वर्ष: वाय
-
मानवी हक्क दिन

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) prasad.kulkarni65@gmail.com १० डिसेंबर हा दिवस मानवी हक्क दिन म्हणून ओळखला जातो .संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आमसभेत १० डिसेंबर १९४८ रोजी आंतरराष्ट्रीय हक्कांची सनद मानवी अधिकाराच्या विश्वव्यापी घोषणेचा पहिला भाग संमत झाला होता. या सनदेतील उर्वरित भाग म्हणजेच आर्थिक ,सामाजिक व सांस्कृतिक, नागरीक व राजकीय अधिकार याबद्दलचे…
-
भारावून टाकणारे राजकवी भा.रा.तांबे

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) prasad.kulkarni65@gmail.com ७ डिसेंबर हा भा.रा.तांबे यांचा स्मृतिदिन. कविवर्य भा.रा.तांबे म्हणजे मराठीतील एक दिग्गज कवी. स्वतंत्र प्रतिभेचे सौंदर्यवादी कवी म्हणून अर्वाचीन कवितेत त्यांचे स्थान फार वरचे आहे.तांब्यांच्या काव्यलेखनाचा काळ शंभर सव्वाशे वर्षे जुना असला तरी आजही त्यांच्या कवितांची मोहिनी कमी होत नाही. हे त्यांच्या अस्सल कवितेचे…
-
लोभस इहलोक मागणारे कवी बा. भ .बोरकर

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) prasad.kulkarni65@gmail.com जीवन त्यांना कळले हो मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो… या शब्दांमध्ये मानवी जीवनाचे तत्वज्ञान अतिशय नेमके लिहिणारे थोर कवी कालवश बा.भ.बोरकर यांचा ३० नोव्हेंबर हा जन्मदिन. ‘ गडद निळे,गडद निळे जलद भरूनी आले, शितल तनु चपलचरण अनिल गण निघाले ‘.सर्व चरचर…
-
रियासतकार गो.स.सरदेसाई

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) prasad.kulkarni65@gmail.com २९ नोव्हेंबर रियासतकार सरदेसाई यांचा स्मृतिदिन.इतिहास संशोधन आणि लेखनाच्या क्षेत्रात रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई यांनी खरोखरच डोंगराएवढे काम केलेले आहे . १७ मे १८६५ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील गोविल या गावी त्यांचा जन्म झाला.त्यांचे वडील शिक्षक होते.रियासतकारांचे प्राथमिक शिक्षण शिपोशी येथे झाले. नंतर माध्यमिक रत्नागिरीत,आणि…
-
समाजवाद आणि धर्मनिपेक्षतेचा सर्वोच्च निर्णय

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) prasad.kulkarni65@gmail.com भारतीय राज्यघटनेच्या मंजुरीचा अमृत महोत्सव साजरा करत असताना त्याच्या आदल्या दिवशीच म्हणजे सोमवार ता .२५ नोव्हेंबर २०२४ रोजी सर्वोच्च न्यायालयाने राज्यघटनेच्या उद्देशिकेतील ‘समाजवादी ,धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता’ या शब्दांवर आक्षेप घेणारी याचिका फेटाळून लावली याचे महत्त्व मोठे आहे. १९७६ मध्ये तत्कालीन पंतप्रधान कालवश इंदिरा गांधी…
-
चिमणराव गुंड्याभाऊचे जनक चिं.वि. जोशी

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) prasad.kulkarni65@gmail.com २१ नोव्हेंबर हा मराठीतील नामवंत विनोदी लेखक चिं.वि.जोशी यांचा स्मृतिदिन.१९ जानेवारी १८९२ रोजी जन्मलेले जोशी २१ नोव्हेंबर १९६३ रोजी कालवश झाले. त्यांचे शिक्षण पुण्यात झाले.ते पाली भाषेचे पंडित होते .काही काळ मुंबईमध्ये शिक्षण खात्यात नोकरी केली. त्यानंतर आठ वर्षे बडोदा येथील महाविद्यालयात मराठी, पाली…
-
सर सी. व्ही. रामन

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) prasad.kulkarni65@gmail.com भारताला विज्ञानातील पहिले नोबेल पारितोषिक मिळवून देणारे सर सी व्ही रामन यांचा २१ नोव्हेंबर स्मृतिदिन. डॉ.चंद्रशेखर व्यंकट रमण हे थोर भौतिक शास्त्रज्ञ होते.रामन परिणामांचा शोध म्हणजेच रामन इफेक्ट हा त्यांचा शोध जगप्रसिद्ध ठरला.असे म्हटले जाते की या शोधाच्या संशोधनासाठी रामन यांनी केवळ दोनशे रुपयांची…
-
पत्रकार -नाटककार कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) prasad.kulkarni65@gmail.com कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर उर्फ काकासाहेब खाडीलकर यांचे मराठी साहित्य ,पत्रकारिता, राजकारण यामध्ये अतिशय मोठ्या स्वरूपाचे योगदान आहे.मराठी नाटक आणि रंगभूमीचा इतिहास तर त्यांच्या योगदानाने सुवर्णाक्षरी झाला आहे.१९१७ साली पुण्यात झालेल्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष होते.२३ नोव्हेंबर १९७२ रोजी जन्मलेले खाडीलकर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर वर्षभरातच म्हणजे २६ ऑगस्ट…
-
प्रताप होगाडे : आदरणीय अभ्यासू नेतृत्व

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) prasad.kulkarni65@gmail.com प्रताप गणपतराव होगाडे हे राजकीय ,सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील एक अतिशय प्रभावी व्यक्तिमत्व होते.१४ जून १९५० रोजी जन्मलेल्या प्रतापरावांचे अमृत महोत्सवी वर्ष सुरू होते. सध्या सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत ते समाजवादी पक्षाचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष या नात्याने प्रचारात सक्रिय होते. गेले दोन-तीन दिवस व्हायरल…
-
जागतीक सहिष्णूता दिनाचा संदेश

————————– १६ नोव्हेंबर हा दिवस ‘ जागतीक सहिष्णूता दिन’ म्हणून युनेस्कोच्या वतीने १९९५ पासून साजरा केला जातो. जगभरातील विविध देश आणि संस्था हा दिवस साजरा करत असतात. व्यक्ती आणि समाज यांच्यात असलेल्या विविधतेला समजून घेणे आणि ती मान्य करणे यामध्ये सहनशीलता किंवा सहिष्णुता हा मानवी गुणविशेष महत्वाचा ठरतो. हा दिवस विविध संस्कृती, धर्म, विचार आणि…