-

नावाप्रमाणे नावाजलेला माणूस : बशर नवाज प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९०) तेज हो धूप तो और भी निखर आयेंगेहम कोई फुल नही जो मुरझा जायेंगे.. संघर्षासाठी सिद्ध असल्याचा पुकारासुद्धा अशा तरल शेराने करणार्या ज्येष्ठ शायर बशर नवाज यांचा आज सहावा स्मृतिदिन. १८ ऑगस्ट १९३५ रोजी औरंगाबाद मध्ये जन्मलेले बशर नवाज ९ जुलै…
-
सरन्यायाधीशांचे ‘लोकसार्वभौमी’ महत्वमतानिमित्ताने
शेवटी जनता ही सार्वभौम आहे. लोकशाही हे मानवी सभ्यता व स्वायत्ततेची लक्षण आहे. लोकशाही जर योग्य प्रकारे चालायची असेल तर मानवी सभ्यता आणि स्वायत्ततेत जनता सार्वभौम आहे हे तत्त्व पाळले गेले पाहिजे. हे भारताच्या सरन्यायाधीशांचे मत अतिशय महत्वाचे आहे…
-
शंभरीपार इंधन आणि आरपार महागाई

डॉ. मनमोहन सिंग यांच्या पंतप्रधान काळात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या खनिज तेलाचे दर प्रति बॅरेल ११० डॉलर होते. तेव्हा भारतात पेट्रोलचे दर ८० तर डिझेल ५८ रुपये होते.आज कच्च्या तेलाचे भाव प्रति बॅरेल ७२ डॉलर्स असूनही पेट्रोल व डिझेलचे भाव शंभरी पार गेला आहे.या सरकारने गेल्या सात वर्षात सरासरी दर सहा महिन्यांनी म्हणजे तेरा वेळा अबकारी…
-
कबिरांचे क्रांतिकारकत्व

कबीर हे वैचरिक क्रांती घडवू पाहणारे परिवर्तनवादी संतकवी होते .संपूर्ण बाह्यचारांचा आणि जंजाळांचा विध्वंस करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यांची ही परिवर्तनवादी भूमिका त्यांच्या रचनांमधून आणि जीवनसरणी तून ठायी ठायी प्रगट होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी कबीर यांना गुरू मानले ते या क्रांतिकारकत्वामुळेच…
-
तुफानी शतकवीर कॅप्टन रामभाऊ श्रीपती लाड
ज्यांच्या कर्तृत्वापुढे नतमस्तक व्हावे आणि आणि ज्यांच्या धगधगत्या मशालीतून समकालीन परिवर्तनाच्या चळवळीसाठी काही प्रेरक ठिणग्या घ्याव्यात अशी माणसे फार कमी आहेत. म्हणूनच कॅप्टन रामभाऊंचे प्रेरणादायी शतकीय अस्तित्व अतिशय महत्त्वाचे आहे.आपल्या लेखनाचे आणि वाणीचे कौतुक करणाऱ्या व्यक्तीने वयाची शंभरी पार करणे ही अतिशय आनंददायी बाब आहे. एक लेखक,संपादक,वक्ता,कार्यकर्ता म्हणून मला आनंद देणारे कॅप्टन रामभाऊ हे असे…
-
गझल विधा : संकुचित मठ नव्हे तर व्यापक पीठ आहे

गझल विधा कोणाचा व्यक्तिगत अधिकार सांगणारी मालमत्ता नाही.ती सर्वव्यापी व सर्व स्पर्शी मानुष्य अभिव्यक्ती आहे. गझल हा कोणाचा संकुचित मठ नाही तर ते व्यापक पीठ आहे….गझलेबाबत एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की गझल हा एक काव्यप्रकार आहे.आपण गझल लिहितो म्हणजे कोणीतरी वेगळे आहोत हा गंड काहींनी चुकीच्या पद्धतीने जपला व वाढवला. कवी असल्याच्या अभिमानापेक्षा गझलकार…
-
सुधारकाग्रणी आगरकर

अवघे एकोणचाळीस वर्षाचे आयुष्य मिळालेल्या आगरकरांनी महाराष्ट्राच्या पर्यायाने भारताच्या विचारविश्वाच्या समृद्धीत मोठी भर घातलीआहे.’इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार ‘हे ब्रीद घेऊन जगणाऱ्या या थोर समाजसुधारक,विचारवंत,लेखक,पत्रकार,संपादक,शिक्षक असे बहूपेडी व बहुगुणी व्यक्तिमत्वाला त्यांच्या १२६ व्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन. ‘कर्ते सुधारक आगरकर ‘ हेमी लिहिलेले पुस्तक अक्षर प्रकाशन ( मुंबई ) च्या वतींने प्रकाशित…
-
आचार्य अत्रे : साहित्याला सहावे महाभूत मानणारा प्रतिभावंत

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८ ५०८ ३० २९०) आचार्य प्रल्हाद केशव अत्रे म्हणजे विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केलेले एक थोर अष्टपैलू व्यक्तिमत्व. १३ ऑगस्ट १८९८रोजी जन्मलेले आचार्य अत्रे वयाच्या एकहत्तराव्या वर्षी १३ जून १९६९ रोजी कालवाश झाले. साहित्यापासून राजकारणापर्यंत ,रंगभूमीपासून पत्रकारितेपर्यंत विविध क्षेत्रात अतिशय दैदीप्यमान कामगिरी त्यांनी केली. एवढे अष्टपैलू व्यक्तिमत्व मराठी विश्वात विसाव्या शतकात…
-
पुलं : समग्रतेला व्यापून उरणारा कलावंत

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९०) पुलं उर्फ पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणजे महाराष ्ट्राच्या साहित्य, संगीत, चित्रपट, दूरदर्शन ,संस्कृती,दातृत्व अशा विविध क्षेत्रातील एक अष्टपैलू कलावंत. ” महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व “ही उपाधी जनतेने त्याला दिली होती. ८ नोव्हेंबर १९१९ रोजी जन्मलेले पुलं १२ जून २००० रोजी कालवश झाले. शेवटची काही वर्षे त्यांना कंपवाताच्या आजाराने घेरले होते.…
-
लसधोरणाचा लसावी

सर्वोच्च न्यायालयाची लोककेंद्री सक्रियता व राज्यघटनेप्रती बांधिलकी फार महत्वाची आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला आपला निर्णय बदलणे भाग पाडले हा लसधोरणाचा लसावी आहे. अर्थातच भारतीय संविधानाची ती ताकद आहे.संविधान जन की बात करते तर सरकार मन की बात मध्ये मनमानी पद्धतीने मश्गुल राहते.पण आता असे सारखे असे वागता येणार नाही हे सत्ताधुरिणानी ध्यानात घ्यावे.शेवटी देशाच्या…