कॅटेगरी: Uncategorized
-
अर्थसंकल्प : संकल्पाची श्वेतपत्रिका गरजेची

प्रसाद माधव कुलकर्णी (९८ ५०८ ३० २९०) ५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेट, समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीता.हातकणंगलेे जि .कोल्हापूरपिन -४१६ ११५ ( महाराष्ट्र)prasad.kulkarni65@gmail.com नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी सलग तिसऱ्यांदा विराजमान झाले आणि या सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवार ता.२३ जुलै २०२४ रोजी मांडला. निर्मला सीतारामन यांनी मांडलेला हा सलग सातवा अर्थसंकल्प होता. हे सरकार एनडीएचे सरकार आहे…
-
अर्थसंकल्प : संकल्पाची श्वेतपत्रिका गरजेची

प्रसाद माधव कुलकर्णी (९८ ५०८ ३० २९०) ५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेट, समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीता.हातकणंगलेे जि .कोल्हापूरपिन -४१६ ११५ ( महाराष्ट्र)prasad.kulkarni65@gmail.com नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी सलग तिसऱ्यांदा विराजमान झाले आणि या सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवार ता.२३ जुलै २०२४ रोजी मांडला. निर्मला सीतारामन यांनी मांडलेला हा सलग सातवा अर्थसंकल्प होता. हे सरकार एनडीएचे सरकार आहे…
-
ख्यातनाम अर्थतज्ञ प्रा.नलिनी पंडित

प्रसाद माधव कुलकर्णी (९८ ५०८ ३० २९०) ५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेट, समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीता.हातकणंगलेे जि .कोल्हापूरपिन -४१६ ११५ ( महाराष्ट्र)prasad.kulkarni65@gmail.com महाराष्ट्रातील ख्यातनाम विचारवंत, अर्थतज्ञ आणि पुरोगामी-प्रबोधन चळवळीच्या मार्गदर्शक असणाऱ्या कालवश प्रा. नलिनी पंडित यांचा २६ जुलै हा स्मृतिदिन.१९ मे १९२७ रोजी जन्मलेल्या नलिनी पंडित २६ जुलै २०१० रोजी कालवश झाल्या. त्या मार्क्सवादी परंपरेतील विचारवंत लेखिका होत्या. प्रसिद्धीपासून दूर…
-
शब्दचित्री साहित्यिक ग.ल.ठोकळ

प्रसाद माधव कुलकर्णी (९८ ५०८ ३० २९०) ५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेट, समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीता.हातकणंगलेे जि .कोल्हापूरपिन -४१६ ११५ ( महाराष्ट्र)prasad.kulkarni65@gmail.com ग.ल. ठोकळ हे मराठीतील एक नामवंत कथाकार, कादंबरीकार आणि कवी होते.२६ मे १९०९ रोजी जन्मलेले ग.ल.उर्फ गजानन लक्ष्मण ठोकळ २२ जुलै १९८४ रोजी कालवश झाले. अहमदनगर जिल्ह्यातील कामरगाव हे त्यांचे मूळ गाव .त्यांचे आई वडील शिक्षक होते. ७५…
-
हर्षवर्धन पाटील यांचे बेताल वक्तव्य निषेधार्ह आहे

प्रसाद माधव कुलकर्णी (९८ ५०८ ३० २९०) ५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेट, समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीता.हातकणंगलेे जि .कोल्हापूरपिन -४१६ ११५ ( महाराष्ट्र)prasad.kulkarni65@gmail.com इचलकरंजी शहर हे महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून ओळखले जाते. या वस्त्रोद्योग नगरीला सहकार,साहित्य,कला, संस्कृती, क्रीडा, शिक्षण अशी विविध क्षेत्रातील फार मोठी परंपरा आहे. इचलकरंजी एक संस्थान होते .त्याला साडेतीनशे वर्षांचा इतिहास आहे .इथल्या अधिपतींचे इचलकरंजीसह महाराष्ट्राच्या विकासात मोठे योगदान…
-
तीर्थ विठ्ठल – शेर विठ्ठल

