वर्ष: वाय
-
न्यायमूर्ती,निवृत्ती आणि लाभाचे पद
न्यायाधीशांची निवड, करोडो प्रलंबित खटले यासह न्यायपालिकेबाबतचे अनेक विषय सध्या चर्चेत आहेत. त्याबरोबरच निवृत्तीनंतर न्यायाधीशांनी लाभाची पदे घ्यावीत की नाही ? अशी पदे घेऊ नयेत असा कायदा नसला तरी किमान नैतिकतेचे पालन करावे की नाही ? यावर लोकमानसात उलट सुलट चर्चा आहे. कारण अलीकडे काही महत्वाचे निवाडे दिल्यानंतर त्यातील न्यायाधीशांची निवृत्तीनंतर लगेचच महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती…
-
जागतिक सामाजिक न्याय दिन आणि आपण
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८ ५०८ ३० २९०) २० फेब्रुवारी हा दिवस ‘जागतिक सामाजिक न्याय दिन ‘ म्हणून साजरा केला जातो.जगातील बहुतांश देशांमध्ये लोकजीवनात विविध प्रकारचे भेदभाव वाढत चालले आहेत. माणसा माणसातील अंतर वाढत चाललेले आहे. सत्ताधाऱ्यांच्या धोरणामुळे सर्वांगीण विषमतेत वाढ होत आहे. जगाच्या आर्थिक सामाजिक पाहणीचे अहवाल सामाजिक न्यायाच्या भूमिकेपासून आपण दूर चाललो आहोत हे…
-
छत्रपती शिवरायांची पानसरे यांनी केलेली वास्तववादी मांडणी
१९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि २० फेब्रुवारी शहीद गोविंद पानसरे यांचा स्मृतीदिन असतो. कॉ.पानसरे यांनी ” शिवाजी कोण होता ? “या पुस्तकाद्वारे शिवरायांबाबतचे अभ्यासपूर्ण लोकप्रबोधन केले आहे. यानिमित्ताने त्या पुस्तकाच्या आधारे लेख रूपाने शिवाजी महाराज समजून घेणे हे औचित्यपूर्ण ठरेल…
-
सुकीर्थराणी यांचा संदेश महत्वाचा आहे
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८ ५०८ ३० २९०) तमिळ स्त्रीवादी दलित कवियीत्री सुकीर्थराणी यांनी एका वृत्त समूहाने दिलेला पुरस्कार नाकारला. या समूहाने विविध क्षेत्रात विशेष कार्य केलेल्या बारा स्त्रियांची निवड या पुरस्कारासाठी केलेली होती. फेफुवरीच्या दुसऱ्या आठवड्याच्या प्रारंभी या पुरस्कार वितरण समारंभाच्या आदल्या दिवशी सुकीर्थराणी यांना या पुरस्काराचे प्रमुख प्रायोजक अदानी समूह आहे हे समजल्याने तो…
-
नेहरूंना टाळता आणि हिडनबर्गला झाकता येत नाही…
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८ ५०८ ३० २९०) नेहरू यांच्या धोरणाला कितीही विरोध केला तरी नेहरूंच्या प्रारूपाचे महत्त्व कमी होत नाही.उलट ज्या पद्धतीने देशाची विकासाच्या नावाखाली वाटचाल सुरू आहे ती पाहता नेहरूंच्या द्रष्टेपणाचे महत्त्व अधिकच अधोरेखित होते. ते कुणीही आणि कितीही खोडून काढण्याचा प्रयत्न केला तरी वस्तुनिष्ठ इतिहास त्याची नोंद नेहरूंच्या धोरणाचे टीकाकार एवढीच करेल. स्वातंत्र्यानंतर…
-
साहित्य, समाज आणि शासन
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० )Prasad.kulkarni65@gmail.com वर्ध्याच्या महात्मा गांधी साहित्य नगरीतील आचार्य विनोबा भावे मंडपामध्ये ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले. त्याच्या अध्यक्षस्थानी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर होते. तर वर्ध्यामध्येच कर्मयोगी सत्यशोधक संत गाडगेबाबा साहित्य नगरीमध्ये १७ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन झाले. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ लेखक चंद्रकांत वानखेडे होते.…
-
दहावे गझल संमेलन : एक ओझरता दृष्टिक्षेप

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८५०८ ३०२९० ) गझल सागर प्रतिष्ठान(मुंबई ) आणि तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फेअर सोसायटी(अकोला )यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दहावे अखिल भारतीय मराठी गझल संमेलन अकोला येथे ७ व ८जानेवारी २०२३ रोजी अतिशय दिमाखात संपन्न झाले. गझलनवाज पंडित भीमराव पांचाळे यांच्या नेतृत्वाखाली गझल सागर प्रतिष्ठान गेली अनेक वर्षे मराठी गझल वृद्धिंगत होण्यासाठी गझल संमेलनाच्या आयोजनापासून…
-
अमृतकाळाला शाब्दिक पेक्षा तात्विक अर्थ प्राप्त व्हावा
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्पावर उलट सुलट प्रतिक्रिया येणे स्वाभाविक आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव होऊन गेलेला आहे त्यामुळे आता अमृत काळ सुरू झालेला आहे ही भूमिका मांडत त्यांनी अमृत काळातील हा पहिला अर्थसंकल्प आहे असे सुरुवातीला सांगितले. मागील अर्थसंकल्पात घालून दिलेल्या पायावर हा अर्थसंकल्प उभा असेल आणि शतक महोत्सवी भारतासाठी एक…
-
भारत जोडो यात्रेचे सामाजिक सांस्कृतिक महत्त्व मोठे आहे
राहुल गांधी यांनी जवळजवळ दीडशे दिवस भारताच्या बारा राज्यातून साडेतीन-चार हजार किलोमीटरची कन्याकुमारी ते काश्मीर काढलेल्या पदयात्रेची सांगता राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनी अर्थात हुतात्मा दिनी झाली. ही यात्रा अनेक अर्थानी महत्त्वपूर्ण आहे.तिचे राजकीय यश- अपयश हा मुद्दा पक्षीय आहे.त्याचा लाभ काँग्रेस पक्ष कसा करून घेतो हा त्या पक्षाचा प्रश्न आहे. पण या यात्रेचे सामाजिक-…
-
‘गांधीजी’ मारूनही मरत नाहीत….!
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० )Prasad.kulkarni65@gmail.com सोमवार ता.३० जानेवारी २०२३ रोजी महात्मा गांधी यांचा ७५ वा स्मृतिदिन अर्थात हुतात्मा दिन आहे. भारत स्वतंत्र झाल्यावर अवघ्या साडेपाच महिन्यांनी म्हणजे ३० जानेवारी १९४८रोजी संध्याकाळी पाच वाजता गांधीजींचा निर्घृण पद्धतीने खून करण्यात आला.नथुराम विनायक गोडसे याने दिल्लीतील बिर्लाभवनच्या परिसरातील सार्वजनिक प्रार्थना स्थळाजवळ बंदुकीतून गोळ्या झाडून…