-
नवे वर्ष सर्वांगीण समतेच्या प्रस्थापनाचे ठरावे
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी येणारे २०२४ हे नवे वर्ष सर्वांगीण समतेच्या प्रस्थापनाचे ठरावे ही अपेक्षा आहे.त्यासाठी सर्वांना शुभेच्छा.सरणारे २०२३ हे वर्ष जागतिक ,भारतीय आणि महाराष्ट्राच्या दृष्टीनेही राजकारण ,अर्थकारण,समाजकारण अशा सर्वच क्षेत्रात अनेक लक्षणीय घडामोडी घडवणारे ठरले आहे. तसेच नव्याने पुन्हा कोरोनाचे संकट उभे राहील की काय अशी चिंताजनक परिस्थिती आहे .या सर्व पार्श्वभूमीवर येणाऱ्या २०२४…
-
न्यायमूर्ती कौल यांचे मत महत्वाचे
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८५०८ ३०२९० )prasad.kulkarni65@gmail.com कलम ३७०, नागरिकांच्या खाजगीपणाचा अधिकार अशा अनेक खटल्यांमध्ये गेली सात वर्षे सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून काम केलेले न्यायमूर्ती संजय किशन कौल हे २६ डिसेंबर २०२३ रोजी निवृत्त झाले. या निमित्ताने त्यांनी एका मुलाखतीत सरकार, विरोधी पक्षआणि न्यायालय याबाबत जे मत व्यक्त केले ते अतिशय महत्त्वाचे आहे. न्यायमूर्ती संजय किशन…
-
काँग्रेसच्या १३८ व्या वर्धापनदिना निमित्ताने
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० )Prasad.kulkarni65@gmail.com गुरुवार ता. २८ डिसेंबर२०२३ रोजी काँग्रेस पक्ष १३८ वा वर्धापन दिन साजरा करत आहे. भारतीय स्वातंत्र्य आंदोलनामध्ये काँग्रेस हा मध्यवर्ती व मुख्य प्रवाह होता. तसेच डावे आणि समाजवादी गटही होते.भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष गतवर्षी पूर्ण झाले .स्वातंत्र्यानंतर तयार झालेल्या भारतीय राज्यघटनेने आता अमृत महोत्सवी वर्षात…
-
संत गाडगेबाबा:महान प्रबोधनकार
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८५०८ ३०२९० )prasad.kulkarni65@gmail.com बुधवार ता.२० डिसेंबर २०२३ रोजी महान प्रबोधनकार संत गाडगेबाबा यांचा स्मृतिदिन आहे.“भुकेलेल्याना पाणी उघड्या, तहानलेल्याना पाणी, नागव्याना वस्त्र, बेघरांना आसरा, बेरोजगारांना रोजगार , दुःखीताना व निराशा ग्रस्तांना हिमत, गरीब मुला-मुलींना शिक्षण, रोग्याला औषध आणि मुक्या प्राण्यांना अभय देणे हाच आजचा रोकडा धर्म आहे, हीच खरी देवपूजा आहे” असा शोषणमुक्तीचा…
-
प्रसार माध्यमांची स्वायत्तता
प्रसाद माधव कुलकर्णी,इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९०)Prasad.kulkarni65@gmail.com ‘लोकशाही वाचवा ‘ या बीज विषयाची चर्चा करतांना संविधान बचावो, हुकूमशाहीचे ग्रहण, जागतिक भांडवलशाही आणि भारतीय अर्थव्यवस्था, सनातन धर्म आणि आधुनिक समाज , बहूसांस्कृतिकता आणि बहुसंख्यांकवाद, सावध ऐका आजच्या हाका या पोटविषयां प्रमाणेच ‘ प्रसारमाध्यमांची स्वायत्तता ‘ हा विषयही अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे त्याची सखोल चर्चा होणे क्रमप्राप्त…
-
साने गुरुजींचे १२५ वे जन्मवर्ष
प्रसाद माधव कुलकर्णी,इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९०)Prasad.kulkarni65@gmail.com रविवार ता.२४ डिसेंबर २०२३ रोजी पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजींचे १२५ वे जन्म वर्ष सुरू होत आहे .महाराष्ट्राच्या जनमानसावर साने गुरुजींचा मोठा प्रभाव होता आणि आजही आहे.त्यांचा जन्म २४ डिसेंबर १८९९ रोजी झाला आणि ११ जून १९५० रोजी गुरुजींनी आपली जीवनयात्रा स्वतःहून थांबवली.साने गुरुजींची एक थोर साहित्यिक…
-
श्री. म. माटे यांच्या स्मृतिदिना निमित्ताने….
प्रसाद माधव कुलकर्णी,इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९०)Prasad.kulkarni65@gmail.com २५ डिसेंबर हा श्री. म .माटे यांचा स्मृतिदिन. मराठी वाङ्मयात आणि विचारधारेत कालवश श्रीपाद महादेव माटे यांचे योगदान फार मोठे आहे. ३१ ऑगस्ट १८८६ रोजी त्यांचा जन्म झाला. तर २५ डिसेंबर १९५७ रोजी ते कालवश झाले.मराठीतील एक थोर विचारवंत, कथालेखक,निबंधकार आणि ग्रंथलेखक म्हणून त्यांचा मोठा लौकिक होता.श्री.म .माटे…
-
डॉ.आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० ) आज सोमवार दि.११ डिसेंबर २०२३ रोजी ज्येष्ठ नेते डॉ. आप्पासाहेब पाटील यांचा १०२ वा जन्मदिन आहे.स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये ज्या नेतेमंडळींनी सहकारातून समाजवाद आणण्याचा प्रयत्न केला आणि भारतीय संविधानाच्या मूल्यांना रुजविण्याचा प्रयत्न केला किंबहूना त्यासाठी आयुष्य वेचले त्यामध्ये डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे…
-
माझी शतकोत्तर रौप्यमहोत्सवी प्रशाला : गोविंदराव हायस्कूल
प्रसाद माधव कुलकर्णी,इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९०)Prasad.kulkarni65@gmail.com श्रीमंत नारायणराव बाबासाहेब एज्युकेशन सोसायटीचे गोविंदराव हायस्कूल व ज्युनियर कॉलेज या मातब्बर प्रशालेचे हे १२५ वे अर्थात शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष आहे ही अतिशय आनंदाची व अभिमानाची बाब आहे. आपण ज्या शाळेमध्ये शिकलो त्या शाळेचा असा प्रदीर्घ प्रवाससोहळा पाहायला,अनुभवायला मिळणे ही मोठी आनंददायक गोष्ट आहे. इचलकरंजीच्या सर्वांगीण विकासाला अतिशय…
-
संविधानाचा गाभा,केशवानंद भारती निकाल व सरन्यायाधीश
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० ) भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत तत्त्वज्ञानाबाबत अत्यंत प्रभावी असणाऱ्या केशवानंद भारती खटल्याच्या निकालास यावर्षी ५० वर्षे पूर्ण झाली .यानिमित्ताने या खटल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर दहा भारतीय भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे अशी माहिती भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी ७ डिसेंबर २०२३ रोजी दिली. हा अतिशय महत्त्वाचा…