कॅटेगरी: Uncategorized
-
वाढती वित्तीय तूट घातक ठरेल

———————— महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात यंदा राज्याचे स्थूल उत्पन्न ४२ लाख ६७हजार ७७१ कोटी एवढे अपेक्षित धरण्यात आले आहे. तसेच या अर्थसंकल्पातच १ लाख १० हजार कोटींची तूट अपेक्षित धरण्यात आली होती. त्याशिवाय पावसाळी अधिवेशनात ९४ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आल्याने वित्तीय तूट दोन लाख कोटींवर गेलेली आहे. राज्याच्या स्थूल उत्पन्नाच्या राजकोषीय म्हणजेच वित्तीय तूट ही…
-
सत्तेच्या मनमानीला पायबंद हीच लोकशाही

प्रसाद माधव कुलकर्णी (९८ ५०८ ३० २९०) ५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेट, समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीता.हातकणंगलेे जि .कोल्हापूरपिन -४१६ ११५ ( महाराष्ट्र)prasad.kulkarni65@gmail.com केंद्रामध्ये एनडीए सरकार स्थापन झाले आणि विरोधी पक्ष ही सक्षम आहे. त्यामुळे गेल्या अवघ्या दीड दोन महिन्यात सरकारला आपले तीन-चार निर्णय बदलावे लागले. हेच सक्षम लोकशाहीचे लक्षण आहे असे मानले पाहिजे. ही लोकशाही आपल्याला संविधानाने दिली .त्या संविधानाचे…
-
देशाच्या व्यापारी तुटीकडे गांभीर्याने पाहावे

———————————— केंद्र सरकारने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार जुलै २०२४ अखेर भारताची व्यापारी तूट २३.५ अब्ज डॉलर झाली आहे. जुलै महिन्यात आयात ७.४५ टक्के वाढून ५७.४८ अब्ज डॉलर झाली. कच्च्या खनिज तेलाच्या म्हणजे क्रूड ऑइलच्या मागणीत वाढ झाल्यामुळे तसेच चांदी व इलेक्ट्रॉनिक वस्तूंची मागणी वाढल्यामुळे ही आयात वाढली आहे. कच्च्या खनिज तेलाची आयात १७.४४ टक्के वाढून…
-
हुतात्मा शिवराम हरी राजगुरू

प्रसाद माधव कुलकर्णी (९८ ५०८ ३० २९०) ५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेट, समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीता.हातकणंगलेे जि .कोल्हापूरपिन -४१६ ११५ ( महाराष्ट्र)prasad.kulkarni65@gmail.com २४ ऑगस्ट हा हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचा जन्मदिन.याच तारखेला १९०८ साली ते जन्मले. आणि २३ मार्च १९३१ रोजी वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी भगतसिंग, सुखदेव यांच्यासह ते देशासाठी फासावर गेले. हुतात्मा शिवराम हरी राजगुरू हे भारतीय स्वातंत्र्य…
-
उद्याची इचलकरंजी

प्रसाद माधव कुलकर्णी (९८ ५०८ ३० २९०) ५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेट, समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीता.हातकणंगलेे जि .कोल्हापूरपिन -४१६ ११५ ( महाराष्ट्र)prasad.kulkarni65@gmail.com प्रत्येक शहराला एक संस्कृती असते.अर्थातच ती एकूण व्यापक भारतीय संस्कृतीचाच एक घटक असते. अनेकदा ही संस्कृती विविधतेच्या मिश्रणातून तयार होत असते. उद्याच्या इचलकरंजीचा विचार करत असताना या नगरी व परिसराचा इतिहास व वर्तमानही ध्यानात घेण्याची नितांत गरज आहे.…
-
बशर नवाज : नावाप्रमाणे नावाजलेला माणूस

——————————– प्रसाद माधव कुलकर्णी (९८ ५०८ ३० २९०) ५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेट, समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीता.हातकणंगलेे जि .कोल्हापूरपिन -४१६ ११५ ( महाराष्ट्र)prasad.kulkarni65@gmail.com तेज धूप हो तो और निखर आयेंगे हम कोई फुल नही जो मुरझा जायेंगे … संघर्षासाठी सिद्ध असल्याचा पुकार सुद्धा अशा तरल शेराने करणाऱ्या ज्येष्ठ बजर नवाज यांचा जन्म १८ ऑगस्ट १९३५ रोजी औरंगाबाद अर्थात आत्ताचे छत्रपती…
-

प्रस्तावना प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी सो.माधुरी बंडोपंत कुंभीरकर (गडहिंग्लज) या गेली अनेक वर्षे सातत्याने वृत्तपत्र पत्रलेखन करीत आहेत. दै. सकाळच्या ‘ मत मतांतरे ‘या सदरामध्ये त्यांनी शेकडो पत्र लिहिलेली आहेत. त्यांच्या काही निवडक पत्रांचा संग्रह प्रकाशित होतो आहे .ही एक अतिशय आनंदाची ,अभिमानाची आणि कौतुकास्पद बाब आहे. या पत्रांमध्ये राजकीय, सामाजिक,शैक्षणिक अशा सर्वच विषयांवरील महत्त्वाची…
-
इतिहासाकडे व्यापकतेने पहावे

प्रसाद माधव कुलकर्णी (९८ ५०८ ३० २९०) ५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेट, समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीता.हातकणंगलेे जि .कोल्हापूरपिन -४१६ ११५ ( महाराष्ट्र)prasad.kulkarni65@gmail.com अलीकडे भविष्याच्या पायाभरणीचा विचार न करता अपुऱ्या माहितीच्या आधारे आणि निष्कर्ष निश्चित करुन इतिहासाचे उत्खनन करण्याचा नवा प्रघात पडला आहे.यातून केवळ सामजिक दुभंगलेपण आकार घेत आहे. अशावेळी इतिहासाचा अभ्यास कसा करावा आणि शोध कसा असावा याचाही विचार करण्याची…
-
क्रांतिसिंह नाना पाटील यांचा १२५ जन्मदिन

प्रसाद माधव कुलकर्णी ,इचलकरंजी (९८ ५०८ ३० २९०) prasad.kulkarni65@gmail.com ३ ऑगस्ट हा क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्मदिन. त्यांचे १२५वे जन्म वर्ष सुरू होत आहे. ३ऑगस्ट १९०० रोजी येडे मच्छिंद्र येथे जन्मलेले क्रांतिसिंह ६ डिसेंबर १९७६ रोजी मिरज येथे कालवश झाले.भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील ते बिनीचे शिलेदार होते. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यावर प्रारंभीच्या काळात सत्यशोधक विचारांचा मोठा…
-
अर्थसंकल्प : संकल्पाची श्वेतपत्रिका गरजेची

प्रसाद माधव कुलकर्णी (९८ ५०८ ३० २९०) ५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेट, समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीता.हातकणंगलेे जि .कोल्हापूरपिन -४१६ ११५ ( महाराष्ट्र)prasad.kulkarni65@gmail.com नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी सलग तिसऱ्यांदा विराजमान झाले आणि या सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवार ता.२३ जुलै २०२४ रोजी मांडला. निर्मला सीतारामन यांनी मांडलेला हा सलग सातवा अर्थसंकल्प होता. हे सरकार एनडीएचे सरकार आहे…