-
राष्टध्वज मान्यता दिनाचा अमृतमहोत्सव

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८ ५०८ ३० २९०) शुक्रवार ता. २२जुलै २०२२रोजी आपला तिरंगा स्वीकारून पंच्याहत्तर वर्षे झाली .स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने’ हर घर तिरंगा ‘पासून ‘स्वराज महोत्सव’ पर्यंतचे अनेक उपक्रम आयोजित केले जात आहेत. या निमित्ताने आपण आपल्या तिरंगा ध्वजाचा इतिहास जाणून घेतला पाहिजे.कारण तो स्वीकारल्याचाही आज अमृत महोत्सव आहे. राष्ट्रीय आदर्शाचे प्रतीक म्हणून राष्ट्रध्वजाचे…
-
लोकशाहीर आण्णा भाऊ साठे
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९०) आज लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा स्मृतिदिन.विलक्षण प्रतिभावंत असलेल्या अण्णा भाऊ साठे यांचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी झाला.वयाची पन्नाशी पूर्ण होण्यापूर्वीच १८ जुलै १९६९ रोजी ते कालवश झाले.पण आपल्या अल्प आयुष्यात त्यांनी फार मोठी स्तिमित करणारी कामगिरी केली.अण्णा भाऊ हे एक कलंदर व्यक्तिमत्व होते.सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव…
-
आणीबाणीच्या विरोधकांना पेन्शन : साकल्याने विचार गरजेचा
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० ) गुरुवार ता.१४ जुलै २०२२ रोजी मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आणीबाणीत कारावास भोगलेल्यांना मानधन देण्याची योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असे असे उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. अर्थात हा निर्णय घेताना मंत्रिमंडळाचा विस्तार व्हायचा होता.पण आमच्या…
-
राष्ट्रीय बोधचिन्हा पासून घ्यायचा बोध
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) नव्या संसद भवनावर राष्ट्रीय बोधचिन्ह असलेल्या भव्य अशोकचिन्हाचे सोमवार ता.११ जुलै २०२२रोजी पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झाले. ब्रांझ धातूचे हे बोधचिन्ह २१ फूट उंच असून साडे नऊ टन वजनाचे आहे. या बोधचिन्हाचा पाया म्हणून साडेसहा टनाचा एक चौथरा बसवलेला आहे. हे मानचिन्ह…
-
तीर्थ विठ्ठल – शेर विठ्ठल

नमस्कार ,आषाढीच्या मनःपूर्वक शुभेच्छा…. या निमित्ताने गेल्या सदतीस वर्षाच्या गझल लेखन प्रवासातील अनेक शेरांपैकी साठपेक्षा अधिक शेर…तीर्थ विठ्ठल – शेर विठ्ठल
-
आषाढी निमित्त विठ्ठल स्वगत

रविवार ता.१० जुलै २०२२ रोजी ‘ आषाढी एकादशी’ आहे आणि बकरी ईदही आहे.भारतीय लोकमानसातील, संस्कृतीतील एकतेतील विविधतेचा हा भक्कम पुरावा आहे.सांस्कृतिक राष्ट्रवाद ,जातींची उतरंड,धर्मांधता,प्रधारमद्वेष विठ्ठलालाही मान्य नाही.म्हणून तर तो अस्सल मानवधर्मी शिकवण देतो.आषाढी व कार्तिकी वारी हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैशिष्ट्य व संचित आहे.कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दोन वर्षे आषाढी ,कार्तिकी यात्रा होऊ शकलेली नव्हती. त्यामुळे यावर्षी वारीला…
-
लोकभ्रम नवे – जुने

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) अखेर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. सत्ताधारी आघाडीतील एका पक्षाचा एक मोठा गट विरोधकांबरोबर सत्ता स्थापावी ही भूमिका करत असलेले नऊ दिवस आणि नऊ रात्री चाललेले नवनाट्य अखेर संपले.या साऱ्या वर्तमानाची समीक्षा त्यातील पात्रेच कालांतराने स्वतःच करतील. राजकारण ही गोष्ट बाजूला ठेवली तरी…
-
उषाताई पत्की यांच्या पहिल्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९०) उषाताई यशवंतराव पत्की यांचा आज पहिला स्मृतिदिन. गतवर्षी वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी सोमवार ता. २८ जून २०२१ रोजी त्या कालवश झाल्या. अतिशय प्रसन्न व्यक्तिमत्त्व असलेल्या उषाताई निवृत्त मुख्याध्यापिका होत्या. सांगली येथील राणी सरस्वतीदेवी कन्या शाळा या विमेन्स एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत मराठी,भूगोल व हस्तकला या विषयांच्या विद्यार्थीप्रिय शिक्षिका होत्या.त्यांच्या…
-
अमृतमहोत्सवी शाहीर विजय जगताप
शुक्रवार ता. २४ जून २०२२ रोजी इचलकरंजीचे सुपुत्र महाराष्ट्रातील नामवंत शाहीर विजय जगताप यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त सत्कार सोहळा संपन्न होत आहे. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी राज्यपाल व विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते तसेच इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न होत आहे. यानिमित्ताने शाहीर विजय जगताप यांच्याविषयी…
-
आगरकर : एक जिद्दी सुधारक
प्रसाद माधव कुलकर्णी,इचलकरंजी ( ९८५०८ ३०२९०) एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात भारतातील एक अग्रगण्य समाजसुधारक म्हणून गोपाळ गणेश आगरकर यांच्याकडे पहावे लागेल.ते अनेक अर्थानी सुधारकाग्रणी होते.१४ जुलै १८५६ रोजी जन्मलेले आगरकर १७ जून १८९५ रोजी कालवश झाले.अवघे एकोणचाळीस वर्षाचे आयुष्य मिळालेल्या आगरकरांनी महाराष्ट्राच्या पर्यायाने भारताच्या विचारविश्वाच्या समृद्धीत मोठी भर घातलीआहे.’इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते…