कॅटेगरी: Uncategorized
-
नेहरूंना टाळता आणि हिडनबर्गला झाकता येत नाही…
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८ ५०८ ३० २९०) नेहरू यांच्या धोरणाला कितीही विरोध केला तरी नेहरूंच्या प्रारूपाचे महत्त्व कमी होत नाही.उलट ज्या पद्धतीने देशाची विकासाच्या नावाखाली वाटचाल सुरू आहे ती पाहता नेहरूंच्या द्रष्टेपणाचे महत्त्व अधिकच अधोरेखित होते. ते कुणीही आणि कितीही खोडून काढण्याचा प्रयत्न केला तरी वस्तुनिष्ठ इतिहास त्याची नोंद नेहरूंच्या धोरणाचे टीकाकार एवढीच करेल. स्वातंत्र्यानंतर…
-
साहित्य, समाज आणि शासन
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० )Prasad.kulkarni65@gmail.com वर्ध्याच्या महात्मा गांधी साहित्य नगरीतील आचार्य विनोबा भावे मंडपामध्ये ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले. त्याच्या अध्यक्षस्थानी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर होते. तर वर्ध्यामध्येच कर्मयोगी सत्यशोधक संत गाडगेबाबा साहित्य नगरीमध्ये १७ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन झाले. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ लेखक चंद्रकांत वानखेडे होते.…
-
दहावे गझल संमेलन : एक ओझरता दृष्टिक्षेप

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८५०८ ३०२९० ) गझल सागर प्रतिष्ठान(मुंबई ) आणि तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फेअर सोसायटी(अकोला )यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दहावे अखिल भारतीय मराठी गझल संमेलन अकोला येथे ७ व ८जानेवारी २०२३ रोजी अतिशय दिमाखात संपन्न झाले. गझलनवाज पंडित भीमराव पांचाळे यांच्या नेतृत्वाखाली गझल सागर प्रतिष्ठान गेली अनेक वर्षे मराठी गझल वृद्धिंगत होण्यासाठी गझल संमेलनाच्या आयोजनापासून…
-
अमृतकाळाला शाब्दिक पेक्षा तात्विक अर्थ प्राप्त व्हावा
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्पावर उलट सुलट प्रतिक्रिया येणे स्वाभाविक आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव होऊन गेलेला आहे त्यामुळे आता अमृत काळ सुरू झालेला आहे ही भूमिका मांडत त्यांनी अमृत काळातील हा पहिला अर्थसंकल्प आहे असे सुरुवातीला सांगितले. मागील अर्थसंकल्पात घालून दिलेल्या पायावर हा अर्थसंकल्प उभा असेल आणि शतक महोत्सवी भारतासाठी एक…
-
भारत जोडो यात्रेचे सामाजिक सांस्कृतिक महत्त्व मोठे आहे
राहुल गांधी यांनी जवळजवळ दीडशे दिवस भारताच्या बारा राज्यातून साडेतीन-चार हजार किलोमीटरची कन्याकुमारी ते काश्मीर काढलेल्या पदयात्रेची सांगता राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनी अर्थात हुतात्मा दिनी झाली. ही यात्रा अनेक अर्थानी महत्त्वपूर्ण आहे.तिचे राजकीय यश- अपयश हा मुद्दा पक्षीय आहे.त्याचा लाभ काँग्रेस पक्ष कसा करून घेतो हा त्या पक्षाचा प्रश्न आहे. पण या यात्रेचे सामाजिक-…
-
‘गांधीजी’ मारूनही मरत नाहीत….!
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० )Prasad.kulkarni65@gmail.com सोमवार ता.३० जानेवारी २०२३ रोजी महात्मा गांधी यांचा ७५ वा स्मृतिदिन अर्थात हुतात्मा दिन आहे. भारत स्वतंत्र झाल्यावर अवघ्या साडेपाच महिन्यांनी म्हणजे ३० जानेवारी १९४८रोजी संध्याकाळी पाच वाजता गांधीजींचा निर्घृण पद्धतीने खून करण्यात आला.नथुराम विनायक गोडसे याने दिल्लीतील बिर्लाभवनच्या परिसरातील सार्वजनिक प्रार्थना स्थळाजवळ बंदुकीतून गोळ्या झाडून…
-
मूलभूत चौकट ,सरन्यायाधीश आणि लोकसत्ताक
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८५०८ ३०२९० ) गुरुवार ता.२६जानेवारी २०२३ रोजी आपण आपला ७४ वा लोकसत्ताक दिन साजरा करत आहोत. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतर आपण आता भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीच्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहोत. हे आपणा सर्वांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे.संविधानाची अंमलबजावणी आणि तिचे संरक्षण याबाबतची आपली जबाबदारी आपण नागरिकांनी आणि राज्यकर्त्यांनीही अधिक नेटाने पार…
-
सुभाषबाबूंच्या स्वप्नातील स्वतंत्र भारत
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८ ५०८ ३० २९०) सोमवार ता. २३ जानेवारी २०२३ रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा १२६ वा जन्मदिन आहे. आज सुभाष बाबूंच्या योगदानाबद्दल, त्यागाबद्दल, शौर्याबद्दल गल्ली ते दिल्ली पर्यंत बरेच काही बोलले जाईल ते निश्चितच महत्वाचे आहे. पण स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा केल्यानंतर सुभाषबाबूंच्या स्वप्नातील भारत आपण उभा करू शकलो का ? त्या…
-
वृत्तपत्र पत्रलेखक संघाचा रौप्य महोत्सव

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० ) इचलकरंजी वृत्तपत्र पत्रलेखक संघ, या संस्थेचे हे पंचविसाचे वर्ष आहे. त्या निमित्ताने रविवार ता.२२ जानेवारी २०२३ रोजी महाराष्ट्रातील वृत्तपत्र पत्रलेखकांचा रौप्य महोत्सवी मेळावा , ‘लोक जागर ‘या स्मरणिकेचे प्रकाशन आणि आचार्य शांताराम बापू गरुड पत्रलेखन पुरस्कार वितरण असा संयुक्त समारंभ इचलकरंजी येथे समाजवादी प्रबोधिनीच्या सभागृहात आयोजित…
-
लोकशाहीचा उद्गारी जयघोष आणि आव्हाने
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९०) २०२३ सुरू झाल्याबरोबर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची आणि या वर्षी होणाऱ्या नऊ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची चर्चा सुरूझाली आहे.संसदीय लोकशाही नक्कीच एक चांगली व्यवस्था आहे. म्हणुनच लोकशाही व्यवस्थेच्या उद्गारी जयघोषात तिच्यापुढे असलेली आव्हानेही समजून घेण्याची गरज आहे.आणखी दहा दिवसांनी म्हणजे २६ जानेवारीला आपण आपला ‘लोकसत्ताक दिन ‘साजरा करणार…