नमस्कार ,आषाढीच्या मनःपूर्वक शुभेच्छा… या निमित्ताने गेल्या एकोणचाळीस वर्षाच्या गझललेखन प्रवासातील शेकडो गझलांतील या विषयाशी निगडीत अनेक शेरांपैकी सत्तरावर शेर… प्रसाद माधव कुलकर्णी (९८ ५०८ ३० २९०) ५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेट, समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीता.हातकणंगलेे जि .कोल्हापूरपिन -४१६ ११५ ( महाराष्ट्र)prasad.kulkarni65@gmail.com जरी माणसे चालली पंढरीला विठू माणसांच्याच वारीत आहे.. ———- वारा पेक्षा वारीने समतेचा जागर होतो मी प्रबोधनाची दिंडी…
-
लोकनेते विलासकाकांच्या पूर्णाकृती पुतळ्या निमित्ताने

प्रसाद माधव कुलकर्णी (९८ ५०८ ३० २९०) ५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेट, समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीता.हातकणंगलेे जि .कोल्हापूरपिन -४१६ ११५ ( महाराष्ट्र)prasad.kulkarni65@gmail.com सोमवार ता.१५ जुलै २०२४ हा ज्येष्ठ नेते कालवश विलासकाका पाटील (उंडाळकर) ८६ वा यांचा जन्मदिन. आज कराड येथे विलासकाकांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आणि कोयना बँकेच्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन असा संयुक्त सोहळा संपन्न झाला. ज्येष्ठ नेते भाई जयंत पाटील…
-
रोजगार हमीचे जनक वि. स. पागे

प्रसाद माधव कुलकर्णी (९८ ५०८ ३० २९०) ५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेट, समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीता.हातकणंगलेे जि .कोल्हापूरपिन -४१६ ११५ ( महाराष्ट्र)prasad.kulkarni65@gmail.com महाराष्ट्रातील रोजगार हमी योजनेचे जनक एक थोर स्वातंत्र्य सैनिक थोर गांधीवादी विचारवंत संत वांग्मय पासून शेतीचे अर्थशास्त्राचे गाढे अभ्यासक महाराष्ट्र विधान परिषदेचे पहिले सभापती अशा विविध पद्धतीने कालवस्वी सौभाग्य यांची ओळख आहे .२१ जुलै १९१० रोजी त्यांचा जन्म…
-
डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णी :अवलिया आनंदयात्री

प्रसाद माधव कुलकर्णी (९८ ५०८ ३० २९०) ५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेट, समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीता.हातकणंगलेे जि .कोल्हापूरपिन -४१६ ११५ ( महाराष्ट्र)prasad.kulkarni65@gmail.com आदाब मोहब्बत के सिखाये नही जाते मकतब तो कही इश्क के पाये नही जाते.. उस राहसे क्यों हमको उठाया नही मालूम जिस रह से पत्थर भी उठाये नही जाते.. ये तेरी कशिश है के मेरे दिल कि सदा…
-
गुरुपौर्णिमेचा संदेश

प्रसाद माधव कुलकर्णी (९८ ५०८ ३० २९०)५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेटसमाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीता.हातकणंगलेे जि .कोल्हापूरपिन -४१६ ११५ ( महाराष्ट्र)prasad.kulkarni65@gmail.com रविवार ता. २१ जुलै २०२४ रोजी गुरुपौर्णिमा अर्थात व्यासपौर्णिमा आहे.मानवी संस्कृती गुरुचे महत्व नेहमीच अन्यासाधरण राहिलेले आहे. जीवनात मार्गक्रमण करत असताना समस्यांना भिडण्यासह जीवन जगण्याची कला गुरु शिकवत असतात. भारतीय दर्शन परंपरेत आणि संस्कृतीत गुरुचे स्थान सर्वोच्च मानलेले आहे. बालकाचे…