-
सभागृहांचे कामकाज आणि प्रतिमा खालावते आहे?

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co संसद आणि विधिमंडळाच्या अधिवेशनांचा दिवसेंदिवस उडत चाललेला बोजवारा आणि लोकशाहीच्या या सर्वोच्च सभागृहांची खालावत चाललेली प्रतिमा हा अतिशय चिंताजनक प्रकार आहे. अलीकडे तर अशा प्रकारात फार मोठी वाढ होत आहे. सभागृहात अरेरावी करणे ,खुर्च्या माईची फेकाफेक करणे , राजदंड पळवणे, प्रत्यक्ष हाणामारी करणे, कपडे फाडणे ,कागदपत्रे फाडणे,…
-
सत्यान्वेषी इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co ” महापुरुष इतिहास घडवत असतो. हिंदुस्थानच्या इतिहासातील गौतम बुद्ध, महावीर, सम्राट अशोक, अकबर बादशाह, छत्रपती शिवाजी महाराज हे प्राचीन व मध्ययुगीन कालखंडातील महापुरुष आणि राजा राममोहन रॉय ,महात्मा फुले ,राजर्षी शाहू ,डॉ. आंबेडकर, महात्मा गांधी हे आधुनिक कालखंडातील महापुरुष यांची चरित्रे आपण पाहिली की ‘ राजा कालस्य…
-
ज्येष्ठ कामगार नेते शामराव कुलकर्णी

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co इचलकरंजीचे ज्येष्ठ कामगार नेते आणि माझे ज्येष्ठ सन्मित्र शामराव श्रीपाद कुलकर्णी हे रविवार ता.२२ मार्च २०२६ रोजी कालवश झाले.१९४७ साली जन्मलेले शामराव वयाच्या ७९ व्या वर्षीही प्रकृतीने धडधाकट होते. पण अचानक त्यांना थोडा त्रास होऊ लागला. डॉक्टरांनी तपासणी केली असता त्यांची बायपास सर्जरी करणे गरजेचे आहे असे…
-
जागतिक आनंद अहवाल २०२६

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co संयुक्त राष्ट्र संघाने मार्च २०२६ मध्ये वर्ल्ड हॅपिनेस इंडेक्स रिपोर्ट अर्थात जागतिक आनंद निर्देशक अहवाल २०२६ जाहीर केला आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या वतीने २०१३ पासून २० मार्च हा दिवस जगभरात जागतिक आनंद दिन म्हणून साजरा केला जात असतो. त्या पार्श्वभूमीवर दरवर्षी अभ्यासपूर्वक हा अहवाल सादर केली जातो.…
-
शब्दांचे जादूगार सुधीर मोघे

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co झुलतो बाई रासझुला, मन मनास उमगत नाही, रात्रीत खेळ चाले हा गूढ चांदण्यांचा ,जरा विसावू या वळणावर , गोमू संगतीने माझ्या तू येशील का, दिसलीस तू फुलले ऋतु ,आला आला वारा, सांज ये गोकुळी , फिटे अंधाराचे जाळे , सखी मंद झाल्या तारका, मंदिरात अंतरात तोच यासारख्या…
-
खुशवंतसिंग

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co ‘ एपिटाफ ‘ म्हणजे थडग्यावर कोरलेले शब्द अथवा मृताच्या स्मरणार्थ लिहिलेली वाक्ये.एका अवलियाने आपला एपिटाफ स्वतःच पुढील शब्दात लिहून ठेवला होता. “या स्थळी चिरविश्रांती घेणाऱ्या माणसान ना मानवाला सोडलं ना देवाला. त्याच्यासाठी तुमचे अश्रू व्यर्थ घालवू नका तो हलकट होता, ओंगळवाण्या गोष्टी लिहिण्यात त्याला फार मजा वाटायची.…
-
चवदार सत्याग्रहाची शताब्दी

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली महाड (रायगड) येथील चवदार तळ्याचा ऐतिहासिक सत्याग्रह झाला. मानवी प्रतिष्ठा आणि मानवी सन्मान यासाठीच्या या लढ्याला २० मार्च २०२६ रोजी ९९ वर्षे पूर्ण होऊन या ऐतिहासिक लढ्याचे शताब्दी वर्ष सुरू होत आहे. त्यानिमित्ताने……… ——————— प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अतिशय उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते.…
-
इतिहासकार डॉ. के. एन. पणिक्कर

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co भारतातील एक प्रमुख मार्क्सवादी इतिहासकार शिक्षणतज्ञ डॉ. के. एन. पणिक्कर हे सोमवार ता. ९ मार्च २०२६ रोजी तिरुअनंतपुरम येथे कालवश झाले. २६ एप्रिल १९३६ रोजी केरळमधील त्रिशुर जिल्ह्यात गुरुवायुर येथे जन्मलेल्या कंडीयूर नारायण पणिक्कर यांना पुरोगामी विचाराचे बाळकडू मिळाले. नंतर त्यांनी संशोधक इतिहासकार म्हणून जगभर लौकिक मिळवला.…
-
मुक्काम पोस्ट परदेशवारी ( प्रस्तावना)

प्रवासाच्या वर्णनीय अनुभवाठवणी —————————– प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co प्रा.डॉ.शैलजा चनगुंडी यांचे ” मुक्काम पोस्ट परदेशवारी “हे प्रवास वर्णन त्या त्या ठिकाणचे समग्र चित्र आणि तिथला भवताल संक्षिप्त पण अतिशय नेमकेपणे टिपते. वाचकाने त्या स्थळांना प्रत्यक्ष भेट दिलेली नसली तरीही आपण तिथे असल्याचा आनंद हे प्रवासवर्णन वाचकाच्या मनात निर्माण करू शकते हे…
-
सार्वजनिक जबाबदारीचे संस्कार

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co सार्वजनिक जबाबदारीचे संस्कार विकसित करण्याची आणि त्याच्या स्वीकाराची पार्श्वभूमी नव्याने तयार करण्याची आज गरज आहे यात शंका नाही. ‘ मी ‘ पासून “आम्ही “पर्यंतचा प्रवास निकोप होणे हे कोणत्याही व्यक्तीच्या आणि राष्ट्राच्या सुदृढतेसाठी अत्यावश्यक असते. त्यामुळे जबाबदार नागरिकत्वाचे संस्कार अतिशय महत्त्वाचे आहेत.आपण ” संस्कारांची शिदोरी ” असा…