-
पद्मश्री माधव गडकरी : सव्यसाची लेखक व पत्रकार

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co ३१ मे हदिवस नामवंत पत्रकार आणि लेखक पद्मश्री माधव गडकरी यांचा स्मृतिदिन. माधव यशवंत गडकरी हे महाराष्ट्रातील दिग्गज पत्रकार व संपादकांपैकी एक होते. त्यांचा जन्म २५ सप्टेंबर १९२८ रोजी झाला आणि ते ३१ मे २००६ रोजी कालवश झाले. त्यांचे प्राथमिक शिक्षण ठाण्यात तर माध्यमिक शिक्षण दादरच्या किंग…
-
व्होल्टेअर : क्रांतीचे विचार पेरणारा थोर प्रबोधक

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co ३० मे हा ख्यातनाम फ्रेंच साहित्यिक व विचारवंत व्होल्टेअर याचा स्मृतिदिन. त्याचे खरे नाव फ्रान्सोइस-मॅरी अरोएट असे होते.तो पॅरिसमध्ये २१ नोव्हेंबर १६९४ रोजी जन्मला आणि ३० मे १७७८ रोजी कालवश झाला. फ्रेंच राज्यक्रांतीचा प्रेरणास्त्रोत, थोर साहित्यिक,इतिहासतज्ञ म्हणून त्यांने फार मोठी कामगिरी केलेली आहे. म्हणूनच त्याच्या निधनाला अडीचशे…
-
भारताची अर्थव्यवस्था आकाराने चौथे स्थान

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co २५ मे २०२५ रोजी निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.व्ही. आर.सुब्रमण्यम यांनी भारताची अर्थव्यवस्था जगामध्ये चौथ्या स्थानी असल्याचे जाहीर केले. अर्थव्यवस्थेच्या व्याप्तीमध्ये अमेरिका ३० ५१, चीन १९.२३,जर्मनी ४.७४, भारत ४.१९ आणि जपान ४.१९ ट्रिलियन डॉलर. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने गेल्या महिन्यात जारी केलेल्या अहवालात भारत लवकरच चौथी…
-
निर्गुंतवणूक : मृत्युंजय नव्हे मृत्युमंत्र

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co (ताजा कलम : हा लेख नऊ वर्षापूर्वी प्रबोधन प्रकाशन ज्योती मासिकाच्या मे २०१६ च्या अंकात संपादकीय सदरात प्रकाशित झाला होता.) केंद्रीय अर्थसंकल्प २०१६/१७ सादर करताना अडीच महिन्यांपूर्वी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आपल्या अर्थसंकल्पीय प्रस्तावाचे नऊ मुलाधार स्पष्ट केले होते .तसेच शेरोशायरीचा आधार घेत पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांना चिमटेही काढले…
-
केंद्रीय दारुगोळा भंडारात प्रचंड भडका

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co (ताजा कलम : हा लेख नऊ वर्षांपूर्वी ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती’ मासिकाच्या जून २०१६ च्या अंकामध्ये संपादकीय सदरात प्रकाशित झाला होता.) सोमवार ता. ३० मे २०१६ च्या मध्यरात्रीनंतर भारताच्या आणि भारताच्या संरक्षण सिद्धतेच्या दृष्टीने एक अतिशय वाईट घटना घडली. भारतीय संरक्षण खात्याच्या देशातील सर्वात मोठे असलेल्या केंद्रीय दारुगोळा…
-
लोककवी मनमोहन

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co ताजा कलम : हा लेख चौतीस वर्षांपूर्वी दैनिक मँचेस्टर मध्ये १३ जून १९९१ रोजी प्रकाशित झाला होता.) मराठी कवितेच्या १९३० नंतरच्या वाटचालीत ज्यांनी प्रस्थापित कवी आणि कविता यांच्याविरोधी बंडखोरी करून आपली वेगळी वाट चोखाळण्याचा प्रयत्न केला आणि लोककवी म्हणून नावलौकिक मिळवला ते कालवश गोपाळ नरहर नातू उर्फ…
-
तत्त्वज्ञ कवी : राल्फ वाल्डो इमर्सन

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co २५ मे हा दिवस अमेरिकेत वैचारिक क्रांती घडवून आणणारा ख्यातनाम कवी राल्फ वाल्डो इमर्सन याचा जन्मदिन. २५ मे १८०३ रोजी तो बोस्टन येथे जन्मला आणिआजरामर कामगिरी करून २७ एप्रिल १८८२ रोजी कॉन्कोड येथे कालवश झाला. तो एक तत्त्वचिंतक बुद्धीवादी कवी होता. पुढील शतकामध्ये मानवी समाजासमोर जे प्रश्न…
-
वीज क्षेत्राचे खाजगीकरण आणि वीज मंडळाचे विभाजन

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co (ताजा कलम :वीज क्षेत्राचे खाजगीकरण आणि वीज मंडळाचे विभाजन हे दोन स्वतंत्र लेख या ठिकाणी एकत्रित देत आहे. हे लेख वीस वर्षांपूर्वी प्रबोधन प्रकाशन ज्योती मासिकाच्या अनुक्रमे एप्रिल व जून २००५ या अंकामध्ये संपादकीय सदरात प्रकाशित झाले होते.) विज क्षेत्राचे खाजगीकरण —————— वातावरणात वाढत असलेला उष्मा आणि…
-
उष्णतेचा वाढता धोका : CEEW अहवाल

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co २० मे २०२५ रोजी का ‘ कौन्सिल ऑफ एनर्जी, एनवोर्मेन्ट अँड वॉटर’ (CEEW) या संस्थेने एक अभ्यास अहवाल जाहीर केला आहे. त्यानुसार भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी ७६ टक्के लोक जेथे राहतात अशा ५७ टक्के जिल्ह्यातील जनता तीव्र आणि अतितीव्र स्वरूपाच्या उष्णतेचा मारा सहन करते आहे. भारतातील जवळजवळ तीन…
-
डॉ. जयंत नारळीकर : विज्ञाननिष्ठा रुजवण्यासाठी अथक कार्यरत असलेले थोर वैज्ञानिक प्रबोधक

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co जागतिक कीर्तीचे थोर खगोलशास्त्रज्ञ व लेखक डॉ. जयंत विष्णू नारळीकर मंगळवार ता. २० मे २०२५ रोजी वार्धक्याने वयाच्या ८६ व्या कालवश झाले. कृष्णविवराच्या संदर्भात त्यांनी केलेलं संशोधन फार महत्त्वाचे आहे.खगोलशास्त्राच्या सर्वांगीण विकासासाठी आयुका सारखी संस्था उभी करण्यात नारळीकरांचे मोठे योगदान आहे. न्यूटनला गुरुत्वाकर्षणाची प्रेरणा ज्या सफरचंदाच्या झाडामुळे…