वर्ष: वाय
-
डॉ.आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्ताने
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० ) ज्येष्ठ नेते माजी आमदार कालवश डॉ. आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील यांचा शनिवार ता.१ एप्रिल २०२३ रोजी आठवा स्मृतिदिन आहे.या निमित्ताने त्यांच्या स्मृतीचा जागर म्हणून माजी पोलीस महासंचालक श्रीमती डॉ. मीरा बोरवणकर यांना कालवश डॉ.आप्पासाहेब उर्फ सा.रे. पाटील समाजभूषण पुरस्कार ,कृषी व जलतज्ञ डॉ.सुधीर भोंगळे यांना कालवश डॉ.आप्पासाहेब…
-
भ्रमाची अंधभक्ती नको वास्तवावर डोळस विश्वास हवा
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० ) सुरतच्या न्यायालयाने मानहानी प्रकरणामध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा ठोठावली. त्यानंतर लगेचच लोकसभा सचिवालयाने त्यांच्या अपात्रतेची औपचारिक अधिसूचना जारी केली. त्यांचे संसद सदस्यत्व २३ मार्च पासून रद्द झाल्याचे स्पष्ट केले. त्या विरोधात काँग्रेस व विरोधी पक्ष न्यायालयीन व रस्त्यावरील लढाई लढतील यात शंका…
-
ट्रोलर : नव भारताची माथेफिरू जमात

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८ ५०८ ३० २९०) वैचारिक विरोधकांना विचाराने हरवता येत नाही त्यावेळी खुनशीपणाचा सहारा घेतला जातो. त्याच पद्धतीने खोटी टीका,छळवाद यांचाही सहारा घेतला जातो. सोशल मीडियाच्या माध्यमातून खोटा प्रचार करण्याबरोबरच खरेपणाने ट्रोल करण्याचाही पद्धत भारतीय राजकारणात अलीकडे रूढ होत आहे. ट्रोलकरांची माथेफिरू जमात सत्ताधीशांच्या वरदहस्ताने मस्तवाल होत आहे.खरचं अनेक अर्थानी ‘ये नया भारत…
-
कारण मागे भट नावाचा उभा हिमालय आहे…

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८ ५०८ ३० २९०) “उष :काल होता होता काळ रात्र झालीअरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली “… अशी क्रांतीज्योत मनात पेटवणाऱ्या सुरेश भट यांचा मंगळवार ता. १४ मार्च २०२३ रोजी विसावा स्मृतिदिन आहे.त्यांचा जन्म १५ एप्रिल १९३२ रोजी अमरावती येथे झाला .आणि १४ मार्च २००३ रोजी ते नागपुरात कालवश झाले.सुरेश भट हे त्यांच्या…
-
त्रैभाषिक संमेलनातील कवी
शुक्रवार ता.१० मार्च २०२३ रोजी सायं.६ वाजता इचलकरंजीतील श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात त्रैभाषिक कवी संमेलन आयोजित केले आहे.(HUM ) ‘हम’अर्थात हिंदी,उर्दू,मराठी या तीन भाषांचे हे कवी संमेलन इचलकरंजी महानगरपालिकेच्या पुढाकाराने आणि दैनिक महासत्ता, श्री दगडूलाल मर्दा चॅरिटेबल ट्रस्ट, रोटरी एक्झिक्युटिव्ह, मनोरंजन मंडळ, क्रीडाई, उर्दू साहित्य अकॅडमी अँड चॅरिटेबल ट्रस्ट ,टोमॅटो एफ.एम., फॉर्च्यून प्लाझा आदींच्या महत्वपूर्ण सहकार्याने…
-
भूतकाळाचे उत्खनन हे भविष्यावरील ओझेच
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० ) सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती के.एम. जोसेफ आणि न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना यांच्या पिठाने भाजपचे नेते आणि विधीज्ञ अश्विनी कुमार उपाध्याय यांची याचिका फेटाळून लावताना सोमवार ता.२७ फेब्रुवारी २०२३ रोजी जे खडे बोल सूनावले ते आजच्या संदर्भात अतिशय महत्त्वाचे आहेत.याचिकाकर्त्यांच्या मते,’ स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना आजही अनेक…
-
प्रस्तावना : पांघरूण आकाशाच
भवतालाचा प्रामाणिक उद्गार प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० )Prasad.kulkarni65@gmail.com कविवर्य सुकुमार आप्पाजी नरंदेकर हे पेशाने शिक्षक आहेत.एम. ए.बी.एड.पदवी प्राप्त विद्यार्थीप्रिय शिक्षक आहेत.शिक्षक संघटनेपासून मानवी हक्क संघटनेपर्यंत आणि ग्राहक पंचायती पासून स्काऊट अँड गाईड संघटनेपर्यंत सर्वत्र सक्रिय कार्यरत असलेले कार्यकर्ते आहेत. चौफेर अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले नरंदेकर स्वभावाने नावाप्रमाणे सुकुमार आहेत. ते कवी मन…
-
२८ फेब्रुवारी :राष्ट्रीय विज्ञान दिन
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) २८ फेब्रुवारी हा दिवस दरवर्षी राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो . नोबेल विजेते भारतीय शास्त्रज्ञ डॉ.सी.व्ही.रामन यांच्या सन्मानार्थ हा दिन साजरा केला जातो. विज्ञानाचा शब्दशः स्फोट म्हणता येईल अशा युगात आपण आज वावरत आहोत.अगदी पाच,दहा वर्षांपूर्वी आश्चर्यजनक वाटणाऱ्या बाबी आज आपल्या दैनंदिन जीवनाचा…
-
कुसुमाग्रजांचा भाषाविचार आणि….
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८ ५०८ ३० २९०) २७ फेब्रुवारी हा दिवस कुसुमाग्रजांचा जन्म दिन. हा दिवस ‘ मराठी राजभाषा दिन ‘ म्हणून साजरा केला जातो. तसेच २१ फेब्रुवारी हा दिवस आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून साजरा केला जात असतो. भाषिक वैविध्य जागतिक संस्कृतीतील महत्त्व अधोरेखित करणे व जपणे हा त्यामागील युनेस्को चा उद्देश आहे.यानिमित्ताने कुसुमाग्रजांचा…
-
संत गाडगेबाबा:महान प्रबोधनकार
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८ ५०८ ३० २९०) “भुकेलेल्याना पाणी उघड्या, तहानलेल्याना पाणी, नागव्याना वस्त्र, बेघरांना आसरा, बेरोजगारांना रोजगार , दुःखीताना व निराशा ग्रस्तांना हिमत, गरीब मुला-मुलींना शिक्षण, रोग्याला औषध आणि मुक्या प्राण्यांना अभय देणे हाच आजचा रोकडा धर्म आहे, हीच खरी देवपूजा आहे” असा शोषणमुक्तीचा महान संदेश संत गाडगेबाबांनी व्यक्तिगत जीवन व्यवहारासाठी दिला.या कृतिशील विचारवंत…