-
डॉ.आंबेडकरांचा जात,धर्म आणि समता विचार
मंगळवार ता.६ डिसेंबर २०२२ रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा सहाष्ठावा महापरिनिर्वाणदिन आहे. आज समाजात जातीअंतापेक्षा जातीचे बळकटीकरण, धर्मनिरपेक्षत्यापेक्षा धर्मांधतेचे प्रकटीकरण आणि परधर्मद्वेष हा स्थायीभाव , लोकशाही पेक्षा ठोकशाहीचे,हुकूमशाहीचे समर्थन,मिश्रअर्थ व्यवस्थेपेक्षा देशविके खाजगीकरण यांचे समर्थन वाढीस लागलेले असताना आंबेडकरांचा जात,धर्म व मानवकेंद्री समता विचार महत्त्वाचा ठरतो….
-
संघर्षनायक क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी.बापू लाड
रविवार ता. ४ डिसेंबर २०२२ रोजी थोर स्वातंत्र्यसैनिक आणि प्रति सरकारचे फिल्ड मार्शल क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी.बापू लाड यांची जन्मशताब्दी आहे .या निमित्ताने त्यांच्या कार्यकर्तृत्वा विषयी…..
-
फुले-आंबेडकर,सत्यशोधक समाज व जातिअंत
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० )Prasad.kulkarni65@gmail.com सोमवार ता.२८ नोव्हेंबर २०२२ रोजी महात्मा फुले यांचा १३२ वा स्मृतिदिन आहे.महात्मा ज्योतिराव फुले यांनी २४ सप्टेंबर १८७३ रोजी पुण्यामध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्याचे १५० वे वर्ष सुरू होत आहे. अमेरिकेतील विचारी मानवतावादी लोकांनी निग्रोंना गुलामगिरीतून मुक्त केले. त्याच पद्धतीने पुरोहित वर्गाच्या बौद्धिक दास्यातून या…
-
संविधान आणि लोकशाही
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८५०८ ३०२९० ) शनिवार ता.२६ नोव्हेंबर २०२२ रोजी आपला ‘ संविधान दिन ‘आहे.संविधानाने आणि त्यापूर्वी झालेल्या स्वातंत्र्य लढ्याने लोकशक्ती सर्वात महत्वाची मानली. जेव्हा ‘ लोक ‘एकीकडे आणि ‘शाही ‘दुसरीकडे अशी अवस्था तयार होते तेव्हा लोक आपल्या प्रश्नांसाठी ,आपल्या हक्कांसाठी, सामूहिक उन्नतीसाठी उस्फुर्तपणे रस्त्यावर येत असतात हा केवळ इतिहास नाही.तर वर्तमानही आहे. लोकांना…
-
संत ज्ञानेश्वरांचा जागर
मंगळवार ता. २२ नोव्हेंबर २०२२ रोजी संत ज्ञानेश्वरांचा संजीवन समाधी दिन आहे. या निमित्ताने संत ज्ञानेश्वरानी जे वैचारिक जागरण केले ते समजून घेणे. आजच्या काळात त्याचे महत्त्व निश्चितच मोठे आहे……
-
विनोबांच्या ४० व्या स्मृती दिनानिमित्ताने
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com आज राहुल गांधी यांच्या नफरात छोडो भारत जोडो यात्रेची चर्चा सुरू आहे.७१ वर्षांपूर्वी म्हणजे १९५१ साली अशीच एक भूदान आंदोलनाची पदयात्रा आचार्य विनोबा भावे यांनी काढली होती. तेथोर सर्वोदयी विचारवंत,गांधीजीनी पहिला सत्याग्रही म्हणून निवडलेले आदर्श सत्याग्रही,सर्वोदय समाजाचे संस्थापक,भूदान चळवळीचे प्रवर्तक,भारतीय तत्वज्ञान अर्थात दर्शन परंपरेचे…
-
नेहरू प्रारूप (मॉडेल) अत्यंत महत्वाचे आहे
नेहरूंचा राष्ट्रवाद हा ऐक्याचा राष्ट्रवाद होता. भारतीय राष्ट्रवादामागे कोणतीही धार्मिक भावना असता कामा नये असे त्यांचे मत होते.आपल्या देशाच्या पूर्व परंपरा व पराक्रम यांची सामुदायिक स्मृती म्हणजेच राष्ट्रवाद असे ते मानत होते. आज नेहरूंचे पणतू राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू आहे .त्या भारत जोडो यात्रेचा समकालीन संदर्भ मोठा आहे . स्वातंत्र्य आंदोलनाने आणि…
-
राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com आपले राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान याबाबतची चर्चा अनेक कारणानी होत असते . दिल्ली उच्च न्यायालयातील एका जनहित याचिकेवर उत्तर देताना ५ नोव्हेंबर २०२२ रोजी केंद्र सरकारने’ जन गण मन ‘ हे राष्ट्रगीत आणि वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत यांच्या दर्जा समान असून नागरिकांनी दोघांनाही समान…
-
डॉ.कलाम आणि वाचन प्रेरणा दिन
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० )Prasad.kulkarni65@gmail.com भारताचे माजी राष्ट्रपती,महान शास्त्रज्ञ भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा शनीवार ता. १५ ऑक्टोबर २०२२ रोजी एक्यांण्णवा जन्मदिन आहे. डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिन ‘ वाचन प्रेरणा दिन ‘म्हणून साजरा केला जातो. नव्या पिढीमध्ये व खासकरून विद्यार्थी वर्गामध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांच्यातून वाचनातूनच घडलेल्या…
-
भारत जोडो यात्रा: संविधानिक मूल्यांचे प्रतिबिंब
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० )Prasad.kulkarni65@gmail.com महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने गुरुवार ता.१३ ऑक्टोबर २०२२ रोजी ऑनलाइन चर्चासत्र आयोजित केले होते. या चर्चासत्रामध्ये मी आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत प्रा.डॉ. श्रीपाल सबनीस हे प्रमुख वक्ते होतो. या चर्चासत्राचा विषय “भारत जोडो यात्रा:संविधानिक मूल्यांचे प्रतिबिंब ” हा होता.व…