वर्ष: वाय
-
आम्ही भारतीय १४२.८६ कोटी

प्रसाद माधव कुलकर्णी,५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेट,समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजी – ४१६ ११५जि.कोल्हापूर ( ९८ ५० ८३ ०२ ९० ) भारताची पहिली जनगणना १८७१ साली झालेली होती. किंग्सले डेव्हिस यांनी भारतीय लोकसंख्येचा बराच अभ्यास केला होता. मात्र १८७१ च्या जनगणनेच्या नेमक्याकडे बाबत मतभेद आहे. १९०१ पासूनचे अधिकृत आकडे उपलब्ध आहेत. १९०१ (२३.८ कोटी ),१९११(२५.०२ ),१९२१(२५.१३),१९३१( २७.९),१९४१(३१.८),१९५१(३६.१). १९६१(४३.९),१९७१(५४.८),१९८१(६८.३),१९९१( ८४.६ ),२००१ (…
-
जलसंपत्ती दिना निमित्ताने…
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८ ५०८ ३० २९०)prasad.kulkarni65@gmail.com २४ एप्रिल हा दिवस ‘जलसंपत्ती दिन’ म्हणून साजरा केला जातो. जलसंपत्ती आपण योग्य प्रकारे वापरून पुढच्या पिढीकडे अधिक चांगल्या प्रकारे की सुपूर्द करायची आहे. ती कशीही उधळून टाकत तिची वाट लावायला ती आपल्या बापजाद्यांची संपत्ती नाही.जलसंपत्तीचे योग्य नियोजन हा आज जागतिक प्रश्न बनलेला आहे. जलसंपत्तीचा वापर काटकसरीने व…
-
उपेक्षित महात्मा: महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
रविवार ता.२३ एप्रिल २०२३ रोजी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा एकशे पन्नासावा जन्मदिन आहे. त्यानिमित्ताने या महात्म्याला विनम्र अभिवादन करतांनाच त्यांचे कार्यकर्तृत्वही संक्षिप्तपणे समजून घेणे गरजेचे आहे…
-
पहिल्या लोकसभेची एक्काहत्तरी
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० )Prasad.kulkarni65@gmail.com स्वतंत्र भारताची पहिली सार्वत्रिक लोकसभा निवडणूक होऊन या आठवड्यात ७१ वर्षे पूर्ण झाली. १३ मे १९५२ रोजी पहिली लोकसभा अस्तित्वात आली. गेल्या वर्षी भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव झाला. यावर्षी भारतीय राज्यघटनेचा स्वीकार करून ७३ वर्षे झाली.आणि पहिली लोकसभेची निवडणूक होऊन ७१ वर्षे पूर्ण झाली. गेल्या सात-साडेसात…
-
गझलसादच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्ताने…
प्रसाद माधव कुलकर्णी,५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेट,समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजी – ४१६ ११५जि.कोल्हापूर( ९८ ५० ८३ ०२ ९० ) शनिवार ता.१५ एप्रिल २०२३ रोजी मराठी गझल विद्यापीठाचे संस्थापक कुलपती सुरेश भट यांचा ९१ वा जन्मदिन आहे. तसेच ‘गझलसाद ‘या संस्थेचा पाचवा वर्धापनदिन आहे. त्यानिमित्ताने या दिवशी कोल्हापूरच्या शाहू स्मारक भवन मध्ये सोळा गझलकारांचा मुशायरा ज्येष्ठ गझलकार डॉ. दिलीप कुलकर्णी यांच्या…
-
भारतीय राजकारण आणि सामाजिक आरोग्य
प्रसाद माधव कुलकर्णीसमाजवादी प्रबोधिनी,५३६/१८ इंडस्ट्रिअल इस्टेट,इचलकरंजी(४१६११५)ता.हातकणंगले जि.कोल्हापूर( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com आमदार पी. एन.पाटील साहेब हे गेली चार दशके समाजकारण व राजकारण या क्षेत्रात अतिशय सक्रिय असलेलं कोल्हापूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे नेतृत्व आहे. सहकार क्षेत्रातील ही त्यांचे काम अतिशय महत्त्वाचे आहे. गेली तीन दशके त्यांनी सुरू ठेवलेला ‘राजीवजी गांधी सद्भावना दौड ‘हा उपक्रम…
-
फुले-आंबेडकर,सत्यशोधक समाज व जातिअंत
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० )Prasad.kulkarni65@gmail.com ११ एप्रिल रोजी महात्मा फुले जयंती आहे तर १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे.महात्मा ज्योतिराव फुले यांनी २४ सप्टेंबर १८७३ रोजी पुण्यामध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्याचे १५० वे वर्ष सुरू होत आहे. अमेरिकेतील विचारी मानवतावादी लोकांनी निग्रोंना गुलामगिरीतून मुक्त केले. त्याच पद्धतीने…
-
डॉ.आंबेडकर आणि समाजवाद
प्रसाद माधव कुलकर्णी,इचलकरंजी(९८५०८ ३०२९०) भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे अतिशय उत्तुंग व्यक्तिमत्व होते. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, थोर प्रज्ञावंत, तत्वचिंतक, समाजशास्त्रज्ञ, अर्थतज्ञ,जलतज्ञ, चिकित्सक लेखक ,साक्षेपी संपादक, बुजुर्ग नेते अशा विविध पैलूंनी युक्त असे ते महामानव होते. आज डॉ. आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानावर ते शिल्पकार असलेल्या भारतीय राज्यघटनेवर प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे होणाऱ्या हल्ल्यांचे प्रमाण चिंताजनक पद्धतीने वाढताना दिसते आहे. सत्ताधारी…
-
प्रा.डॉ.धनंजयराव गाडगीळ : क्रियाशील विचारवंत
प्रसाद माधव कुलकर्णी,इचलकरंजी (९८५०८ ३०२९०) भारतातील थोर अर्थशास्त्रज्ञ ,क्रियाशील सहकाराचे प्रणेते ,भारताच्या नियोजन मंडळाचे माजी उपाध्यक्ष, पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू ,थोर विचारवंत प्रा.डॉ. धनंजयराव रामचंद्र गाडगीळ यांचा १० एप्रिल हा जन्मदिन. १० एप्रिल १९०१ रोजी जन्मलेले धनंजयराव ३ मे १९७१ रोजी कालवश झाले. भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव होऊन गेला आहे. महाराष्ट्राच्या स्थापनेचाही हिरक महोत्सव होऊन गेला…
-
विद्वेष गाडला तरच सामाजिक न्याय प्रस्थापित होईल
प्रसाद माधव कुलकर्णी,इचलकरंजी(९८५०८ ३०२९०) ६ एप्रिल हा भाजपाचा स्थापना दिन ते १४ एप्रिल हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिन हा सप्ताह ‘सामाजिक न्याय सप्ताह ‘ म्हणून साजरा करण्याचे मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २८ मार्च रोजी भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत जाहीर केले. ही बाब अतिशय चांगली आहे.मात्र सामाजिक न्याय हा केवळ सप्ताह साजरा करून प्रस्थापित…