यामुळे बहुजन समाज वर्षानुवर्षे अज्ञानातच खितपत पडला होता. विषमता, दारिद्र्य आणि सामाजिक अस्थैर्याला बहुजनांचे अज्ञानच कारणीभूत आहे…
-
संतांची अभिजात मराठीतील भागीदारी

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co आपापल्या काळामध्ये संतांनी समाज परिवर्तन केले असे म्हणता येत नसले तरी त्यांनी प्रबोधनाचे कार्य निश्चितपणे केले आहे असे म्हणावे लागेल. प्रगतिक दृष्टिकोनातून संतांनी केलेले प्रबोधनाचे कार्य परिवर्तनाला पोषक बळकटी आणणारे होते. कारण भेदभाव विरहित लोकजीवन, हक्क, संधी आणि मोबदला यातील समानता, श्रमाचा हक्क व प्रतिष्ठा ,शोषणमुक्त सामूहिक…
-
संत साहित्य : चौदावे ते सतरावे शतक

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co तेराव्या शतकाच्या प्रारंभी संत ज्ञानेश्वरांनी मोठी कामगिरी केली होती. त्यानंतर चौदाव्या शतकामध्ये महाराष्ट्रातील सर्वव्यापी दुष्काळ ,परकीय सत्तेचा अंमल आणि समाज संस्थांचा उच्छेद यामुळे येथील जनमानसाच्या भाषा ,राहणी व रिवाज यामध्ये एकदम मोठा बदल घडून येऊ लागला. स्वधर्म ,स्वभाषा आणि स्वसंस्कृती यांना उतरती कळा यायला लागली. सलग बारा…
-
नवमार्गी ज्ञानेश्वर

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co ज्ञानेश्वरांचा जन्म झाला तेव्हा म्हणजे १२७५ साली महाराष्ट्रात यादव वंशाचे राज्य होते .राजा रामदेवराव तेव्हा राज्य करत होता.ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायात त्याचा उल्लेख आहे .अतिशय धर्मनिष्ठ असलेल्या या रामदेवराजाच्या उत्तरकाळात महाराष्ट्र पारतंत्र्याच्या खाईत लोटला गेला. अर्थात ज्या काळात ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली त्या काळात महाराष्ट्र स्वातंत्र होता. त्या काळात…
-
अमेरिकन महाकवी वॉल्ट व्हिटमन

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co ३१ मे हा अमेरिकेचा राष्ट्र कवी महाकवी वॉल्ट व्हिटमन याचा जन्मदिन. ‘मनमोकळे विचार, धीटपणा ,बुद्धिमत्ता आणि नवतेचे उन्मेष हा व्हिटमनने दिलेला काव्य जगताला जगतातला सर्वात मोठा अलंकार आहे ‘असे सुप्रसिद्ध तत्ववेता इमर्सन यांनी म्हटलं होतं. तसेच डी. एच. लॉरेन्स पासून बर्नार्ड शॉ पर्यंतच्या अनेक प्रतिभावतांनी त्याला अभिजात…
-
संत साहित्य प्रारंभ व तत्कालीन परिस्थिती

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co संत साहित्याची सुरुवात तेराव्या शतकात झाली.त्यामुळे तेव्हापासूनच्या सामाजिक परिस्थितीकडे पाहणे महत्त्वाचे आहे. अकराव्या शतकापर्यंत महाराष्ट्रात चालुक्य, शिलाहार कलचुरी ,परमार, राष्ट्रकूट वगैरे राजघराण्यांनी विविध भागात राज्य केले होते . बाराव्या 1 शतकामध्ये राष्ट्रकुटांचे मांडलिक असलेले यादव राजकीय दृष्ट्या प्रबळ झाले. तेराव्या शतकाच्या उत्तरार्धात जेव्हा संत चळवळीला सुरुवात झाली.…