वर्ष: वाय
-
आर्टिफिशियल इंटेलिजन्स लेखन कोर्स

नमस्कार, माझा मुलगा प्रत्युष याने आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून आपली लेखन क्षमता कशी वाढवायची अथवा विकसित करायची या बाबतचा एक कोर्स तयार केला आहे. हा कोर्स युडेमी या जागतिक प्लॅटफॉर्मद्वारे प्रसारित झाला आहे. अन्यत्र न दिसणाऱ्या व शिकविल्या जाणाऱ्या अनेक वैशिष्ट्यांनी युक्त असा हा कोर्स आहे. इंग्रजी भाषेतील या कोर्सची माहिती असणारी…
-
आधुनिक भारताचे निर्माते :राजा राममोहन रॉय
प्रसाद माधव कुलकर्णी५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेट,समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीता.हातकणंगलेे जि .कोल्हापूर पिन -४१६ ११५ ( महाराष्ट्र)( ९८ ५०८ ३० २९०)Prasad.kulkarni65@gmail.com सोमवार ता. २२ मे २०२३ रोजी आधुनिक भारताचे प्रवर्तक राजा राममोहन रॉय यांचा २५१वा जन्मदिन आहे. २२ मे १७७२ रोजी जन्मलेल्या या महामानवाचे निधन २७ सप्टेंबर १८३३ रोजी झाले. भारतातील आधुनिक विचारांचे व सामाजिक सुधारणांचे आद्य प्रवर्तक म्हणून त्यांच्याकडे…
-
जागतिक कुटुंब दिन
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९०) सोमवार ता.१५ मे रोजी जागतिक कुटुंब दिन आहे.हा दिवस युनेस्को च्या वतीने जागतिक कुटुंब दिन म्हणून साजरा केला जातो कौटुंबिक शांतता, कुटुंब सदस्यांतील विचारांचे आणि भावनांचे आदानप्रदान करणारा दिवस म्हणून १९९४ पासून ‘जागतिक कुटुंब’ दिन साजरा करण्यात येतो. लिंडा ग्रोवर या अमेरिकन सामाजिक कार्यकर्तीने ‘सिटीजन्स फॉर ग्लोबल…
-
समाजवादी प्रबोधिनीचा ४६ वा वर्धापनदिन
तत्कालीन राजकीय आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर स्थापन झालेल्या समाजवादी प्रबोधिनीचे व तिच्या कामाचे महत्त्व आजच्या वर्तमानी परिस्थितीतही अधिक महत्वाचे ठरते .‘वैज्ञानिक समाजवादाचे खुले ज्ञानपीठ ‘ हे ब्रीद घेऊन ११ मे १९७७ रोजी समाजवादी प्रबोधिनीची स्थापना झाली.त्याला ४६ वर्षे पूर्ण होऊन समाजवादी प्रबोधिनी ४७ व्या वर्षात पदार्पण करत आहे. महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेरही ख्यातनाम असलेल्या समाजवादी प्रबोधिनीची स्थापना…
-
विद्वेषी भाषणबाजीवर गुन्हे नोंदवलेच पाहिजेत
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८ ५० ८३ ०२ ९०) सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवार ता. २८ एप्रिल २०२३ रोजी सर्व राज्यांना एक आदेश जारी केला आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर मध्ये हाच आदेश सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश ,दिल्ली आणि उत्तराखंड या तीन राज्यांना दिला होता. आता तो देशातील सर्व राज्यांना व केंद्रशासित प्रदेशांना लागू केला आहे. या आदेशानुसार विद्वेषी…
-
लोकराजाचा १०१ वा स्मृतीदिन
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८ ५० ८३ ०२ ९०) शुक्रवार ता. ६ मे २०२३ रोजी लोकराजे छत्रपती शाहू महाराज यांचा१०१ वा स्मृतिदिन आहे. शाहुराजांना सामूहिक आदरांजली वाहण्यासाठी शुक्रवार ता. ६ मे २०२३ रोजी सकाळी दहा वाजता आपण ज्या ठिकाणी असू त्या ठिकाणी शंभर सेकंद स्तब्धता पाळून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उपक्रमात आपण सारे सहभागी होऊ…
-
‘ मार्क्स ‘ चे महत्व टाळता येत नाही
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८ ५०८ ३० २९०) शुक्रवार ता. ५ मे २०२१ रोजी जगप्रसिद्ध विचारवंत कार्ल मार्क्स यांचा २०५ वा जन्मदिन आहे. आज जगभर भांडवलशाही अर्थव्यवस्थेतने प्रस्थापित केलेले विषमतेचे मॉडेल आणि आणि गेल्या तीन वर्षात कोरोना रुपी जागतिक संकटाने भांडवलशाही अर्थव्यवस्थेच्या दाखवून दिलेल्या मर्यादा व तिचे हिडीस स्वरूप पाहायला मिळते आहे .एक दोन भांडवलदारांच्या…
-
लोकप्रिय घोषणा म्हणजे माणसाची अवहेलना
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८ ५०८ ३० २९०) कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. या निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांचे जाहीरनामे आणि त्यांच्या नेत्यांच्या घोषणा पहिल्या तर आज या घोषणा लोकप्रिय वाटत असल्या, निवडणूक जिंकण्यासाठी तारक वाटत असल्या तरी त्या उद्यासाठी मारक आहेत याचे भान ठेवण्याची गरज आहे. आमचा पक्ष सत्तेवर आला तर हे मोफत देऊ,…
-
जागतिक कामगार दिना पुढील आव्हाने
प्रसाद माधव कुलकर्णी,५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेट,समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजी – ४१६ ११५जि.कोल्हापूर( ९८ ५० ८३ ०२ ९० ) एक मे हा दिवस जागतिक कामगार दिन असतो. यावर्षी १३३ वा जागतिक कामगार दिन आहे. ‘जगातील कामगारांनो एक व्हा’ असा कामगार दिनाचा नारा आहे.औद्योगिक क्रांतीनंतर कामगार आणि मालक या दोन वर्गात मानवी समाज विभागला गेला. उद्योगासाठी भांडवल असणारे मालक बनले. त्यांच्या…
-
‘गर्जा महाराष्ट्र माझा’हा मंत्र जपला पाहिजे
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८ ५०८ ३० २९०) सोमवार ता.१ मे २०२३रोजी त्रेसष्ठावा महाराष्ट्र दिन आहे. यावर्षीच्या महाराष्ट्र दिनाचे वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्र राज्याला स्वतःचे गीत मिळालेले आहे. १९ फेब्रुवारी २०२३ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून विद्यमान राज्य सरकारने ‘ जय जय महाराष्ट्र माझा ,गर्जा महाराष्ट्र माझा ‘ हे गीत अधिकृतपणे महाराष्ट्र राज्यगीत म्हणून जाहीर…