वर्ष: वाय
-
दादोबा पांडुरंग तर्खडकर : दुर्लक्षित समाज सुधारक

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co ९ मे हा दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचा जन्मदिन. एकोणिसाव्या शतकामध्ये महाराष्ट्रात अनेक विचारवंत होऊन गेले. प्रागतीक विचारानी भारून त्याचा प्रसार व प्रचार करणारी कुटुंबेच्या कुटुंबे होऊन गेली.त्यात तर्खडकर बंधूंचे महत्त्व मोठे आहे.दादोबा पांडुरंग तर्खडकर ,आत्माराम पांडुरंग तर्खडकरआणि भास्कर पांडुरंग तर्खडकर हे तीन बंधू विलक्षण व्यक्तिमत्त्वाचे होते .त्यापैकी…
-
हेन्री डेव्हिड थोरो : निसर्गोपासक तत्त्ववेता

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co ६ मे हा हेन्री डेव्हिड थोरो यांचा स्मृतिदिन. निसर्गाशी तादात्म्य पावणारे समाजजीवन खऱ्या अर्थाने सुख संपन्न असते आणि सुखी व संपन्न जीवनाची माणसाला, समाजाला नितांत गरज आहे अशी भूमिका घेऊन संपूर्ण आयुष्य व्यतीत करणारे एक थोर निसर्गवादी विचारवंत म्हणून अमेरिकन असणारे पण संपूर्ण जगाला आपले वाटणारे हेन्री…
-
संविधान समिती सदस्या : लीला नाग – रॉय

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co भारतीय घटना समितीच्या सदस्य असलेल्या लीला नाग -रॉय यांचे हे १२५ वे जन्म वर्ष आहे. भारतीय घटना समितीमध्ये सरोजिनी नायडू, विजयालक्ष्मी पंडित, सुचेता कृपलानी, दुर्गाबाई देशमुख, राजकुमारी अमृत कौर, हंसा मेहता, बेगम कुदसिया एजाज रसूल, दाक्षायणी वेलायुधन ,कमला चौधरी , अम्मू स्वामीनाथन,मालती चौधरी ,रेणुका रे, पौर्णिमा बॅनर्जी,…
-
एकशे दहा वर्षाचा ‘ गावगाडा ‘

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co १९१५ साली त्रिंबक नारायण आत्रे यांनी ” हा मराठी ग्रामजीवनाच्या सामाजिक परिस्थितीची सांगोपांग मांडणी करणारा ग्रंथ लिहिला. या समाजशास्त्रीय ग्रंथाकडे एक अभिजात वांग्मयकृती ,अक्षर वाङ्मय म्हणून पाहिलं पाहिजे एवढे त्याचे महत्त्व आहे.११० वर्षांपूर्वी लिहिलेल्या या पुस्तकातील गावगाडा आणि आज जागतिकीकरणात मश्गूल झालेले खेडे यात मोठे अंतर आहे.…
-
लोकजागृतीचे एक माध्यम ची प्रस्तावना

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co ‘ लोकजागृतीचे एक माध्यम : वाचकांचा पत्रव्यवहार ‘ ही माझी ६४ पानी पुस्तिका फेब्रुवारी १९९७ मध्ये प्रकाशित झाली. समाजवादी प्रबोधिनीच्या प्रबोधन प्रकाशन मालेचा हा अंक होता. वाचकांचा पत्र व्यवहार म्हणून लिहिलेली आणि दैनिकात प्रकाशित झालेल्या पत्रांचा संग्रह अशा पद्धतीने पुस्तिकेच्या रूपाने येण्याचा हा कदाचित मराठीतील पहिलाच प्रयत्न…
-
हमीद दलवाई

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co ३ मे हा हमीद दलवाई यांचा स्मृतिदिन. २९ सप्टेंबर १९३२ रोजी चिपळूण जवळील मिरजोळी येथे त्यांचा जन्म झाला.तर ३ मे १९७७ रोजी ते कालवश झाले. मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना करून एक महत्त्वाचे ऐतिहासिक कार्य त्यांनी केले. हाडाचे कार्यकर्ते असलेले हमीद दलवाई उत्तम मराठी लेखक होते. मौज, सत्यकथा…
-
टागोरांची विचार व्यापकता

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co ७ मे १८६१ रोजी कलकत्यामध्ये एका सुसंस्कृत समृद्ध कुटुंबात रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म झाला.त्यांचे सर्वच कुटुंब उच्च विद्या विभूषित होते.उपनिषदांच्या शिकवणुकीचा रवींद्रनाथांवर बालपणापासून पगडा होता.तसेच लेखनाचीही आवड त्यांना बालपणापासूनच होती. १८७३ साली म्हणजेच वयाच्या बाराव्या वर्षीच त्यांनी अभिलाष नावाची प्रदीर्घ कविता लिहिली होती.तर १८७७ पासून त्यांचे लेख…
-
लादेनचा खात्मा

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co २ मे २०११ रोजी जागतिक दहशतवादाचे थैमान घालणारा कुप्रसिद्ध दहशतवादी आणि अमेरिकेचा एक नंबरचा शत्रू अल कायदा या दहशतवादी संघटनेचा नेता ओसामा बिन लादेन याला अमेरिकन जवानांनी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद पासून अवघ्या शंभर किलोमीटर अंतरावर अबोटाबाद या शहरात गोळ्या घालून ठार केले. सतत पाच वर्षे लादेनच्या हालचालीवर…
-
अरुण दाते : नभांगणातील शुक्रतारा

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co ४ मे आणि ६ मे या दोन तारखा म्हणजे नभंगणातला शुक्रतारा असलेल्या अरुण दाते यांचा जन्मदिन व स्मृतिदिन. महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर मराठी भावगीतातील सुस्वर म्हणून ज्यांचे वर्णन करता येईल, ते रसिकप्रिय,लोकप्रिय आणि भावगीत रसिकांच्या मनातील शुक्रतारा असलेले, तलम मुलायम आवाजाचे जादूगार म्हणजे अरुण दाते. मराठी भावगीत गायनाच्या एका…
-
गो. भु. चव्हाण : अस्सल सैनिक अव्वल माणूस

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co २२ मे हा एक अस्सल सैनिक व अव्वल माणूस असलेल्या कालवश गोविंद भुजिंगा चव्हाण यांचा जन्मदिन. २२ मे १९२० रोजी जन्मलेले गोविंदराव २१ फेब्रुवारी २०१७ रोजी कालवश झाले. ‘ तुझ्या राष्ट्राची सुरक्षा सन्मान आणि हित सर्वात प्रथम. तुझ्या जवानांचा सन्मान , हित,आराम त्यानंतर आणि तुझ्या स्वतःच्या सुखसोयी…