वर्ष: वाय
-
संतांचा अंधश्रद्धेवर हल्ला

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co ढोंगी गुरुबाजी प्रमाणे संतांनी अंधश्रद्धेवरही जोराचा हल्ला केला. शूद्र देवता, भक्ती, करणी , देवताकोप,पशु बळी अशा अंधश्रद्धेची जोपासना करणाऱ्या गोष्टींवर त्यांनी हल्ला केला.अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन सबंध समाज आणि विशेषतः त्यातील उच्चवर्णीय मंडळी सोवळे ओवळे, उपास तापास यावर आधारलेली कर्मठ व्रत वैकल्ये करण्यातच धन्यता मानत होती .या अंधश्रद्धेच्या…
-
चौदा वर्षांपूर्वीची ‘पाक ‘कबुली

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co ( सूचना: हा लेख ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘ मासिकाच्या ऑगस्ट २०११ च्या अंकात ‘संपादकीय ‘म्हणून व पाकच्या संरक्षण मंत्र्याची कबुली या मथळ्याने लिहिला होता. आजच्या ताज्या वातावरणात तो मुद्दाम येथे देत आहे.) पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चौधरी अहमद मुख्तार यांनी बीबीसीला नुकतीच दिलेली मुलाखत भलतीच गाजते आहे .या…
-
संतांचा ढोंगी गुरुबाजी वर हल्ला

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co आध्यात्मिक आणि सामाजिक जीवनामध्ये आपल्याकडे गुरुसंस्था परंपरागत अस्तित्वात आ.हे हे कार्य असाधारण अथवा दुर्लक्षित करण्यासारखे नसले तरी संतांना मात्र गुरुबाजीतील अनिष्ट प्रकारांची चाहूल लागलेली होती. मराठी भाषेतील पहिला ग्रंथ विवेकसिंधूपासून तुकारामांच्या अभंगापर्यंत भोंदूगिरीचा बुरखा फाडणारी अनेक उदाहरणे दिसून येतात.ढोंगी गुरूबाजी पासून लांब राहण्याचा संतांचा विचार आजच्या काळात…
-
चोखामेळा : वंचितांचा आवाज बनलेला संत

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co शनिवार ता.१७ मे रोजी संत चोखामेळा यांचा पुण्यतिथी आहे. संत चोखामेळा हे पंढरपूरचे. काही जण त्यांना मंगळवेढ्याचे मानतात. डॉ.आंबेडकरांच्या मते ते मूळचे प्रांतातील असावेत. त्यांचे जन्म साल १२७३ सांगितले जाते.तसेच १३३८ साली वैशाख पंचमीला ते कालवश झाले असे सांगितले जाते. चोखामेळा यांच्या पत्नीचे नाव सोयरा होते. तर…
-
संतांचा जातीसंस्थेला विरोध

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co वाढत्या जातीवादी विकृती आणि विचार व विवेक हरवून गेलेली जाती यता हा आज आपल्या देशापुढील महत्वाचा प्रश्न बनलेला आहे.वर्ण वर्चस्वाचे कवच फोडल्याशिवाय गत्यंतर नाही हा महत्त्वाचा विचार आहे. परंतु देशातील मोठ्या राजकीय पक्षांनी वर्ण वर्चस्वाचे कवच फोडण्याऐवजी ते बळकट करण्याचे धोरण आखले आहे. जातीयवादी विकृतींकडून ज्या वर्ण…
-
संतांचा प्रस्थापित धर्मविचारास विरोध

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) prasad.kulkarni65@gmail.com धर्म हे धूर्ताचे कारस्थान आहे आणि त्याला मूर्ख बळी पडतात हे चार्वाकांचे विचार संतांना मानवत नव्हते. मात्र प्रस्थापित धर्म विचार म्हणून केले जाणारे कर्मकांड हे थोतांड आहे हे मात्र त्यांना पक्के पटलेले होते.प्रस्थापित धर्म विचारांमध्ये कर्मकांड म्हणजेच धर्मरक्षण हा समज रूढ झाला होता. हे…
-
संतांचा धर्म- अधर्भ विचार

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) prasad.kulkarni65@gmail.com विज्ञानाचा शोध लागण्यापूर्वी धर्म कल्पना फारच व्यापक आणि गुंतागुंतीची होती. अर्थात या व्यापक धर्म कल्पनेत धर्मभावना व धर्म संस्था यांचे स्थान महत्त्वाचे होते. पारमार्थिक कल्याणाबरोबरच समाजाच्या सर्व लौकिक व्यवहारावरही धर्माचा प्रभावी अंमल होता. समाजाचा आर्थिक, राजकीय ,सांस्कृतिक स्वरूपाचा दैनंदिन व्यवहार धर्माच्या कायद्यात बांधील होता.…
-
संत , समता आणि राजकारण

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) prasad.kulkarni65@gmail.com संत वाङ्मयाकडे सामाजिक दृष्टिकोनातून पाहता या वाङ्मयाने समतेचे मूल्य फार महत्त्वाचे मानलेले आहे. सारे प्राणी समान आहेत हा एक विश्वव्यापी विचार आहे . भवपाशात अडकलेल्या जीवांची मुक्ती करण्याचा ध्यास संताना लागलेला होता. संतांनी समानतेची व एकात्मतेची दिलेली शिकवण त्यांच्या मानवतावादी सामाजिक विचारांशी जोडलेली आहे.…
-
संत साहित्यातील पर्यावरण विचार

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co मराठी संतांनी पर्यावरणाचा प्रश्न अतिशय नेमक्या पद्धतीने त्याकाळी मांडलेला आपल्याला. आज ग्लोबल वॉर्मिंग पासून सुनामी पर्यंतच्या अनेक घटना आपण पाहतो. एकीकडे पाण्याचे दुर्भिक्ष आहे तर दुसरीकडे महापुराची दहशत आहे. माणसाला मोकळा श्वास घेणे अवघड झाले आहे.अशा वातावरणामध्ये आज आपण जगत आहोत. पण व्यक्ती म्हणून ,समाज म्हणून आपल्यापैकी…
-
संत साहित्यातील समाज चित्रण

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co ज्ञानेश्वरांना वेदाचे समर्थ मान्य होते पण त्यातील कृपणता अमान्य होती .त्यामुळे शास्त्र प्रामाण्याची रूढ चौकट त्यांनी काहीशी शिथिल केली .तिला सर्वसमावेशक करण्याचा प्रयत्न केला. सर्वसामान्य माणसाला वेदांनी अगदी भक्तीपासूनही दूर ठेवले याचे शल्य त्यांच्या मनात होते. शूद्र , अतीशूद्र आणि स्त्रिया यांच्यावरील अन्याय ज्ञानेश्वरांनी पाहिला होता.त्यामुळे वेदप्रामाण्य…