कॅटेगरी: Uncategorized
-
गझलसादच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्ताने…
प्रसाद माधव कुलकर्णी,५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेट,समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजी – ४१६ ११५जि.कोल्हापूर( ९८ ५० ८३ ०२ ९० ) शनिवार ता.१५ एप्रिल २०२३ रोजी मराठी गझल विद्यापीठाचे संस्थापक कुलपती सुरेश भट यांचा ९१ वा जन्मदिन आहे. तसेच ‘गझलसाद ‘या संस्थेचा पाचवा वर्धापनदिन आहे. त्यानिमित्ताने या दिवशी कोल्हापूरच्या शाहू स्मारक भवन मध्ये सोळा गझलकारांचा मुशायरा ज्येष्ठ गझलकार डॉ. दिलीप कुलकर्णी यांच्या…
-
भारतीय राजकारण आणि सामाजिक आरोग्य
प्रसाद माधव कुलकर्णीसमाजवादी प्रबोधिनी,५३६/१८ इंडस्ट्रिअल इस्टेट,इचलकरंजी(४१६११५)ता.हातकणंगले जि.कोल्हापूर( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com आमदार पी. एन.पाटील साहेब हे गेली चार दशके समाजकारण व राजकारण या क्षेत्रात अतिशय सक्रिय असलेलं कोल्हापूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे नेतृत्व आहे. सहकार क्षेत्रातील ही त्यांचे काम अतिशय महत्त्वाचे आहे. गेली तीन दशके त्यांनी सुरू ठेवलेला ‘राजीवजी गांधी सद्भावना दौड ‘हा उपक्रम…
-
फुले-आंबेडकर,सत्यशोधक समाज व जातिअंत
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० )Prasad.kulkarni65@gmail.com ११ एप्रिल रोजी महात्मा फुले जयंती आहे तर १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे.महात्मा ज्योतिराव फुले यांनी २४ सप्टेंबर १८७३ रोजी पुण्यामध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्याचे १५० वे वर्ष सुरू होत आहे. अमेरिकेतील विचारी मानवतावादी लोकांनी निग्रोंना गुलामगिरीतून मुक्त केले. त्याच पद्धतीने…
-
डॉ.आंबेडकर आणि समाजवाद
प्रसाद माधव कुलकर्णी,इचलकरंजी(९८५०८ ३०२९०) भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे अतिशय उत्तुंग व्यक्तिमत्व होते. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, थोर प्रज्ञावंत, तत्वचिंतक, समाजशास्त्रज्ञ, अर्थतज्ञ,जलतज्ञ, चिकित्सक लेखक ,साक्षेपी संपादक, बुजुर्ग नेते अशा विविध पैलूंनी युक्त असे ते महामानव होते. आज डॉ. आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानावर ते शिल्पकार असलेल्या भारतीय राज्यघटनेवर प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे होणाऱ्या हल्ल्यांचे प्रमाण चिंताजनक पद्धतीने वाढताना दिसते आहे. सत्ताधारी…
-
प्रा.डॉ.धनंजयराव गाडगीळ : क्रियाशील विचारवंत
प्रसाद माधव कुलकर्णी,इचलकरंजी (९८५०८ ३०२९०) भारतातील थोर अर्थशास्त्रज्ञ ,क्रियाशील सहकाराचे प्रणेते ,भारताच्या नियोजन मंडळाचे माजी उपाध्यक्ष, पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू ,थोर विचारवंत प्रा.डॉ. धनंजयराव रामचंद्र गाडगीळ यांचा १० एप्रिल हा जन्मदिन. १० एप्रिल १९०१ रोजी जन्मलेले धनंजयराव ३ मे १९७१ रोजी कालवश झाले. भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव होऊन गेला आहे. महाराष्ट्राच्या स्थापनेचाही हिरक महोत्सव होऊन गेला…
-
विद्वेष गाडला तरच सामाजिक न्याय प्रस्थापित होईल
प्रसाद माधव कुलकर्णी,इचलकरंजी(९८५०८ ३०२९०) ६ एप्रिल हा भाजपाचा स्थापना दिन ते १४ एप्रिल हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिन हा सप्ताह ‘सामाजिक न्याय सप्ताह ‘ म्हणून साजरा करण्याचे मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २८ मार्च रोजी भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत जाहीर केले. ही बाब अतिशय चांगली आहे.मात्र सामाजिक न्याय हा केवळ सप्ताह साजरा करून प्रस्थापित…
-
डॉ.आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्ताने
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० ) ज्येष्ठ नेते माजी आमदार कालवश डॉ. आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील यांचा शनिवार ता.१ एप्रिल २०२३ रोजी आठवा स्मृतिदिन आहे.या निमित्ताने त्यांच्या स्मृतीचा जागर म्हणून माजी पोलीस महासंचालक श्रीमती डॉ. मीरा बोरवणकर यांना कालवश डॉ.आप्पासाहेब उर्फ सा.रे. पाटील समाजभूषण पुरस्कार ,कृषी व जलतज्ञ डॉ.सुधीर भोंगळे यांना कालवश डॉ.आप्पासाहेब…
-
भ्रमाची अंधभक्ती नको वास्तवावर डोळस विश्वास हवा
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० ) सुरतच्या न्यायालयाने मानहानी प्रकरणामध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा ठोठावली. त्यानंतर लगेचच लोकसभा सचिवालयाने त्यांच्या अपात्रतेची औपचारिक अधिसूचना जारी केली. त्यांचे संसद सदस्यत्व २३ मार्च पासून रद्द झाल्याचे स्पष्ट केले. त्या विरोधात काँग्रेस व विरोधी पक्ष न्यायालयीन व रस्त्यावरील लढाई लढतील यात शंका…
-
ट्रोलर : नव भारताची माथेफिरू जमात

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८ ५०८ ३० २९०) वैचारिक विरोधकांना विचाराने हरवता येत नाही त्यावेळी खुनशीपणाचा सहारा घेतला जातो. त्याच पद्धतीने खोटी टीका,छळवाद यांचाही सहारा घेतला जातो. सोशल मीडियाच्या माध्यमातून खोटा प्रचार करण्याबरोबरच खरेपणाने ट्रोल करण्याचाही पद्धत भारतीय राजकारणात अलीकडे रूढ होत आहे. ट्रोलकरांची माथेफिरू जमात सत्ताधीशांच्या वरदहस्ताने मस्तवाल होत आहे.खरचं अनेक अर्थानी ‘ये नया भारत…
-
कारण मागे भट नावाचा उभा हिमालय आहे…

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८ ५०८ ३० २९०) “उष :काल होता होता काळ रात्र झालीअरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली “… अशी क्रांतीज्योत मनात पेटवणाऱ्या सुरेश भट यांचा मंगळवार ता. १४ मार्च २०२३ रोजी विसावा स्मृतिदिन आहे.त्यांचा जन्म १५ एप्रिल १९३२ रोजी अमरावती येथे झाला .आणि १४ मार्च २००३ रोजी ते नागपुरात कालवश झाले.सुरेश भट हे त्यांच्या…