-
शेतकरी आत्महत्या मागील सुलतानी वास्तव

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co (ताजा कलम : हा लेख वीस वर्षांपूर्वी ‘ प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘ मासिकाच्या ऑगस्ट २००५ च्या ‘ संपादकीय’विभागात प्रकाशित झाला होता.) गेल्या काही वर्षात शेती क्षेत्राकडे झालेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत हे स्पष्ट आहे.जुलै २००२मध्ये केंद्रात सत्तेवर असणाऱ्या भाजपा आघाडी सरकारने मोठा गाजावाजा करून ‘…
-
यशस्वी जीवनाचे दहा मूलमंत्र

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co व्यक्तिमत्व विकसित करणे किंवा जीवन यशस्वी करणे यासारख्या विषयांवरची पुस्तके गेल्या दोन तीन दशकात मोठ्या प्रमाणामध्ये प्रकाशित होत असतात. त्यांचा खप ही दणक्यात होत असतो. मात्र त्या वाचनातून स्वतः बदल करण्याचे प्रमाण फार अत्यल्प असते. गेल्या दशकभरातून सर्वाधिक माणसे मोबाईलची व्यसनी झाली आहेत. मोबाईलच्या व्यसनाने माणसे अस्वस्थता,चिडचिड,…
-
जग बदलाची गांधींची सप्तसूत्री

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co मानवी समाजजीवन शोषण रहित, समताधिष्ठित,समृद्धीकडे प्रगत होण्यासाठी कार्ल मार्क्स आणि महात्मा गांधी या दोन युगपुरुषांनी सैद्धांतिक व व्यूहरचनात्मक मार्गदर्शन केले आहे. मार्क्स मुद्दा आहे जग बदलण्याचा ही भूमिका मांडतो. आणि आपल्या वैज्ञानिक समाजवादाच्या सिद्धांतातून ते कसे शक्य आहे याचे प्रतिपादन करतो. पण आपल्याकडे अनेकदा मार्क्सचा दृष्टिकोन समजून…
-
भारतरत्न राजीव गांधी : आधुनिक भारताची उभारणी करणारे नेतृत्व

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co २१ मे हा दिवस भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा स्मृतीदिन. भारत स्वतंत्र होण्यापूर्वी तीन वर्षे म्हणजे २० ऑगस्ट १९४४ रोजी राजीव गांधी यांचा मुंबईत जन्म झाला. २१ मे १९९१ रोजी तामिळनाडूतील श्रीपेराम्बदूर येथे घडवून आणलेल्या मानवी बॉम्बस्फोटात त्यांचा मृत्यू झाला. ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी भारताच्या पंतप्रधान…
-
विजय तेंडुलकर

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co १९ मे हा ख्यातनाम साहित्यिक विजय तेंडुलकर यांचा स्मृतिदिन. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरही उच्च दर्जाचे नाटककार म्हणून त्यांनी दिगंत किर्ती लाभलेली होती. मराठी रंगभूमीला जागतिक पातळीवर नेणारे जे थोडे कलावंत आहेत त्यात विजय तेंडुलकर यांचे नाव अग्रभागी होते. साहित्य आणि समाज यांच्या परस्पर संबंधाचे आणि मानवी मनातील…
-
भाजपाचे ज्येष्ठ नेते कालवश प्रमोद महाजन

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co (ताजा कलम : हा लेख” प्रबोधन प्रकाशन ज्योती “मासिकाच्या मे २००६ च्या अंकात संपादकीय विभागात प्रकाशित झाला आहे.) भारतीय पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री आणि दिल्लीतील वजनदार मराठी नेते प्रमोद महाजन यांचे बारा दिवसाच्याझुंजीनंतर ३ मे २००६ रोजी निधन झाले. ३० ऑक्टोबर १९४९ ही त्यांची जन्मतारीख…
-
न्यायमूर्ती पी.बी. सावंत यांच्या अहवालाचा मतितार्थ

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co (ताजा कलम : हा लेख वीस वर्षांपूर्वी ७ व ८ मे २००५ रोजी दोन भागांत दैनिक महासत्तामध्ये प्रकाशित झाला होता.) अडीच महिन्यांपूर्वी न्यायमूर्ती पी.बी. सावंत चौकशी आयोगाचा अहवाल सादर झाला. त्यानंतर चार दिवस वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर आणि अग्रलेखातून त्यावर चर्चा झाली. नंतर सारे शांत झाले .१ सप्टेंबर…
-
मायादेवींचा माया मार्ग

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co (ताजा कलम : हा लेख वीस वर्षांपूर्वी प्रबोधन प्रकाशन ज्योती मासिकाच्या ऑक्टोबर २००५ च्या अंकामध्ये संपादकीय विभागात प्रकाशित झालेला आहे.) राजकारणात शिरल्यानंतर पैसा मिळवण्याचे अनेक मार्ग ,राजमार्ग पुढारी मंडळींनी शोधून काढले आहेत.हे मार्ग आता परिचितही झाले आहेत.एवढा पैसा येतो कुठून ?याचे कोडे कोणाला पडत नाही .अथवा त्याची…
-
माहितीचा अधिकार हा मुलाधार

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co (ताजा कलम : हा लेख वीस वर्षांपूर्वी प्रबोधन प्रकाशन ज्योती मासिकाच्या नोव्हेंबर २००५ च्या अंकामध्ये संपादकीय विभागात प्रकाशित झाला आहे.) माहितीच्या अधिकाराविषयीचा कायदा १५ जून २००५ रोजी संसदेत संमत झाला.आज या कायद्याला स्वतःचे अस्तित्व येऊन १२ ऑक्टोबर २००५ पासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे .जम्मू-काश्मीर वगळता हा…
-
बालविवाहास न्यायालयीन मान्यता ?

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co (ताजा कलम : हा लेख वीस वर्षांपूर्वी प्रबोधन प्रकाशन ज्योती मासिकाच्या नोव्हेंबर २००५ या अंकात संपादकीय सदरामध्ये प्रकाशित झाला होता.) न्यायालयांचे निकाल वादग्रस्त ठरण्याचे प्रमाण अलीकडे वाढत चालले आहे. हे चांगले लक्षण नाही. न्यायव्यवस्था आणि संसद यांच्यातील संघर्षाचे चित्रही अलीकडे दिसून आले .संसद ही लोकांचे प्रतिनिधित्व करत…