वर्ष: वाय
-

इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या निवडणुकी निमित्ताने …. ————————– प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतात केवळ मद्रास , कलकत्ता,मुंबई आणि त्रिवेंद्रम या शहरातच महानगरपालिका होत्या. भारतात मद्रास महानगरपालिका ही सर्वात जुनी आहे. तिची स्थापना २९ सप्टेंबर १६८८ रोजी झाली.इंग्लंडचा राजा जेम्स ( दुसरा ) याच्या २० डिसेंबर १६८७ च्या शाही…
-

राडा विकृतीचा निषेध प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co ताजा कलम : हा लेख वीस वर्षांपूर्वी’ प्रबोधन प्रकाशन ज्योती” मासिकाच्या ऑक्टोबर २००५ या अंकामध्ये संपादकीय म्हणून प्रकाशित झाला होता.) महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत व संस्कृतचे गाढे व्यासंगी डॉ. आ.ह. साळुंखे यांचे ‘ बळीवंश ‘ नावाचे पुस्तक दोन महिन्यापूर्वी प्रकाशित झाले आहे. या विषयावर बेळगाव…
-
अण्णा हजारेंच्या आंदोलनाला नव्या रणनीतीची गरज

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co (ताजा कलम : हा लेख वीस वर्षांपूर्वी गुरुवार ता.३० जून २००५ रोजी दैनिक महासत्तात प्रकाशित झालेला आहे.) ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात येत्या क्रांतीदिनापासून राळेगणसिद्धीच्या संत यादव बाबा मंदिरात पुन्हा राज्यव्यापी आंदोलन आंदोलन सुरू करण्याचा निर्णय आणि १५ ऑगस्ट पासून उपोषण करण्याचा इशारा नुकताच दिला…
-
सुनामीने द्वारका बुडाली?

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co (ताजा कलम: हा लेख वीस वर्षांपूर्वी २० मे २००५ रोजी दैनिक महासत्तात प्रकाशित झाला आहे.) आदी शंकराचार्यांच्या २५१४ व्या जयंतीनिमित्त मुंबईत नुकताच पाच दिवसांचा भव्य सोहळा पार पडला. काशी मधील श्रीमद आद्य जगद्गुरु शंकराचार्य वैदिक शोध संस्थेतर्फे या सोहळ्याचे आयोजन केले होते. या सोहळ्यात एक दिवस ज्योतिषशास्त्रावर…
-
वास्तू दोष की विचार दोष ?

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co रोटी कपडा और मकान या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत .यापैकी रोटीचे आयुष्य दोन-चार दिवसाचे आणि कापडाचे आयुष्य काही वर्षाचे असू शकते. अर्थात वातावरणातील बदलांनुसार थोडे इकडे तिकडे होईलच.पण मकान ही गोष्ट तशी अनेक वर्षासाठी व एका अर्थाने कायमस्वरूपी असते. म्हणजे मकान संदर्भात काही विचार मांडला तर त्याला…
-
दारिद्र्य दूर करता येते

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co दारिद्र्याचे जागतिकीकरण होत आहे ही आता सर्वमान्य बाब आहे. अमेरिकन धार्जिण्या जागतिकीकरणाचे सतत समर्थन करणाऱ्या जागतिक बँकेने २००५ साली व्यक्त केलेल्या अंदाजानुसार जगात ११० कोटी माणसं दारिद्र्यात राहतात. हीच माणसं दुष्काळ, युद्ध ,एड्स, विध्वंस अशा प्रश्नांनी ग्रस्त आहेत.आता ११० कोटी लोक म्हणजे अखंड भारताची लोकसंख्या. म्हणजे जगातील…
-
पंचकन्या स्मरे नित्यम कशासाठी ?

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co “भारतीय स्त्रियांनी आदर्श पंचकन्यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून वाटचाल करावी “असे एकाविदुषीचे मत अलीकडेच वाचनात आले. ते वाचल्यावर या आदर्श पंचकन्यांच्या पूर्वी आणि नंतर तसेच आजचा स्त्री विषयक सामाजिक दृष्टिकोन काय आहे ? हे मांडण्याची गरज वाटू लागली. गौतम ऋषींची पत्नी अहिल्या, पांडवांची पत्नी द्रोपदी ,रामाची पत्नी सीता,,…
-
जवानांचे नीतीधैर्य वाढवणारे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co जम्मू काश्मीर मधील समुद्रसपाटीपासून बारा हजार फूट उंचीवर असलेल्या सियाचीन भागाला पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांनी नुकतीच भेट दिली.या ठिकाणी भेट देणारे ते पहिलेच पंतप्रधान. सियाचीन ग्लेशियर या जगातील सर्वात उंचावरील रणभूमीचे शांतता पर्वतात रूपांतर करण्याची भूमिका त्यांनी या ठिकाणी मांडली.तसेच याबाबत पाकिस्तानशी बोलणी सुरू असल्याचे सुतोवाच त्यांनी…
-
तेरावी राष्ट्रीय एकात्मता परिषद २००५

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co (ताजा कलम : हा लेख वीस वर्षांपूर्वी १० सप्टेंबर २००५ रोजी दैनिक महासत्ता मध्ये प्रकाशित झाला होता .) नवी दिल्ली येथे नुकतीच तेरावी राष्ट्रीय एकात्मता परिषद पार पडली. सर्व पक्षांचे आघाडीचे नेते ,आजी-माजी पंतप्रधान ,वरिष्ठ प्रशासक व इतर अनेक मान्यवर या परिषदेला उपस्थित होते .गेल्या दशक भरामध्ये…
-
संत वेणाबाई

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co वेणाबाई ही रामदास कालीन कवयित्री .तिचा जन्म अंदाजे १६२७- २८ साली झाला.कोल्हापुराच्या गोपाजीपंत गोसावी यांची ती कन्या. बालपणी मिरजेच्या देशपांडे कुटुंबात तिचे लग्न झाले. बाराव्या वर्षी तिला वैधव्य प्राप्त झाले. वेणाबाईला वेणास्वामी रामदासी असेही म्हणतात.वैधव्याचे दुःख विसरण्यासाठी वेणाबाई रामाभक्तीकडे वळली .समर्थ रामदास भिक्षा मागत हिंडत असताना तिच्या…