कॅटेगरी: Uncategorized
-
टागोरांची विचार व्यापकता

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co ७ मे १८६१ रोजी कलकत्यामध्ये एका सुसंस्कृत समृद्ध कुटुंबात रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म झाला.त्यांचे सर्वच कुटुंब उच्च विद्या विभूषित होते.उपनिषदांच्या शिकवणुकीचा रवींद्रनाथांवर बालपणापासून पगडा होता.तसेच लेखनाचीही आवड त्यांना बालपणापासूनच होती. १८७३ साली म्हणजेच वयाच्या बाराव्या वर्षीच त्यांनी अभिलाष नावाची प्रदीर्घ कविता लिहिली होती.तर १८७७ पासून त्यांचे लेख…
-
लादेनचा खात्मा

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co २ मे २०११ रोजी जागतिक दहशतवादाचे थैमान घालणारा कुप्रसिद्ध दहशतवादी आणि अमेरिकेचा एक नंबरचा शत्रू अल कायदा या दहशतवादी संघटनेचा नेता ओसामा बिन लादेन याला अमेरिकन जवानांनी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद पासून अवघ्या शंभर किलोमीटर अंतरावर अबोटाबाद या शहरात गोळ्या घालून ठार केले. सतत पाच वर्षे लादेनच्या हालचालीवर…
-
अरुण दाते : नभांगणातील शुक्रतारा

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co ४ मे आणि ६ मे या दोन तारखा म्हणजे नभंगणातला शुक्रतारा असलेल्या अरुण दाते यांचा जन्मदिन व स्मृतिदिन. महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर मराठी भावगीतातील सुस्वर म्हणून ज्यांचे वर्णन करता येईल, ते रसिकप्रिय,लोकप्रिय आणि भावगीत रसिकांच्या मनातील शुक्रतारा असलेले, तलम मुलायम आवाजाचे जादूगार म्हणजे अरुण दाते. मराठी भावगीत गायनाच्या एका…
-
गो. भु. चव्हाण : अस्सल सैनिक अव्वल माणूस

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co २२ मे हा एक अस्सल सैनिक व अव्वल माणूस असलेल्या कालवश गोविंद भुजिंगा चव्हाण यांचा जन्मदिन. २२ मे १९२० रोजी जन्मलेले गोविंदराव २१ फेब्रुवारी २०१७ रोजी कालवश झाले. ‘ तुझ्या राष्ट्राची सुरक्षा सन्मान आणि हित सर्वात प्रथम. तुझ्या जवानांचा सन्मान , हित,आराम त्यानंतर आणि तुझ्या स्वतःच्या सुखसोयी…
-
बालकवी

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co ५ मे हा बालकवी उर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचा स्मृतिदिन. मराठी भाषेतील सर्वश्रेष्ठ निसर्ग कवी म्हणून बालकवींचे स्थान सर्वमान्य आहे. १३ ऑगस्ट १८९० रोजी जन्मलेले बालकवी ५ मे १९१८ रोजी रेल्वे अपघातात कालवश झाले. अवघ्या २८ वर्षाचे आयुष्य लाभलेल्या बालकवींनी निसर्ग कवितेच्या क्षेत्रात अनमोल व अजरामर कामगिरी…
-
क्रांतीव्रताचे साधक आचार्य गरुड ची प्रस्तावना

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co ‘क्रांतीव्रताचे साधक आचार्य शांताराम गरुड ‘ हे माझे पुस्तक श्रमिक प्रतिष्ठान ( कोल्हापूर )यांच्या वतीने ऑगस्ट २०१४ मध्ये प्रकाशित झाले होते. ज्येष्ठ कामगार नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या सातत्याच्या तगाद्यामुळे मी हे पुस्तक लिहू शकलो याची नम्र जाणीव मला आहे. या १०४ पृष्ठांच्या पुस्तकात मी आचार्य गरुड…
-
मराठी संतांची माणुसकी ची प्रस्तावना

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co ‘ मराठी संतांची माणुसकी ” हे माझे पुस्तक रंगनाथ कुलकर्णी यांनी पुरुषोत्तम प्रकाशन ( मुंबई) यांच्या वतीने ऑक्टोबर १९९५ मध्ये प्रकाशित केले होते. पुरुषोत्तम प्रकाशन आणि वितरण यांच्या ‘सुसंस्कार माला ‘ या मालिकेतील हे सहावे पुस्तक होते.या पुस्तकाला मातृ मंदिर संस्थेचा संत वांग्मय प्रबोधन पुरस्कारही मिळाला होता.…
-
गझलांकित ची प्रस्तावना

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com गझलांकित हा माझा पहिला गझल संग्रह सुरेश भट यांच्या पहिल्या स्मृतिदिनी १४ मार्च २००४ या दिवशी पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात प्रकाशित झाला होता. पुण्याच्या प्रतिमा प्रकाशनच्या वतीने तो काढण्यात आला. या संग्रहाचे मुखपृष्ठ रमेश भारताल यांनी केलं होतं. हा संग्रह मी सुरेश भट यांना अर्पण…
-
पहलगाम:निष्पापांवर दहशतवादी हल्ला

———————– प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co नऊ दिवसांपुर्वी जम्मू काश्मीरच्या पहलगाम मध्ये २३ एप्रिल रोजी दहशतवादी हल्ल्यांमध्ये २६ निष्पाप पर्यटकांचा बळी गेला. या अतिशय भ्याड हल्ल्याचा धिक्कार करावा तेवढा थोडाच आहे. या हल्ल्यामुळे भारत पाकिस्तान यांच्यातील तणाव पुन्हा वाढला आहे. पाकिस्तान सरकारने दहशतवाद पोसण्याचा सातत्याने प्रयत्न केला यात शंका नाही.३० एप्रिल रोजी…
-
गझलसाद ची प्रस्तावना

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co गझलसाद हा माझा दुसरा गझल संग्रह १० ऑगस्ट २०१० रोजी स्वरा प्रकाशनच्या वतीने प्रकाशित झाला. त्यात माझ्या ५५ वृत्तातील १४३ गझल समाविष्ट आहेत. या संग्रहाला पंडित यशवंत देव यांची प्रस्तावना आहे तसेच त्यांच्यात हस्ते त्याचे प्रकाशनही झाले. या संग्रहाच्या अर्पण पत्रिकेत मी म्हटले होते, ” मी लिहितो…