कॅटेगरी: Uncategorized
-
जनसुरक्षा कायदा

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co ” महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक २०२४ ” ११ जुलै २०२५ रोजी मंजूर झाले.ते मंजूर होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “लोकशाही संघटना असल्याचा नावातून बनाव असला तरी, कडवी डावी विचारसरणीने प्रेरित होऊन अनेक लोक बंदूका हातात घेऊन व्यवस्थेच्या विरोधात होते. साम्यवादी विचारांचे राज्य उभारण्याचा त्यांचा उद्देश होता. राज्यात…
-
सरदार जाफरी : विचारवंत शायर

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co १ ऑगस्ट २०२५ रोजी सरदार जाफरी या वास्तववादी विचारवंत शायराचा २५ वा स्मृतिदिन आहे. उत्तर प्रदेशातील गोडा जिल्ह्यातील बलरामपुर या गावी २९ नोव्हेंबर १९१३ रोजी त्यांचा जन्म झाला. आणि १ ऑगस्ट २००० रोजी मुंबईमध्ये ते कालवश झाले. तुम्हारे एजाजे हुस्न की मेरे दिल पे लाखो इनायते है …
-
महान साहित्यिक प्रेमचंद

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co जीवनस्पर्शी साहित्याची निर्मिती करणाऱ्या थोर साहित्यिकांच्या मांदियाळीत मुंशी प्रेमचंद यांचा अग्रक्रमाने समावेश केला जातो.हिंदी व उर्दू साहित्याला त्यांनी वेगळे वळण दिले. आपल्या लेखनातून मध्यमवर्ग आणि शेतकऱ्यांचे वास्तव जीवन पुढे आणले.उपदेशापेक्षा उदात्त मूल्ये रुजवण्यावर त्यांनी भर दिला. महात्मा गांधींच्या भाषणाने प्रभावित होऊन सरकारी नोकरीचा त्यांनी राजीनामा दिला आणि…
-
ॲडम स्मिथ : स्वतंत्र अर्थशास्त्राचा जनक

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co १७ जुलै हा स्वतंत्र अर्थशास्त्राचा जनक असलेल्या ब्रिटिश अर्थतज्ञ ॲडम स्मिथचा स्मृतिदिन. १७२३ रोजी स्कॉटलंड मध्ये जन्मलेला ॲडम स्मिथ १७ जुलै १७९० रोजी कालवश झाला. आज अडीच तीनशे वर्षानंतरही त्याच्या अर्थशास्त्रीय संकल्पनांचा अभ्यास करावाच लागतो. कारण तो एका अर्थाने अर्थशास्त्राचा आद्यपुरुष आहे. अकराव्या शतकात इंग्लंडमध्ये उद्योग प्रधान…
-
करुणासागर ईश्वरचंद्र विद्यासागर

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co २९ जुलै हा ईश्वरचंद विद्यासागर यांचा स्मृतिदिन. अफाट बुद्धिमत्ता लाभलेले ईश्वरचंद्र विद्यासागर हे थोर व्यक्तिमत्व होते. ठाकूरदास आणि भगवतदेवी या दांपत्याच्या पोटी २६ सप्टेंबर १८२० रोजी बंगाल मधील मिदनापूर जिल्ह्यातील एका गावात त्यांचा जन्म झाला.तर २९ जुलै १८९१ रोजी ते कालवश झाले .पाश्चात्य विचारांची ओळख झाल्यानंतर एकोणिसाव्या…
-
सत्यशोधक केशवराव विचारे

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८५०८ ३०२९० )prasad.kulkarni65@gmail.co २९ जुलै हा सत्यशोधक गुरुवर्य केशवराव विचारे यांचा जन्मदिन. सत्यशोधक गुरुवर्य केशवराव विचारे हे परखड आणि कृतीशील विचारवंत होते.कार्यकर्त्याचा पिंड असलेल्या या नेत्यांने सत्यशोधक विचारधारेचा प्रसार करण्यासाठी आणि सहकाराद्वारेच विकास साधला जाऊ शकतो या विचारांचा प्रसार करण्यासाठी आपल्या आयुष्यातील ६८ पैकी पन्नास वर्षे खर्च केली. महाराष्ट्राला जशी एक सर्वमान्य…
-
“राष्ट्रीय सहकार धोरण २०२५ ” निमित्ताने

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co “राष्ट्रीय सहकार धोरण २०२५ ” केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी गुरुवार ता.२५ जुलै २०२५ रोजी जाहीर केले. विद्यमान केंद्र सरकारने केंद्र पातळीवर सहकार खाते प्रथमच तयार करून चार वर्षांपूर्वी म्हणजे जुलै २०२१ मध्ये केंद्रीय सहकार मंत्रालय स्थापन केले. या मंत्रालयाच्या वतीने सप्टेंबर २०२२ मध्ये सहकाराचे राष्ट्रीय…
-
डॉ. द. भि. कुलकर्णी यांचे सुरेश भट आकलन

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co २५ जुलै हा सौंदर्यवादी समीक्षक प्रा. डॉ. द.भि.कुलकर्णी यांचा जन्मदिन. मराठीतील ख्यातनाम समीक्षक, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष द.भि.तथा दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी हे सिद्धांतिक व सौंदर्यवादी समीक्षक म्हणून सुपरिचित होते. २५ जुलै १९३४ रोजी नागपूर येथे त्यांचा जन्म झाला. आणि २७ जानेवारी २०१६ रोजी पुण्यात…
-
महान उर्दू कवी जगन्नाथ आझाद

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co इन्सानियत खुद अपनी निगाहो मे हैं जलील इतनी बुलंदीयो पे तो इंसा न था कभी ! म्हणजे “माणुसकी आता आपल्या नजरेतून उतरू लागली आहे. कारण माणूस तेवढं टोक गाठेल अस तिला वाटलंच नव्हतं.” असे लिहिणारे जगन्नाथ आझाद हे उर्दू साहित्यातील मोठ नाव. भारत सरकारच्या विविध खात्यात तीन…
-
क्रांतिवीरांगना इंदुताई पाटणकर

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co १४ जुलै हा क्रांतिवीरांगना इंदुताई पाटणकर यांचा स्मृतिदिन. सध्या त्यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. त्यांचा जन्म १५ सप्टेंबर १९२५ रोजी ( इंदोली ता. कराड जि. सातारा) येथे झाला. कळत्या वयापासूनच स्वातंत्र्य आंदोलनात स्वतःला झोकून देणाऱ्या इंदुताई म्हणजे एक प्रगल्भ जीवनजाणीवेचे मूर्तीमंत प्रतिक होते. त्यांचे जीवन म्हणजे एका…