कॅटेगरी: Uncategorized
-
संत कबीर : सहज समाधी भली
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८ ५०८ ३० २९०) संत कबीर यांच्या विचारांची आज समाजाला नितांत गरज आहे. आजच्या बिघडलेल्या ( बिघडवलेल्या ) परिस्थितीत माणूस व माणुसकी दोन्हीही ढासळत चालली आहेत .त्यातून सावरण्यासाठी संत विचारांकडे डोळस भूमिकेतून पाहिले पाहिजे. ‘कबीर विचार ‘हा त्यातील एक महत्त्वाचा विचार आहे. मंगळवार ता. १४ जून रोजी कबीर जयंती आहे.त्यामुळे कबीर जयंतीचे…
-
भाई माधवराव बागल पुरस्काराच्या निमित्ताने..
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८ ५०८ ३० २९०) सर्वप्रथम आज २८ मे २०२२ रोजी ‘ भाई माधवराव बागल ‘ यांच्या १२६ वा जन्मदिनी त्यांना विनम्र अभिवादन.आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ.जयसिंगराव पवार,भाई माधवराव बागल विद्यापीठाचे अध्यक्ष ऍड.अशोकराव साळोखे,कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ.टी.एस.पाटील आणि सर्व संचालक,मंचावरील व मंचासमोरील सर्व मान्यवर,या समारंभासाठी आलेले समाजवादी प्रबोधिनीच्या कामातील माझे सर्व…
-
थोर समाजसेवक पद्मभूषण भाई माधवराव बागल
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८ ५०८ ३० २९०) शनिवार ता.२८ मे २०२२ रोजी पद्मभूषण भाई माधवराव बागल यांचा १२६ वा जन्मदिन आहे. भाई माधवराव बागल विद्यापीठ, कोल्हापुर यांच्या वतीने ‘ भाई माधवराव बागल पुरस्कार २०२२ ‘ हा सन्माननीय पुरस्कार यादिवशी मला समारंभपूर्वक प्रदान केला जातो आहे. याचा मनस्वी आनंद आहे. तसेच या बरोबरच येणाऱ्या वाढत्या जबाबदारीचीही…
-
पंडित नेहरू: आत्मनिर्भरतेचे प्रणेते

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८ ५०८ ३० २९०) थोर स्वातंत्र्य सेनानी आणि स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू भारतात संसदीय लोकशाही समाजवादाचा पाया घालणारे थोर नेते होते. १४ नोव्हेंबर १८८९ रोजी एका संपन्न कुटुंबात अलाहाबाद येथे त्यांचा जन्म झाला. २७ मे १९६४ रोजी ते कालवश झाले.आज त्यांचा ५८ वा स्मृतिदिन आहे. देशाचा सर्वांगीण विकास करायचा…
-
महागाई : हतबलता नव्हे निर्दयता

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९०) गेल्या आठ वर्षातील महागाईने उच्चांक गाठला हे डोळे उघडे ठेवून बघितले की दिसतेच.पण आता ते सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने १२ मे २२ रोजी अधिकृत आकडेवारी जाहीर केली त्यावरूनही हे स्पष्ट झाले आहे.पेट्रोल, गॅस, खाद्यपदार्थ, दूध,भाजीपाला,औषधे यासह साऱ्याच वस्तू कमालीच्या महाग होत आहेत. सरकारी नितीने आंतरराष्ट्रीय पातळीवर…
-
हेरवाडच्या ग्रामसभेचा विधवांबाबत अभिनंदनीय निर्णय
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८ ५०८ ३० २९०) हेरवाड ( ता.शिरोळ जि. कोल्हापूर ) या गावाने ग्रामसभेमध्ये विधवांबाबतच्या अनिष्ट बंद करण्याचा घेतलेला निर्णय अतिशय अभिनंदनीय व स्वागतार्ह आहे.एक माणूस म्हणून स्त्रियांवर अन्याय करणाऱ्या अनेक प्रथांपैकी काही प्रथा पती निधनानंतर स्त्रियांवर लादल्या जातात हे सत्य आहे. एकीकडे काही विचारधारा पुनरुज्जीवनवाद वाढविण्याचा ,संस्कृतीच्या नावाखाली विकृतीला उत्तेजन देण्याचा प्रयत्न…
-
राजद्रोह कायद्याची ( १२४-अ ) ची कालबाह्यता

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८ ५०८ ३० २९०) भारतीय दंडविधानातील कलम १२४ (अ ) अर्थात राजद्रोहाच्या कायद्याची चर्चा पुन्हा नव्याने सुरु झाली आहे. सोमवार ता.९ मे रोजी या कलमाचा फेरविचार करण्याची तयारी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखविली आहे.तसे प्रतिज्ञापत्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केले आहे. दिवसापूर्वी या कलमाचे केंद्र सरकारच्या वतीने ॲटर्नी जनरल ली समर्थन केले…
-
समाजवादी प्रबोधिनीचा ४५ वा वर्धापनदिन
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८ ५०८ ३० २९०) बुधवार ता. ११ मे २०२१ रोजी समाजवादी प्रबोधिनीचा ४५ वा वर्धापन दिन आहे. आज प्रबोधिनी सेहेचाळीसाव्या वर्षात पदार्पण करत आहे. गेली दोन वर्षे कोव्हिडच्या थैमानाने मोठी वैश्विक हानी झाली आहे. मनमानी व अशास्त्रीय लॉकडाऊनी व थाळ्या बजावू तुघलकी निर्णयांनी मनुष्यहानी,वित्तहानी अपरिमित झाली. जगाच्या इतर देशांच्या तुलनेत भारताची हानी…
-
स्वातंत्र्य सैनिक कालवश आमदार कॉ.एस.पी.पाटील

प्रसाद माधव कुलकर्णी,इचलकरंजी(९८ ५०८ ३० २९०) भारतीय स्वातंत्र्याचे हे अमृत महोत्सवी वर्ष आहे. या अमृतमहोत्सवी वर्षांमध्ये ज्यांनी या स्वातंत्र्य आंदोलनात सहभाग घेतला, आपलं सर्वस्व दिलं त्या स्वातंत्र्यसैनिकां प्रती कृतज्ञभाव जपणं,तो विचार वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे अतिशय महत्वाचे आहे. हेच औचित्य साधून इचलकरंजीतील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक कालवश माजी आमदार कॉम्रेड शिवगोंडा पिरगोंडा तथा एस.पी. पाटील यांचा कार्यजागर…
-
लोकराजाची स्मृतीशताब्दी

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८ ५० ८३ ०२ ९०) शुक्रवार ता. ६ मे २०२२ रोजी लोकराजे छत्रपती शाहू महाराज यांची स्मृतीशताब्दी आहे. या स्मृतीशताब्दीच्या निमित्ताने ‘ कृतज्ञता पर्व ,वंदन लोकराजाला ‘ सह विविध उपक्रमांतून शाहू विचार जागराचे विविध कार्यक्रम लोकपातळीवर राबविण्यात आले. शाहुराजांना सामूहिक आदरांजली वाहण्यासाठी शुक्रवार ता. ६ मे २०२२ रोजी सकाळी दहा वाजता…