-
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८ ५०८ ३० २९०) सोमवार ता. १५ ऑगस्ट २०२२रोजी आपण स्वातंत्र्यदिनाचा अमृतमहोत्सव साजरा करत आहोत. मंगळवार ता.९ ऑगस्ट २०२२ रोजी आपला ८० वा क्रांतिदिन साजरा झाला.क्रांतिदिन आणि स्वातंत्र्य दिन चिरायू होवो…! भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना ‘हर घर तिरंगा’ ,’ स्वराज्य महोत्सव ‘ सारखे विविध उपक्रम राबविले जात आहेत हे चांगले…
-
विसर्जन : विवेकाने करू विवेकाचे नको

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com काही वर्षांपूर्वी पंचगंगा नदीच्या प्रदूषणामुळे इचलकरंजीत चाळीसावर नागरिकांचा कावीळीमुळे बळी गेला होता. दहा हजारांवर लोक कावीळग्रस्त झालेले होते. अर्थात त्या आधीपासूनही पंचगंगेच्या प्रदूषणाचा प्रश्न अतिशय गंभीर बनलेला होता व आहेही. आपल्या गावातून नदी वाहते पण आपण तिचे पाणी पिऊ शकत नाही हे भयाण वास्तव…
-
‘हर मन संविधान’ सर्वात महत्त्वाचे
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com ‘हर घर तिरंगा ‘ इतकाच ‘ घर घर संविधान ‘ या नाऱ्याचे महत्त्व फार मोठे आहेत..वास्तविक’ हर मन संविधान ‘ हा नारा बुलंद केला असता तर ते अधिक भक्कम राष्ट्रप्रेम ठरले असते. तिरंगा ध्वज फडकवण्यात जरूर देशभक्ती व्यक्त होते यात शंका नाही.मात्र त्याच बरोबर…
-
अर्थव्यवस्थेवर खरंच श्वेतपत्रिका काढावी
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९०) Prasad.kulkarni65@gmail.com संसदेचे अधिवेशन सुरू होऊन सोळा दिवस उलटल्यानंतर चर्चेच्या पटलावर महागाईचा विषय घेतला गेला. वास्तविक महागाई,बेरोजगारी हे आजचे खरे राष्ट्रीय आपत्तीचे प्रश्न आहेत.पण त्यावर पुरेशा गंभीरपणे सदनात चर्चा न होणे हेच फार गंभीर आहे.देश महागाईत होरपळून निघत असताना केंद्र सरकारने या विषयाची अग्रक्रमाने चर्चा करण्यापेक्षा तो टाळण्याकडे,…
-
राज्यघटनेची जनजागृती सरन्यायाधीशांची भूमिका
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com भारताचे सरन्यायाधीश एन.व्ही.रमणा यांनी शनिवार ता.३० जुलै २०२२ रोजी छत्तीसगडची राजधानी रायपूर येथील हिदायतुल्ला राष्ट्रीय विधी महाविद्यालयाच्या दीक्षांत सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना राज्यघटनेच्या जनजागृतीची प्रकर्षाने गरज असल्याची भूमिका मांडली ती अतिशय स्वागतार्ह आणि महत्त्वपूर्ण आहे. सरन्यायाधीश रमणा म्हणाले, देशाला विकासाच्या मार्गावर पुढे घेऊन…
-
प्रस्तावना: कमालीची संदर्भसूचक सशक्त कविता
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० ) ‘ संदर्भाशिवाय जगायचं आहे मला ‘ हा वृषाली कुलकर्णी यांचा पहिलाच कवितासंग्रह.संग्रह पहिलाच असला तरी यात नवखेपणाच्या खुणा नाहीत तर प्रगल्भतेचा कसदारपणा प्रत्येक ओळीत प्रत्ययाला येतो. याचे कारण त्यांची लेखणी अनुभवी आहे.या लेखिका म्हणून सुपरिचित आहेत. दोन कादंबऱ्या, दोन कथासंग्रह ,एक ललित लेखसंग्रह त्यांच्या नावावर आहेत.…
-
लोकनेते भाई गणपतराव देशमुख : प्रथम स्मृतीदिन
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० )Prasad.kulkarni65@gmail.com लोकनेते भाई गणपतराव देशमुख यांचा शनिवार ता.३० जुलै रोजी पहिला स्मृतीदिन. १० ऑगस्ट १९२७ रोजी जन्मलेले भाई गणपतराव देशमुख हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक लढाऊ व कर्मयोगी नेतृत्व होतं. महाराष्ट्राच्या विधानसभेत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून तब्बल अकरा वेळा ते आमदार म्हणून निवडून गेले.महाराष्ट्र सरकारमध्ये विविध खात्यांचे मंत्रीपद,…
-
पॅन हेल्थकेअर,चेतन भगत आणि आपण
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० ) ‘पॅन हेल्थकेअर’ या संस्थेने ‘दि लिबर्टी इन लाईफ ऑफ ओल्डर पिपल २०२२ ‘ हे सूत्र घेऊन नुकतेच एक सर्वेक्षण केले. त्यामध्ये दिल्ली, मुंबई ,कोलकत्ता, बेंगलोर ,हैदराबाद, चेन्नई, लखनऊ ,पाटणा, पुणे ,अहमदाबाद अशा काही महानगरातील लोकांशी संवाद साधला. त्यातील ६५ टक्के ज्येष्ठांनी मोबाईल वापराचा अतिरेक आणि इतर…
-
प्रलंबित खटल्यांचा प्रश्न तीव्र होतोय
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० )Prasad.kulkarni65@gmail.com ‘कोर्टाचं काम आणि सहा महिने थांब ‘अशी एक म्हण आहे. ती म्हण ‘ कोर्टाचं काम आणि एक- दोन पिढ्या थांब ‘अशी करावी लागेल असं वास्तव आहे कोर्टाची पायरी शहाण्याने चढू नये असे म्हणतात.वेळेवर न मिळणारा न्याय शेवटी अन्यायच ठरत असतो. ताज्याकडेवारीनुसार भारतात सर्वोच्च न्यायालय ते जिल्हा…
-
विकासाचे समाजकारण करावे लागेल
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com भारतीय स्वातंत्र्याचे हे अमृत महोत्सवी वर्ष आहे. स्वतंत्र भारताच्या सर्वांगीण उभारणीमध्ये समाजकारणाचे योगदानही अतिशय मोठे आहे.देशाचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना देशाला पुढे घेऊन जाणाऱ्या सर्वच क्षेत्रांमध्ये आपण स्वातंत्र्याचा शतकमहोत्सव साजरा करताना कोठे असू याचा विचार केला पाहिजे. तसेच पुढील पंचवीस वर्षाची दिशा घेऊन,उद्दिष्ट निश्चीती…