वर्ष: वाय
-
पानसरेंनी मांडलेले छत्रपती शिवराय

१९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि २० फेब्रुवारी शहीद गोविंद पानसरे यांचा स्मृतीदिन आहे. शहीद पानसरे यांनी ” शिवाजी कोण होता ? “या पुस्तकाद्वारे शिवरायांबाबतचे अभ्यासपूर्ण लोकप्रबोधन केले आहे. यानिमित्ताने त्या पुस्तकाच्या आधारे लेख रूपाने शिवाजी महाराज समजून घेणे हे औचित्यपूर्ण ठरेल…
-
‘गझलनंदा ‘ यांच्या गझलेतील स्त्री उद्गार

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८ ५०८ ३० २९० ) मराठी गझल विद्यापीठाचे संस्थापक कुलपती आदरणीय सुरेश भट यांच्या जीवनदानी योगदानामुळे गेल्या अर्धशतकातमराठी गझलचा विस्तार अतिशय वेगाने होत आहे. सुरेश भटांनी उर्फ दादांनी गझलेची बाराखडी लिहून गझलेचे तंत्र आणि मंत्र सांगण्याचा पूर्णांशी प्रयत्न केला. गुरू – शिष्यत्वाचे कोणतेही अवडंबर न माजवता अथवा गंडाबंदत्वाचा कोणताही आग्रह न…
-
आंदोलनजीवी देशउभारे देशभक्त असतात देशविके नव्हे
भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात हजारोनी बलिदान दिले.लाखोंनी सहभाग घेतला.हालअपेष्टा भोगल्या.आणि भारताला स्वतंत्र केले. या साऱ्यांचा जीव स्वातंत्र्यात होता.कारण ते सच्चे देशभक्त होते. आंदोलन व आंदोलक हे साम्राज्यवाद विरोधी लढ्यापासून संसदीय लोकशाही व्यवस्थेपर्यन्त आदराचा विषय आहे. मात्र मा.पंतप्रधानांनी शेतकरी आंदोलनातील आंदोलकांची व त्यांच्या समर्थकांची सरसकट ‘आंदोलनजीवी ‘ अशी हेटाळणी करून समस्त आंदोलन कर्त्यांनाच अपमानीत दिले आहे हे…
-
मराठी गझलेतील अस्सल शेर : इलाही जमादार

इलाही जमादार हे कालवश सुरेश भट यांच्यानंतर व्यापक लोकप्रियता व रसिकप्रियता आपल्या कसदार लेखणीने मिळवणारे वर्तमान मराठी गझलेतील एक मान्यवर गझलकार होते. यांच्या निधनाने विद्यमान मराठी गझलेने एक ‘शेर ‘ गमावला आहे.फार मोठा गझलकार आणि अतिशय उत्तम माणूस गेला आहे.त्यांच्याविषयी थोडेसे…
-
सुभाषबाबूंचे १२५ वे जन्मवर्षं

भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात सुभाषबाबूंनी फार मोठी कामगिरी केली.लोकांना संघटित करून ब्रिटिश साम्राज्यशाहीचा अंत करून शोषण विरहित समाजरचना प्रस्थापित करण्याचा त्यांनी प्रयत्न केला.आझाद हिंद सेना उभारून इतिहासाचे एक पान त्यांनी लिहिले.महान क्रांतिकारी व्यक्तित्व असलेल्या नेताजींच्या १२५ व्या जन्मवर्षाच्या प्रारंभदिनी त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतांना एका अविस्मरणीय गोष्टीचा अभिमान वाटतो की, सुभाषबाबूंच्या आझाद हिंद सेनेत असलेल्या कॅप्टन…
-
मत ‘दान ‘ नको तर मताधिकार वापरूया

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० ) बंधू भगिनींनो, महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीसाठी मताधिकार बजावायचा आहे.मताधिकार बजावणे हे लोकशाहीच्या अनमोल ठेव्याच्या जोपासनेसाठी आणि त्याच्या बळकटीकरणा साठी आवश्यक आहे. त्यामुळे ज्यांना मताचा हक्क आहे तो त्यांनी बजावला पाहिजे.मताधिकार आपली ग्रामपंचायत कशी असावी या संबंधी लोकांनी आपल्या मताद्वारे प्रतिनिधींची निवड करण्यासाठी व्यक्त केलेली इच्छा, अशी इच्छा व्यक्त…
-
ट्रम्प यांचे विषारी राजकारण आणि लोकशाहीचे सरंक्षण

डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या बगलबच्या समर्थकांना लोकशाही मूल्याचा विसर पडला आहे.किंबहुना त्यांनी त्याला पद्धतशीरपणे बगल देण्याचा प्रयत्न केला आहे. लोकशाहीमध्ये अंतिम सत्ता जनतेची म्हणजे लोकांची असते. राजाची सत्ता असणारी राजेशाही असते तसेच लोकांची लोकांची सत्ता असणारी लोकशाही अभिप्रेत असते.डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या इतिहासातील अतिशय निर्लज्ज कृती केली आहे.याचे कारण त्यांच्या आक्रस्ताळ्या विचारधारेत व संकुचित व्यक्तित्वात…
-
काका नावाचा बापमाणूस

मा.विलासकाका पाटील ( उंडाळकर ) म्हणजे भारतीय स्वातंत्र्यलढा व भारतीय राज्यघटना यातील मूल्यांच्या संवर्धनासाठी सातत्याने झटणारा व प्रबोधन चळवळीला पुढे नेणारा लोकनेता. सोमवार ता.४ जानेवारी २०२१ रोजी पहाटे काका कालवश झाले.काकांच्या जाण्याने काँग्रेस पक्ष,पुरोगामी चळवळ,प्रबोधनापासून साहित्य चळवळीपर्यंत सर्व क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.आज एका अर्थाने ” काका नावाचा बापमाणुस ” आपण गमावला आहे. या थोर…